Browsing Category
सिंहासन
शिवसेनेला गरज असलेला आक्रमक चेहरा म्हणून तेजस ठाकरे राजकारणात येणार?
शिवसेना आणि ठाकरेंचा आक्रमक पवित्रा हे समीकरण राजकारणात नवं नाही. मात्र, सध्याची सेनेतली परिस्थिती पाहिली तर, उद्धव आणि आदित्य ठाकरे हे अतिशय संयमी आणि शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. पण शिवसैनिकांसाठी शिवसेना ही मवाळ, शांत विचारांची…
Read More...
Read More...
पटोलेंचं म्हणणंय काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल पण कुणाच्या जोरावर ?
सध्या राज्यात भाजप आणि शिवसेनेतून वेगळ्या झालेल्या शिंदेगटाची सत्ता आहे. शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीची सत्ता गेली. आता महाविकास आघाडी ही एकत्रितपणे आगामी निवडणुकाही लढेल असं वाटत असताना राज्यातल्या राजकारणात अनेक…
Read More...
Read More...
९० मुलींवर अत्याचार, १२० न्यूड व्हिडीओज… या जलेबी बाबाने जणू पॉर्न इंडस्ट्री उभारली होती!
जलेबी बाबा हे नाव खरंतर एखाद्या हिंदी सिनेमातल्या विनोदी पात्रासारखं वाटतं ना? तसं हा जलेबी बाबा एक विचित्र पात्रच आहे. पण, विनोदी नक्कीच नाही. अतिशय क्रूर आणि विक्षिप्त अश्या मनोवृत्तीचा असा हा जलेबी बाबा आहे.
याच्या क्रूरतेबद्दल सरळ…
Read More...
Read More...
2023 मध्ये विधानपरिषदेच्या २६ जागांवर खरा राजकीय आखाडा रंगणार…
२०१३ च्या सालात राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगढ,तेलंगणा, त्रिपुरा,मेघालय,नागालँड आणि मिझोराम अशा ९ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत पण खरी रंगत महाराष्ट्रातही रंगेल कारण यंदा राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकांचा धुराळा…
Read More...
Read More...
विधानसभेतून वॉकआऊट केलेल्या राज्यपालांनी एकेकाळी भारताची गुप्तचर यंत्रणा सांभाळली आहे
काल तामिळनाडूच्या विधानसभेत झालेल्या गोंधळानंतर ट्विटरवर एक हॅशटॅग ट्रेंड होतोय. काही भागात पोस्ट्रर्सही झळकतायत. या ट्विटरवरच्या पोस्टचा किंवा पोस्टर्सवरचा मजकूर सारखाच आहे... तो म्हणजे, #GetOutRavi
हे प्रकरण काय आहे ते आधी थोडक्यात…
Read More...
Read More...
राम मंदिराची घोषणा करून अमित शहा टेक्निकली चुकले काय?
अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राममंदिर उघडण्याबाबतच्या तारीखेची घोषणा केली. १ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिर तयार होईल, लोकांनी आताच तिकीट बुक करुन ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
२०१९ साली मी भाजपाचा अध्यक्ष होतो. तेव्हा…
Read More...
Read More...
मित्राला गाडी दिली आणि अपघात झाला तर, गाडीच्या मालकावर काय कारवाई होते?
नववर्षाच्या पहिल्याच पहाटेला देशाची राजधानी दिल्ली हादरून गेली होती. त्याचं कारण म्हणजे, १ जानेवारीला पहाटेच्या सुमारास दिल्लीच्या रस्त्यावर एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला.
या मृतदेहाच्या अंगावर एकही कपडा उरला नव्हता, शरीरातली जवळपास…
Read More...
Read More...
या १२ पैकी ९ जागा जिंकल्या तरच भाजपचं मिशन ४५ सत्यात उतरु शकेल
भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मिशन ४५ ची घोषणा केलीये. मिशन ४५ म्हणजे काय तर, २०२४ ला महाराष्ट्रात एकूण ४५ खासदार निवडून आणण्याचा मानस भाजपने बोलून दाखवलाय. आता तर, त्या दृष्टीने भाजपने तयारीसुद्धा सुरू केलीये.
महाराष्ट्रात…
Read More...
Read More...
फक्त युपीतली गंतवणूक वाढवण्यासाठी नाही तर या कारणांसाठी योगी आदित्यनाथ मुंबईत आलेत
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा असलेले योगी आदित्यनाथ हे २ दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अनेक भेटीगाठी घेणार आहेत. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींसह ते महाराष्ट्रातील व्यावसायिकांनाही भेटणार…
Read More...
Read More...
आता शिंदेंसोबत युती करणाऱ्या, जोगेंद्र कवाडे यांनी हाजी मस्तानसोबत पक्ष सुरू केला होता…
'अरे मरणाची भिती कुणाला आहे? हम तो कफन लेके घुमते है' असं म्हणून प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आपल्या सभेतल्या भाषणाला सुरूवात करतात. त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि युतीची घोषणा केली.
प्रा.…
Read More...
Read More...