Browsing Category
सिंहासन
म्हणून जेधे घराण्याला शिवरायांच्या दरबारात पहिल्या तलवारीचा मान होता.
शिवपूर्व काळात महाराष्ट्रासकट दक्षिण भारतावर सुल्तानशाहीचे राज्य होते. या सुलतानांनी जात्याच पराक्रमी असणाऱ्या मराठ्यांना सोबत घेऊन आपल्या सत्ता बळकट केल्या. आदिलशाही राजवटीमधे भोर तालुक्याची भरभराट करणार्या आपल्या चाकरमानी सरदार नाईकजी…
Read More...
Read More...
नरेंद्रला ‘स्वामी विवेकानंद’ बनवलं ते या राजेसाहेबांनी…
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटाला एका व्रतस्थ संन्यास्याने गुलामगिरीच्या जोखडात अडकलेला हा देश आता जागा होतो हे सगळ्या जगासमोर आणलं. भारतीय तरुणांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना रुजवली. विज्ञानयुगात होरपळणाऱ्या साऱ्या पाश्चात्य जगाला हिंदू…
Read More...
Read More...
कर्मवीरांच घराणं म्हणजे जैन, लिंगायत आणि मराठा; अण्णांच्या घराण्याची अशीही एक जातीनिरपेक्षता
सांगली कोल्हापूरचा नदी पट्टा म्हणजे जैन, मराठा आणि लिंगायत या तिन्ही जातींच राजकारण. उगीच खोटं कशाला बोला. आम्ही जातीचं राजकारण करत नाही अस कितीही ठणकावून म्हणालात तरिही हे राजकारण इथे चालत हे उघड सत्य आहे.
अशाच भागातून कर्मवीर अण्णा…
Read More...
Read More...
राज्यात मागच्या ६ महिन्यांपासून बालहक्क आयोगच अस्तित्वात नाही…
शनिवारचा सूर्य उगवला तेच वाईट बातमी घेऊन. विदर्भातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. आणि ही दुर्दैवी घटना…
Read More...
Read More...
एखाद्या शहराचं नाव बदलण्याचा अधिकार कोणाकडे असतो? त्याची प्रोसेस काय आहे?
राज्यात सध्या औरंगाबादच नामांतर संभाजीनगर करण्यासाठी सरकारमधीलच पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. महाविकास आघाडीत मांडीला मांडी लावून बसणारी शिवसेना हे नामांतर करण्यासाठी आग्रही आहे तर, काँग्रेसचा या नामांतराला विरोध आहे.…
Read More...
Read More...
टिपूच्या मदतीला नेपोलियन येईल या भीतीने इंग्रजांनी मुंबईत किल्ला बांधला.
मुंबईचा फोर्ट भाग म्हणजे किल्ला होता हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. बॉम्बे कॅसल म्हणून याला ओळखलं जात होतं. पण या भल्या मोठ्या किल्ल्या सोबतच आत्ताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या शेजारी आणखी एक किल्ला होता.
त्याचे नाव सेंट जॉर्ज…
Read More...
Read More...
संसदेच्या आवारात एका महिलेने थेट नेहरूंची कॉलर पकडून जाब विचारला होता, अन् आत्ता
काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टोकाची टीका करणारे ट्विट Go-air विमानकंपनीच्या एका पायलटने केले. दिवसभर मीडियामध्ये या संबंधीच्या बातम्या येत होत्या.
"PM is an idiot. You can call me the same in return. It’s ok. I don’t…
Read More...
Read More...
केसरबाई केरकर मुख्यमंत्र्यांना म्हणाल्या, एका दिवसासाठी मला तुमची खुर्ची द्या.
आज कालच्या पिढीमध्ये केसरबाई केरकर हे नाव ऐकलेले अगदी मोजकेच लोक असतील. आवाज ऐकणे तर खूप लांबच. जर विकिपीडियाला विचारलं तर सांगेल हिंदुस्थानी संगीतशैलीतील जयपूर-अत्रौली घराण्याच्या ख्यातनाम मान्यवर गायिका.
अगदी सध्या भाषेत सांगायचं झालं…
Read More...
Read More...
लोकसभा निवडणूकीच्या पराभवानंतर राहुल गांधी या १७ राज्यांकडे फिरकलेच नाहीत.
कॉंग्रेसचे नेते आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी. सध्या इटलीमध्ये आहेत. लवकरच परत येतील. मध्यंतरी शिमलामध्ये सुट्टीवर गेले होते. या दोन्हीवरुन प्रचंड चर्चा झाली. शेतकरी आंदोलन चालू असताना ते अशा सुट्टीवर गेल्याने शेतकरी संघटनांनी यावर…
Read More...
Read More...
शेतकरी धोरणांबाबत जगाच्या तुलनेत भारत कुठे आहे हे सांगणारा अहवाल
भारतीय शेतकरी गरीब आहे, कर्जबाजारी आहे, त्याचा उतपादन खर्च देखील निघत नाही, असं मत एकमेकांच्या चर्चेतून सामान्य लोकांमधून सहज मांडलं जात. शेतीतज्ञ, अर्थशास्त्रातील नावाजलेले तज्ञ देखील या अशा गोष्टी का घडतात याची अनेक कारण…
Read More...
Read More...