Browsing Category

सिंहासन

काँग्रेस महागठबंधनच्या गळ्यातील लोढणं झालंय का ?

आज जाहीर झालेल्या निकालामध्ये ७४ जागांसह भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. तर लालूंचा राष्ट्रीय जनता दल ७३ जागांसह तर दुसऱ्या नंबरवर आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जनता दल(यू) हा ७१ जागांवरून थेट ३९ जागांवर घसरला आहे. तर राष्ट्रीय पक्ष…
Read More...

मुस्लिम देशाला सेक्युलर बनवणारा हुकूमशहा

पहिल्या महायुद्धानंतर युरोपची भूमी बेचिराख झाली होती. तुर्कस्तानच्या जनतेला त्याची नाहक झळ बसली. तेव्हा तिथे इस्लामचा खलिफा राज्य करत होता. अरबस्तानापासून ही परंपरा चालत आली होती. ब्रिटिशांनी इस्तंबूलचा ताबा घेतला होता. तुर्कीचा सुलतान हा…
Read More...

भाजप-जेडीयू युती तुटणार होती पण एका माणसाने ठरवलं नितीश कुमार मुख्यमंत्री होतील

गोष्ट आहे २००५ सालची. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आले होते. लालू यादव हारले होते. त्यामुळे सरकार स्थापन करायला आता नितीश कुमार यांना चांगलीच संधी होती. पण त्यांनाही पुर्ण बहुमत होतं असं ही नव्हतं. ते बीजेपी सोबत मिळून सरकार स्थापन…
Read More...

देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये सभा घेतलेल्या ठिकाणी भाजप-जेडीयू उमेदवारांचे काय झाले?

बिहार विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्राशी संबंधित एक बातमी आली. ती होती देवेंद्र फडणवीस यांना बिहारचे प्रभारी बनवल्याची. महाराष्ट्रात सत्ता गमावल्यानंतर फडणवीस यांना पक्षनेतृत्वाकडून बिहारची जबाबदारी देण्यात आली. यात ते आता…
Read More...

या निवडणुकीने दाखवून दिलं भविष्यात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे असू शकतात.

ज्योतिरादित्य शिंदे! एकेकाळी कॉंग्रेसचा तडकता फडकता तरुण चेहरा. टीम राहुल गांधी मध्ये त्यांच नाव सगळ्यात आघाडीवर होतं. प्रचारात दोघे एकतर दिसायचे. अगदी लोकसभेत राहुल गांधी यांच्या शेजारी बसून त्यांना भाषणात मदत करताना देखील आपण पाहिलं.…
Read More...

महाराष्ट्रात नाही पण बिहारमध्ये तरी अमित शहा शब्द पाळणार का ?

१८ फेब्रुवारी २०१९. महाराष्ट्रात तत्कालीन भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे असे सगळे नेते युतीच्या घोषणेसाठी मंचावर उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी असे जाहीर केले, "पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि…
Read More...

विमानतळावर उभं राहून राजीव गांधींनी पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा लिहून घेतला

राजीव गांधी. पायलट ते राजकारणी असा प्रवास. त्यांच्या नेतृत्वात पक्षाने ऐतिहासीक ४०३ जागा जिंकल्याची नोंद आहे. भारताचे ६ वे आणि सर्वात तरुण पंतप्रधान. संगणक क्रांती, टेलिकॉम क्रांती यासाठी त्यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागते. शांत आणि सुस्वभावी…
Read More...

उत्तरेत घोंगावणारं पहिलं मराठी वादळ म्हणजे वीर नेमाजी शिंदे !

आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो की मराठ्यांनी अटकेपार झेंडा गाडला होता. पहिल्या बाजीरावाने नर्मदा ओलांडली आणि शिंदे होळकर यासारख्या पराक्रमी सरदारांच्या मदतीने उत्तरेत मराठ्यांची दहशत निर्माण केली. अहद तंजावर तहद पेशावर मराठी सत्तेचा टाप…
Read More...

या विशेष गोष्टीमुळेच प्रकाश आमटे यांना वाघ, बिबट्या, अस्वल पाळण्याचा अधिकार आहे

शून्यातून विश्व उभं करणं म्हणजे काय हे आमटे परिवाराकडून शिकावं. बाबा आमटेंनी कुष्ठरोगींसाठी आनंदवन निर्माण केलं. तर त्यांचा मुलगा प्रकाश आमटे यांनी अगदी कोणतीही साधन सामग्री नसताना झाडा झुडपांच्या घनगर्द जंगलात हेमलकसा उभारलं. त्यांच्या…
Read More...

ती माफी मागायची नाही म्हणून निरुपम यांनी सामनाला रामराम ठोकला

शिवसेना म्हणजे सामना आणि सामना म्हणजे शिवसेना असे समीकरण आहे. २३ जानेवारी १९८९ ला शिवसेनेचे मुखपत्र म्हणून सामनाचा जन्म झाला. संपादक स्वतः बाळासाहेब ठाकरे तर कार्यकारी संपादक अशोक पडबद्री. आपली भाषा जहाल असेल, त्यात ठाकरी स्टाईल असणारच आहे…
Read More...