Browsing Category

माहितीच्या अधिकारात

हर घर तिरंगा : पण १७ लाख लोकांकडे तिरंगा लावण्यासाठी घरच नाहीए..

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'हर घर तिरंगा' मोहिमेची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. प्रत्येक घरावर तिरंगा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात झेंडे उपलब्ध…
Read More...

शिंदे-ठाकरे वादावर सुनावणी करणाऱ्या सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांचा इतिहास..

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीची केस सुप्रीम कोर्टात गेलीय. आज त्या केसवर निकाल जाहीर होत आहे. या केसमध्ये शिवसेना पक्ष कोणत्या गटाला मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या सुनावणीदरम्यान शिंदे गटाच्या बाजूने ॲड. हरीश साळवे आणि ॲड. नीरज…
Read More...

संजय राऊत-स्वप्ना पाटकर कनेक्शन, पत्राचाळ प्रकरण ते ऑडिओ क्लिप…सगळं मॅटर असंय

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अडकलेले संजय राऊत ४ ऑगस्ट पर्यंत ईडीच्या कस्टडीत असणारेत. या प्रकरणात ईडीने आरोप केलेत की, प्रविण राऊत फक्त नावालाच आहेत, पण खरे आरोपी संजय राऊत आहेत.  बरं फक्त याच प्रकरणातच संजय राऊत अडकले नाही तर आणखी एक…
Read More...

विमानातून फोन लावतो येतो का ? तर हो लावता येतो पण…

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगावमधल्या सभेत एक वक्तव्य केलं, एका रुग्णाच्या रिपोर्ट्स संदर्भात ते म्हणाले, "मी विमानात बसलो होतो. लीलावती रुग्णालयात असलेल्या अधिकाऱ्याला फोन लागत नव्हता, फोन बिझी येत होता. मी पायलटला सांगितलं…
Read More...

कोर्टाने राऊतांना ईडीची कोठडी सुनावलीय, म्हणजे नेमकं कुठे पाठवलं? प्रक्रिया समजून घ्या

पत्रा चाळ भूखंड घोटाळ्याच्या आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. ३१ जुलै रोजी सकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास ईडीचे अधिकारी संजय राऊतांच्या भांडुप येथील निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर सलग १७…
Read More...

गोव्याचा ”समान नागरी कायदा” स्मृती इराणींच्या मुलीला वादातून बाहेर काढू शकतोय

गोवा म्हटलं कि बार आणि कॅफे आलेच. मात्र गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृति इराणी यांची मुलगी जोईश इराणीने दिलेल्या इंटरव्यूमुळे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. कथित स्वरूपात जोईश इराणी चालवत असलेल्या सिली…
Read More...

मुंबईची दहा सर्वात श्रीमंत माणसं, यात एकही मराठी माणूस नाही

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या राज्यात गोंधळ सुरु आहे. फक्त राजकीय नेतेच नाही तर सामान्य मराठी जनतेच्या भावना देखील दुखावल्या गेल्याचं दिसतंय. ट्विटरवर अनेक युझर्स राज्यपालांना ट्रोल करत…
Read More...

31 टक्के टॅक्स एकट्या मुंबईतून : म्हणून प्रत्येकाचा मुंबईवर डोळा आहे….

मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याबाबत राज्यपालांनी एक वक्तव्य केलंय ज्यामुळे मोठा राडा होतोय...
Read More...

स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तिरंगा सगळ्यांसाठी नव्हता, आता मात्र तो घराघरात पोहोचतोय..

१९४७ च साल होतं. देशाला अखेर ब्रिटिशांपासून मुक्तता मिळाली होती. अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानाचं ते फलित होतं. देशाचे तुकडे होणं हे क्रमप्राप्त होतं, त्यानुसार पाकिस्तानला देखील स्वतंत्र करण्यात आलं. 'भारत' उदयास आला होता. नवीन देश म्हणून…
Read More...