छपरी थेरं करण्यापेक्षा, इंस्टाग्रामवरुन पैसे कसे छापायचे हे माहिती करुन घे भिडू

आजकाल झटक्यात फेमस व्हायचा आणि पैसे कमवायचा ट्रेंड आलाय. आणि ही सर्वोच्च देणगी दिलीये इंस्टाग्रामनं. तशी सुरुवात केली टिकटॉकनं, पण नंतर  टिकटॉकचा बाजार उठला आणि इन्टाग्रामनं आपलं रिल्स मार्केटमध्ये उतरवलं आणि ते सुद्धा विथ प्रॉफिट. मग काय…
Read More...

लोकशाही पद्धतीने होणाऱ्या युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सर्वसामान्य घरातील मुलं उतरली आहेत

एखादा पक्ष कितपत मजबूत आहे तो किती खोल तळागाळात रुजलाय हे त्या पक्षाच्या युवा संघटनेवरून कळतं. आंदोलने असोत, रस्त्यावरची लढाई असो किंवा निवडणुकीचा प्रचार. प्रत्येक ठिकाणी हेच तरुण कार्यकर्ते आघाडीवर असतात. या तरुण कार्यकर्त्यांच्या जीवावर…
Read More...

पुण्याच्या घड्याळामास्तरांच्या अंत्ययात्रेत बैलगाडा मिरवणूक काढण्यात आली..

बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपारिक खेळ म्हणून ओळखला जातो. ग्रामदेवतेच्या यात्रेत धार्मिक आणि संस्कृती परंपरा म्हणून बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जातात. पण गेल्या कित्येक वर्षांपासून बैलगाडा शर्यतिच्या आयोजनावर बंदी घातली गेली आहे.…
Read More...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्मच का स्विकारला ?

दलितांना दारिद्र्य, अज्ञान आणि सामाजिक अन्याय यांपासून मुक्ती लाभावी आणि आत्मसन्मानाने जगता यावं, यासाठी स्वातंत्रपूर्व काळापासून चळवळ उभारणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर इथल्या…
Read More...

पंजाबातले गटतट मोडून कॅप्टन यांना मुख्यमंत्री करण्यात सातव यांचा सिंहाचा वाटा होता..

सध्या पंजाबच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींवर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. आधी सत्ताधारी काँग्रेसमध्येचं नवज्योत सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात कुरबुर सुरु होती. त्यांनतर  कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी डायरेक्ट राजीनामा दिला.…
Read More...

आमदारांना ढेकूण चावला म्हणून रेल्वेचा अख्खा डब्बाचं काढून टाकला

हा किस्सा पार ६ - ७ वर्षांपूर्वीचा आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे एका कामानिमित्त सिद्धेश्वर एक्स्प्रेसने मुंबईला जात होत्या. एक्स्प्रेसच्या फर्स्ट क्लास डब्यातून त्या प्रवास करत होत्या.…
Read More...

७ वर्षांपूर्वी इथे साधी लाईट नव्हती, पण या जर्मन बाईंनी आज गावाला हायटेक रूप दिलंय…

गाव म्हटलं की, हिरवागार निसर्ग, टुमदार घरं, डोंगर, नद्या, असे सुंदर चित्र उभं राहत. पण यासोबतच कच्चे रस्ते, बिघडलेलं लाईटचं टाईम टेबल आणि शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने झालेली अधोगती. असचं काहीसं चित्र ७ वर्षांपूर्वी जनवार गावाचं सूद्धा…
Read More...

एक शाळा अशीही, जिथं देशाचे राष्ट्रपती शिक्षक बनतात

शाळेत जायचं म्हंटल कि, सगळ्यात आधी आपल्याला कडक शिस्तीवाल्या मास्तरांची लयं भीती वाटते. त्यात ते शिकवणारे विषय जर आपल्या डोक्यावरून जात असतील. तर काय विचारूचं नका. पण देशात अशीही एक शाळा आहे जिथे थेट राष्ट्रपती शिकवतात. ती शाळा म्हणजे डॉ.…
Read More...

छत्रपतींच्या चाकणचे औरंगजेबाने इस्लामाबाद असे नामकरण केले होते

चाकण, पुण्यातल्या राजगुरुनगर ( खेड) तालुक्यातलं हे गाव. जे 'उद्योगनगरी' किंवा 'उद्योगाची पंढरी' म्हणून खूपच फेमस आहे.  त्यातल्या त्यात पुणे - नाशिक हायवे आणि मुंबई- अहमदनगर नॅशनल हायवेमुळं त्याला वाहतूकीच्या दृष्टीनं  जास्त महत्व प्राप्त…
Read More...

अनं तेव्हापासून केरळ राज्य पूर्णपणे साक्षर बनलं..

देशात साक्षरतेचा विषय निघाला कि, सगळ्यात आधी नाव येत ते केरळचं. जिथं साक्षरतेचं  प्रमाण ९६.२ टक्के आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या राज्यानं आपला नंबर कायम राखलाय. आणि  लवकरच १०० चा आकडा गाठण्याच टार्गेट केरळन ठेवलंय. मात्र केरळ  आत्ताच नाही…
Read More...