Browsing Category
सिंहासन
मतदान करण्यासाठी पदवीधरच पाहीजे पण उमेदवार अंगठाछाप असला तरी चालतं..
महाराष्ट्रात सध्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात आता १ डिसेंबरला मतदान होऊन ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. आणि त्यानंतर पदवीधारकांना आणि शिक्षकांना त्यांचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी…
Read More...
Read More...
नोटबंदीच्या ४थ्या जयंतीनिमित्त १०,००० ची नोट बंद करणाऱ्या नोटबंदीचे स्मरण
२०१६ ला मोदी सायबांनी ५०० आणि हजारांच्या नोटा काढून टाकल्या होत्या. त्याला आज ४ वर्षे पूर्ण झालीत. या नोटबंदीला अभूतपूर्व म्हणून संबोधण्यात आलं होतं.
८ नोव्हेंबरचा तो झटका मोठा होता हे खरं पण अभूतपूर्व नक्कीच नव्हता. कारण याआधीच्याही…
Read More...
Read More...
शेती आणि मातीचा विषय वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर आणणारा पत्रकार म्हणजे मुकुंदराव
एका छोट्याशा गावातून एक पोरगा उठतो. जेमतेम २ वर्षे शाळा शिकलेला पोरगा - धर्माच्या व रुढीच्या बेड्या झुगारून उभा राहतो. स्वतःच्या बळावर शिकतो, वाचतो आणि आपल्या ग्रामीण भागातील लोकांसाठी ५७ वर्षे सलग पेपर चालवतो.
आधुनिक भारतातील पहिले…
Read More...
Read More...
जवळपास दोनशे वर्षांपूर्वी सुरू झालेलं पु ना गाडगीळ सातासमुद्रापार पोहचलंय
गोष्ट आहे अठराव्या शतकाची. पेशवाईला उतरती कळा लागली होती. दुसऱ्या बाजीरावाच्या कारभारामुळे मराठी सत्तेत प्रचंड मोठी फुट पडली होती. सगळे सरदार स्वतःचा सवता सुभा मांडत होते. याचा फायदा इंग्रजांनी उठवला आणि मराठ्यांशी युद्ध सुरु केलं.
याच…
Read More...
Read More...
ट्रम्प तात्यांच्या विरोधी उमेदवाराचं चिन्ह गाढव का यामागे पण एक किस्सा आहे !
जगातली सगळ्यात जुनी पण आधुनिक अशी लोकशाही म्हणजे अमेरिका, जिने मागची किमान सव्वा दोनशे वर्ष सलग लोकशाही तत्वाशी न ढळता काम केले आहे.
आज या लोकशाहीची मतमोजणी सुरू आहे डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन…
Read More...
Read More...
चेष्टा नाय, साऊथमधल्या या पोरग्याच्या वृक्षलागवडीच्या योजना महाराष्ट्र सरकारने घेतलेत.
जर डोक्यात एखाद वेड असेल तर त्यासाठी शिक्षण पणाला लावणारे, बसलेल्या करिअरची घडी मोडणारे, आपण क्वचित बघत असतो. अंग मोडून त्यासाठी प्रयत्न करणे, आपल्या बदललेल्या ध्येयासाठी वाहून घेणे ही जोखीम काही जणचं स्वीकारतात आणि त्या दिशेनं प्रवास चालू…
Read More...
Read More...
पतंगराव म्हणाले, “चमचाभर पाणी काढलं तर समुद्र आटत नाही !”
निसर्गाचा प्रकोप हा शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. यावर्षी कोरोना साथीने छळले आणि पाठोपाठ ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडून काढले. महाआघाडी सरकारने मदत जाहीर केली मात्र सध्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे…
Read More...
Read More...
आरएसएसचा जन्मच मुळात कॉंग्रेसच्या एका संघटनेमधून झालाय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना म्हणजेच आरएसएस. भारतात हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर उचलून धरलेली शिस्तबद्ध स्वयंसेवकांची संघटना. भाजप या त्यांच्याशि सलंग्न विचारांच्या राजकीय पक्षाच्या प्रसारासाठी स्वयंसेवक तळागाळात जाऊन प्रामाणिकपणे काम करत…
Read More...
Read More...
अमेरिकेपासून रशियापर्यंत अनेकजण डोकं टेकवायला नगरच्या मेहेराबादला का जातात ?
साखर कारखानदारीसाठी फेमस असलेला अहमदनगर जिल्हा. पण या जिल्ह्याला संतांची परंपरा देखील मोठी आहे. ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरी इथेच लिहिली. शनीशिंगणापूर, नेवासे पासून ते भगवानगड, शिर्डी पर्यंत इथल्या गावागावात अध्यात्मिक वारसा आहे.
याच…
Read More...
Read More...
केईएम हॉस्पीटलला ज्या ब्रिटीश राजाचे नाव आहे त्याला भारतात विष्णूचा अवतार मानायचे..
एडवर्डियन म्हणून ब्रिटनच्या इतिहासात सर्वात मोठा सुवर्णकाळ येऊन गेला. या काळात ब्रिटिश साम्राज्याचा जगभरातला पाया पक्का झाला. सर्वदूर ब्रिटिश साम्राज्याची कीर्ती पसरली. कोणत्याही लढाईत ब्रिटिशांचं नुकसान झालं नाही आणि समृद्धी भरभराटीस…
Read More...
Read More...