Browsing Category

सिंहासन

थरार.. ३६ वर्षांपूर्वीच्या बेळगाव आंदोलनाचा !

आज १ नोव्हेंबर.. १९५६ साली आजच्याच दिवशी आपल्या देशात भाषावार प्रांतरचना अस्तित्वात आली. या रचनेत बेळगाव, कारवार बिदर, भालकी, निपाणी, खानापूरसह बहुसंख्य मराठी भाषिक लोक असणारा भाग कर्नाटकात समाविष्ट करण्यात आला. अगदी तंतोतंत आकडेवारीच…
Read More...

सेकंड हँड गाड्या विकत आणायला गेलेले गरवारे लंडनमधल्या कंपन्या विकत घेऊन आले.

गोष्ट आहे इंग्रजांच्या काळातली. मुंबईमध्ये एका गॅरेजमध्ये एक भालचंद्र नावाचा चुणचुणीत मुलगा काम करत होता. मूळचा सांगली जिल्ह्यातील तासगावचा. घरची परिस्थिती हलाखीची. शिक्षण सहावीनंतरच सोडायला लागलेलं. पण व्यवहारात राहून आयुष्याची शाळा…
Read More...

म्हणून भांडारकरांना डावलून संस्कृत शिकवण्याची जबाबदारी एका इंग्रजाला देण्यात आली

इंग्रजांनी आपल्या देशात शिक्षण देणाऱ्या संस्था बनवल्या, मान्य. बरंच चांगलं काम झालं हे पण मान्य. पण हे सगळं घडत होतं ते भारतीयांना डावलून. असाच हा किस्सा, भांडारकर आणि पीटर पॅटर्सन यांच्यातला.  कित्येक वर्षे ब्रिटीशांनी भारतात स्थापन…
Read More...

सुचवलेल्या नावांना राज्यपाल संमती देतीलच अस नाही, पटत नसेल तर युपीचा हा किस्सा वाचा

आपल्याकडे राज्यपाल म्हणजे पुर्णपणे शोभेच आणि पुनर्वसनाचे पद असे मानले जाते. स्वाक्षरी करणं एवढंच त्यांचं काम असते, असा अनेकांचा समज आहे. त्याच कारण म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ यांच्या सल्ल्यानेच काम करावे असे संविधानाने…
Read More...

ते वाढीव आलेलं लाईट बिलं भरायचयं काय भिडू?

महाराष्ट्रात मागच्या दोन महिन्यांपासून लाइट बिलचा दंगा चालू आहे. ग्राहकांना जून महिन्यामध्ये तीन ते चार पट बिल जास्त आली आहेत. अगदी कुलूप लाऊन गावी गेलेल्यांच्या पण हातावर बिल ठेवली आहेत. अभिनेत्री रेणुका शहाणे आणि तापसी पन्नूने तर…
Read More...

एका मृत्युपत्रावरून वल्लभभाई आणि सुभाषबाबू यांच्यात कोर्टात केस जाईपर्यंत भांडणे झाली

भारताचे माजी उपपंतप्रधान आणि गृहमंत्री वल्लभभाई पटेल म्हणजे एकेकाळी भारतीय राजकारणातील सर्वात ताकदवान व्यक्ती. असं म्हटलं जायचं की पंतप्रधान जरी पं.जवाहरलाल नेहरू असले तर पक्ष संघटनेवर मजबूत पकड सरदार पटेलांची होती. पण एक काळ असा होता…
Read More...

अटलजी खामगाव बँकेच्या चेअरमनला म्हणाले, “आमच्या पक्षाला कर्ज देणार काय ?”

महाराष्ट्राच्या विधानसभेत डोक्यावर गांधी टोपी घालणारे फारच थोडे नेते शिल्लक आहेत. यातच समावेश होतो हरिभाऊ बागडे यांचा.शेठजी आणि भटजींचा पक्ष म्हणवल्या जाणाऱ्या भाजपचा बहुजन चेहरा. पक्षाला तळागाळात पोहचवण्यात त्यांचाही मोठा वाटा आहे.…
Read More...

७ वर्ष संप केला तेव्हाच कुळ कायदा आला आणि शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर लागली

आज आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल पण एक काळ होता जेव्हा शेतकरी शेतात राबायचा मात्र शेतीची मालकी त्यांच्याकडे नसायची. शेतीची मालकी सावकार, वतनदार, खोत यांनी होती. बळीराजा कुळ बनून काळ्या मातीत गाडला जात होता. विशेषतः कोकणात खोतांच्या…
Read More...

तुरुंगात असतानाच प्रत्येकाला कळालं होतं प्रमोद देशपातळीवरचा मोठा नेता होणार आहे.

आणीबाणीचा काळ. नाशिक रोड केंद्रीय कारागृहातली तिसऱ्या क्रमांकाची बराक. एका बराकीत वीस पंचवीस कैदी. हे सगळे साधे कैदी नव्हते तर राजकीय कैदी होते.  यात पंचांगकर्ते धुंडिराजशास्त्री दाते यांचा देखील समावेश होता. एका अशाच दुपारी…
Read More...

मोदींनी लढवलेला पहिलाच राजकीय डाव केशूभाईंना मुख्यमंत्री करून गेला.

जानेवारी १९९५. सात लोकांची एक टिम गुजरातमधील गिरनार पर्वतावर गेली होती. यामध्ये केशुभाई पटेल, शंकरसिंग वाघेला, नरेंद्र मोदी, चिमणभाई शुक्ला आणि सूर्यकांत आचार्य. हे सगळे भाजपमधील नव्या दमाचे आणि अनुभवी जुने नेते. तिथे फिरायला किंवा…
Read More...