Browsing Category

कट्टा

पन्नालाल गाढव सगळ्याच प्रश्नांची उत्तरं बरोबर कशी काय द्यायचा ?

गावची जत्रा म्हटलं की दुसरी दिवाळीच असायची.नवीन कपडे घालायला मिळायची. घरातली म्हतारी माणसं खर्चायला पैसं द्यायची.जेवणाचा स्पेशल बेत असायचा. सासुरवाशिणी लेकरांना घेऊन दोन दिवस आधीच आलेल्या असायच्या.सगळ्यांचे लाड पुरवले जायचे.पै पाहुणे…
Read More...

तुमच्या मोबाईलमधल्या माहितीचं नेमकं काय केलं जातय ?

भारत हि आजच्या घडीला जगातील एक महत्वाची अर्थव्यवस्था आहे. जगभरात माहिती दळणवळण क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान प्रचंड प्रमाणात विकसित होत आहे. माहितीचा विस्फोट आणि त्याची सुरक्षा हे आवाहन आज सर्वांसमोर आहे. यावर अवलंबून असलेला रोजगार, तंत्रज्ञान…
Read More...

भारतातील सर्वात रागीट माणूस – परमजीत सिंह पम्मा.

साल २००५ - दिल्लीतील कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. त्याविरोधात निदर्शने सुरु होती. साल २००९  - भाजपचे नेते वरून गांधी यांनी दिलेल्या मुस्लिमविरोधी विधानाच्या निषेधार्थ दिल्लीत निदर्शने सुरु होती. साल २०१०- दिल्ली हायकोर्टाने…
Read More...

ही पाच वाक्ये तुमच्या खोलीत नसतील तर MPSC साठी तुम्ही अपात्र आहात ! 

दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !  दोघांच घर ??? खोली म्हण खोली. तिप पण ढेकणानं भरलेली. ढेकूण पण कस्सा पाहिजे हे तर तो ढेकूण हाय का डुक्कर हाय कळलं नाय पाहीजे. खोली सजवायचा…
Read More...

थंडीवर रामबाण उपाय म्हणून खरंच दारू चालते का…?

प्रश्न साधाय पण उत्तर डिपाय. 'डिप' म्हणजे एकदम डिप. जणू काही ९० मिली लीटर डिप. तर तुम्ही खोलात जाऊन  विचार करु लागता तेव्हा तुम्हाला असे प्रश्न पडतात. आमच्या भिडूला देखील हाय होऊन हा प्रश्न पडला. खरंच पावसाळ्यात, हिवाळ्यात दारू प्यावी का…
Read More...

पैशांसाठी देश विकणारा सैनिक ! 

सैनिक देशासाठी लढतात. आपल्या देशाचा एक इंच देखील शत्रूराष्ट्राकडे जाणार नाही यासाठी प्रसंगी बलिदान देतात मग तो देश कोणताही असो जशी भारताच्या सैनिकांना भारताबद्दल आपुलकी तशीच पाकिस्तानच्या सैनिकांना त्यांच्या देशाबद्दल आपुलकी. आत्ता विषय…
Read More...

७ बायकांनी ८० रुपये उसने घेतले आणि सुरू झाला “लिज्जत पापडचा” प्रवास !

साल १९५९. मुंबईतल्या गिरगावमधील एक गुजराती कॉलनी. कॉलनीतल्या ७ गृहिणी दुपारच्या फावल्या वेळेत बसलेल्या होत्या. वेळेचा सदुपयोग करून काहीतरी गृह उद्योग सुरु करावा असा विचार त्यांच्या डोक्यात सुरु होता. यामागे विचार फक्त एवढाच की फावला वेळही…
Read More...

आजही चेन्नईच्या रेड लाईट एरियात ‘ऑटो शंकरची’ दहशत आहे

वर्ष १९८७-८८, चेन्नईतून ९ तरुण मुली बेपत्ता झाल्या होत्या. लोकांमध्ये दहशतीचं वातावरण होतं. गायब झालेल्या मुलींच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार केली होती, परंतु पोलिसांकडून कसलीच मदत मिळत नव्हती. उलट मुली स्वतःच पळून गेल्यात असं सांगून…
Read More...

या काली मातेचं नाव आहे, ”चायनिज काली माता”

हिंदू , मुस्लीम, शीख, ईसाई हम सब बेटे भाई भाई चा नारा आपली एकात्मता दाखवत असतोय. आत्ता हि स्टोरी वाचली कि त्यात चायनिज लोकांना पण सामिल करायला लागणार आहे.  म्हणजे तुम्हीही कितीही गो बॅक चायना केलं तरी चायना कुठेकुठे आहे हे समजल्यावर…
Read More...

भक्तांनो क्षमस्व ! जग्गनाथ आजारी आहेत !

पुरी जगन्नाथ येथे भरणाऱ्या रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील मूर्ती आजारी पडते, अशी परंपरा आहे. यावेळी मंदिरातील कुठलेही विधी पार पाडले जात नाहीत. आजारी पडल्यानंतर त्यांची सेवा केली जाते, आजारी माणसाप्रमाणे काळजी घेतली जाते. दरवर्षी…
Read More...