Browsing Category

जय जय महाराष्ट्र माझा

मिटकरींच्या निमित्ताने समजून घ्या ; महाराष्ट्रातल्या ब्राह्मणेत्तर चळवळीचा इतिहास काय होता..

अमोल मिटकरी यांनी सांगलीच्या सभेत ब्राह्मण समाजावर टिका केली. त्यानंतर ब्राह्मण संघाकडून अमोल मिटकरीचा निषेध करत पुण्याच्या राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.  या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या ब्राह्मणेत्तर चळवळीचा इतिहास…
Read More...

आज पृथ्वीराजनं गदा उंचावली आणि जालिंदर आबांच्या घामाचं सोनं झालं…

यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गदेचा मानकरी कोण होणार, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. मोठमोठ्या पैलवानांना अस्मान दाखवत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मानाची गदा जिंकली. कोल्हापूरच्याच शाहू…
Read More...

तो दिवस दूर नाही जेव्हा प्रत्येक घरात “झाडीपट्टीचाच” डंका वाजेल…

मराठी सिनेसृष्टीचं प्रबोधन करायला ‘झॉलीवूड’ चित्रपट येतोय. मात्र 'झाडीपट्टीचा' संपूर्ण इतिहास तुम्हाला माहित आहे का?
Read More...

गुढीपाडवा, तमाशा आणि नारायणगाव यांचं रिलेशन लय खास आहे….

तुणतुण्याची निंदा करी तिला वीणा म्हणू नये नाही ऐकिली लावणी त्याला शहाणा म्हणू नये....! महाराष्ट्राची ओळख म्हणजे तमाशा आणि तमाशाची पंढरी म्हणजे नारायणगाव. इथला प्रत्येक माणूस कलाकार असल्याचं मानलं जातं. दगडांच्या देशा कणखर देशा म्हणून ज्या…
Read More...

ॲग्रो टुरिझम मधून तावरेंनी ५० कोटींची उलाढाल केली तर ६०० शेतकऱ्यांचा फायदा करून दिला

महाराष्ट्र हे शेतीमध्ये अग्रेसर असलेलं राज्य. जिथली जमीन आणि हवामान शेतीसाठी एकदम उत्तम मानलं जात. पण गेल्या काही वर्षांपासून शेतीला पाहिजे तो न मिळणारा हमीभाव, ओला आणि सुक्या दुष्काळामुळं पिकांची होणारी नासाडी, त्यामुळं डोक्यावर झालेलं…
Read More...

पालखी नाचवण्यापासून बोंब मारण्यापर्यंत कोकणचो शिमगो लय भारी असा…

हिरवागार निसर्ग, समुद्रकिनारा, हापूस आंबे, नारळी- पोफळीच्या बागा, वाड्यांची देव-दैवत, गणपतीउत्सव, गाऱ्हाणं, काळ्या वाटण्याची उसळ, सागोती वडे, आंबोली, घावणे या गोष्टींवरून अख्ख कोकण डोळ्यासमोर आलं असेल. पण या सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे…
Read More...

प्लॅटफॉर्मवर १० रुपयांचं बुकलेट दिसलं आणि सचिन टेके यांना एम-इंडिकेटरची आयडिया सुचली

महाराष्ट्राची जान म्हणजे मुंबई आणि या मुंबईच्या 'दिलों की धडकन' म्हणजे मुंबईची लोकल. तुम्ही कुठल्याही मुंबईकराला विचारलं कि, तुमच्याकडची स्पेशल गोष्ट कोणती तर ते अभिमानाने सांगतील 'आमची लोकल'. मग भलेही त्यात खाचखक भरलेली गर्दी असेल, नाहीतर…
Read More...

बीडच्या कंकालेश्‍वर मंदिराच्या खांबांची मोजणी प्रत्येकवेळी वेगवेगळी येते…

मराठवाडा, महाराष्ट्रातला काहीसा दुर्लक्षित असलेला भाग अशी हाक ऐकायला मिळते. पण भिडू हा भाग तितकाच समृद्ध सुद्धा आहे. मग तो भाषेच्या बाबतीत असो, किंवा इतिहासाच्या आणि पौराणिक गोष्टींच्या बाबतीत. तिथल्या लेण्या, ऐतिहासिक इमारती बघून…
Read More...

सातारा जिल्ह्यातल्या या किल्ल्यावर रावणाच्या भाच्याचं मंदिर आहे

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेलं भव्य असं मराठा साम्राज्य. ज्याच्या पाऊलखुणा आजही अस्तित्वात आहेत. त्यांच्या शौर्याच्या आणि पराक्रमाच्या गाथा कथा - कादंबऱ्यांमधून तर आपण आज ऐकतोच पण या सगळ्याची साक्ष म्हणून गडकिल्ले आजही खंभीरपणे…
Read More...

दंगल ऐन जोमात असताना वंदनीय मावशी कराचीत हिंदू सेविकांना वाचवण्यासाठी गेल्या होत्या…

१४ ऑगस्ट १९४७ चा दिवस होता. लक्ष्मीबाई केळकर म्हणजे वंदनीय केळकर मावशी या कराचीला होत्या .सगळ्या पाकिस्तानात गोंधळ सुरू होता. पाकिस्तानातील सिंधमध्ये जाण्यासाठी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. गोंधळ वाढला आणि लोकांचा गलबला सुरू…
Read More...