Browsing Category
माहितीच्या अधिकारात
एका पत्रकार असा नडला की मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला..
अंतुलेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, याची आपल्यापैकी बहुतेकांना कल्पना असेलच.
पण अंतुलेंच्या भ्रष्टाचाराचं हे प्रकरण बाहेर काढलं होतं ‘इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी…
Read More...
Read More...
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आमरण उपोषण करून शहीद झालेले एकमेव क्रांतिकारक !
१३ सप्टेंबर १९२९.
लाहोरमधील जेलमध्ये ज्यावेळी क्रांतिकारक जतीन दास हे भगतसिंग यांच्या कुशीत शेवटचा श्वास घेत होते, त्यावेळी जतीन दास यांचीच शेवटची इच्छा म्हणून आपल्या या क्रांतिकारक साथीदारासाठी भगतसिंग हे रवींद्रनाथ टागोरांची ‘एकला चलो…
Read More...
Read More...
विनोबांनी खरंच आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ म्हंटलं होतं का..?
आचार्य विनोबा भावे.
महात्मा गांधींचे पटशिष्य. महात्मा गांधींनी ज्यावेळी असहकार चळवळीसाठी सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब करायचा निर्णय घेतला त्यावेळी पहिले सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली होती.
विनोबा हे खऱ्या अर्थाने गांधीजींच्या…
Read More...
Read More...
पाकिस्तानच्या पॅटन रणगाड्यांना स्मशानभूमीत बदलवणारा ‘वीर अब्दुल हमीद’ !
सप्टेंबर १९६५- भारत-पाकिस्तान युद्ध अगदी भरात होतं. काश्मीर पाठोपाठच पंजाबमध्ये देखील युद्धाची आघाडी उघडण्यात आली होती. भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लाहोरपर्यंत धडक मारायचा इरादा बनवला होता. भारताच्या लष्करी…
Read More...
Read More...
प्रमोद महाजनांचे दोन पीए, काळाच्या ओघात दोघंही घसरले.
प्रमोद महाजन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेतृत्व होते. ते महाराष्ट्रातील काही निवडक नेत्यांपैकी एक होते ज्यांचा मागे प्रसिद्धीचं एक वलय होतं. जनतेचा त्यांना पाठिंबा होता. ते अत्यंत धडाडीचे नेते तर होतेच सोबतच ते एक उत्कृष्ट…
Read More...
Read More...
सुशिलकुमारांना पहिला लाल दिवा आणि पहिला पोलिसाचा सॅल्यूट राजकारणामुळे मिळालं नव्हतं !
न्यायालयातील पट्टेवाला, फौजदार ते मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल ते देशाचा गृहमंत्री तथा लोकसभा नेता असा प्रवास करणारे सुशीलकुमार शिंदे. एका माणसाच्या आयुष्यात कोणकोणता संघर्ष असू शकतो आणि तो कित्येक पदावर आपला तितकाच हसतमुखं चेहरा ठेवून काम…
Read More...
Read More...
एका दिवसासाठी का होईना, या राज्याला स्वतंत्र पंतप्रधान मिळाला…
एका दिवसासाठी राज्याचा झालेला पंतप्रधान ! कस शक्य आहे ते देखील भारतात. जास्तीत जास्त मुख्यमंत्री झाले असतील. तर नाही पंतप्रधान म्हणजे पंतप्रधान आणि ते ही सध्या केंद्रशासित असणारा व भारताचा अविभाज्य असणाऱ्या भागाचा. कुठल्या तर दादरा व नगर…
Read More...
Read More...
मोदी सरकारने मदर तेरेसांच्या निळ्या काठाच्या पांढऱ्या साडीवरचा कॉपीराईट का मान्य केला होता…?
मदर तेरेसा.
नोबेल पारितोषिक विजेत्या पहिल्या भारतीय महिला.
नोबेलशिवाय ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आणि त्याशिवाय जगभरातले अनेक मानसन्मान त्यांना मिळाले होते.
जगभरातील दिनदुबळ्या आणि पीडितांची ‘मदर’ म्हणून त्यांच्या…
Read More...
Read More...
हिटलर नसता, तर तुम्हाला आज ‘फँँटा’ प्यायला मिळाला नसता.
काही महिन्यांपुर्वी राहुल गांधींमुळे ‘कोकाकोला’ कसा बनला याची देशभर चर्चा झाली. याच कोकाकोला कंपनीचं अजून एक फेमस ड्रिंक म्हणजे फँटा ! सर्वच अबालवृद्धाना आवडणारं पेय.
याच ‘फँटा’चा शोध एका मजबुरीतून लागला हे तुम्हाला ठाऊक आहे काय? ते…
Read More...
Read More...
RAW ने भारताच्याच विमानाचं अपहरण करुन ते पाकिस्तानच्या हवाली केलं होतं.
हा किस्सा १९७१ सालचा. तेव्हा राजीव गांधी वैमानिक होते. ३० जानेवारी १९७१ सालची ती सकाळ होती. जम्मू वरुन श्रीनगरच्या दिशेने जाण्यासाठी फॉकर फ्रेंडशीप अर्थात गंगा नावाच्या विमानाने उड्डाण केलं. विमानाने अपेक्षीत उंची गाठताच वैमानिकांच्या…
Read More...
Read More...