Browsing Category

सिंहासन

इंग्रजांना हाकलण्यासाठी अफगाण राजाला भारतावर स्वारी करायला लावायचा प्लॅन बनला होता?

भारताच्या स्वातंत्र्यासाठी भारतातल्या नेत्यांनी जेवढे खटाटोप केले तेवढे जगात इतर कुठल्याच राष्ट्रवादी चळवळीत झाले नसतील. जगात उपलब्ध असणारे सगळे मार्ग भारताच्या स्वातंत्र्यासाठी वापरले गेले होते. यामध्ये सैनिकांच्या उठावापासून ते राणीला…
Read More...

पुलोदचं मुख्यमंत्रीपद शरद पवारांना नाही तर बापूंना मिळणार होतं..

आणीबाणीनंतरचा काळ होता. इंदिरा गांधी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. संपूर्ण देशात जनता दलाचे वारे होते. इंदिराजींनी राजकारणात नवख्या असलेल्या संजय गांधी यांचा सल्ला ऐकून देशावर आणीबाणी लादली असे कॉंग्रेसमधल्या जुन्या नेत्यांचे मत…
Read More...

१०० वर्षे झाली आजही तुळजापूरात निजामाचा मंदिर बंदीचा कायदा पाळला जातो.

तुळजापूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमधील आद्य पीठ मानले जाते. इथे तुळजाभवानीचे प्राचीन देऊळ असून हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले आहे. तुळजापूरची आई भवानी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी. यंदाच्या वर्षी…
Read More...

इतिहास भागोजी नाईकांच्या शौर्याला विसरला मात्र लढाईच्या सांगवीने हा क्रांतीचा ठेवा जपलाय

भारताचा स्वातंत्र्यलढा अनेक शूरवीरांनी लढला. देशासाठी कित्येकांनी प्राण सांडले. मात्र इतिहासाने यातील प्रत्येकाची नावे आपल्या पर्यंत पोहचवलीच असे नाही. अशाच अज्ञात क्रांतीवीरामध्ये नाव येतं भागोजी नाईक यांचं. भागोजी नाईक यांचा जन्म १८०४…
Read More...

एकेकाळी या नेत्याच्या जोरावर राष्ट्रवादीने बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न बघितलं होतं.

बिहारच्या निवडणुका झाल्या. राजद आणि भाजपमध्ये जोरदार फाईट झाली. कॉंग्रेसचं पानिपत झालं, एनडीएचे सरकार आले, नितीश कुमार मुख्यमंत्री होतील. हे सगळं ठीक आहे पण आपल्या महाराष्ट्रात सत्तेत असलेले शिवसेना, राष्ट्रवादी हे देखील तिथल्या निवडणुकीत…
Read More...

सायकलवरून संसदेत येणाऱ्या मराठी खासदारासाठी शास्त्रीजी गाडी थांबवून लिफ्ट द्यायचे

राजधानी दिल्लीच्या संसदभवनात कधी गेला आहे काय? तिथं देशभरातून निवडून आलेले खासदार, मंत्री , काहीतरी कामासाठी आलेले उद्योगपती, पत्रकार, अधिकारी, मंत्र्यांचे कॉन्व्हॉय यांच्या मोठमोठ्या कारच संमेलन भरलेलं असतं. कोणाची कार सगळ्यात आलिशान याची…
Read More...

वास्को द गामाला रस्ता या माणसानं दाखवला आणि भारताचा इतिहास बदलला

अहमद इब्न माजिद या माणसाचं नाव आपल्याला माहित असायचं कारण नाही. अरबी माणूस, १४३२ सालचा व्यापारी. पण याच माणसानं भारताचा नकाशा बदलण्याचं आणि युगाची कुसपालट करण्याचं काम केलं होतं. कारण वास्को-द-गमाला भारतात आणून इथं परकी सत्तेचा पाया…
Read More...

बी टीम वगैरे सोडा. एमआयएमला बिहारचं राजकारण जमलं शिवसेनेला जमल नाही इतकचं..

बिहारचा निकाल लागला. नेहमी प्रमाणे मोदींनी सगळ्यांना धक्का देत धडाकेबाज कामगिरी केली. लालूंचे ३१ वर्षांचे युवराज तेजस्वी यादव यांनी त्यांच्या मानाने चांगली कामगिरी केली. या निवडणुकीत सर्वाधिक गंडले ते म्हणजे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि…
Read More...

या मोदींच्या नशिबात कायमचं उपमुख्यमंत्रीपदच राहणार !

भाजपाचे बिहारमधील सगळ्यात मोठे नेते आहेत सुशील कुमार मोदी! त्यांच्या स्वतःच्या पक्षात नसतील एवढे ते इतर पक्षांच्या मनात धडकी भरवतात. सतत कुणाशी वैरभाव न ठेवणं आणि तडकाफडकी निर्णय घेण्याच्या त्यांच्या गुणांमुळे त्यांनी कारकिर्दीत अनेक चढउतार…
Read More...

हार कर भी जितने वाले को नितीश कुमार केहते है

१९७७ मधील बिहार विधानसभा निवडणूक. नालंदा जिल्ह्यातील हरनौत मतदारसंघातुन २६ वर्षांचा मुलगा प्रथमच जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत होता. या निवडणुकीत जनता पक्षाने २१४ जागा जिंकल्या होत्या आणि ९७ जागा गमावल्या. त्या हारलेल्या ९७…
Read More...