आता तरी ‘बालचित्रवाणी’ आठवतेय का ?

नव्वदच्या दशकात जन्मलेल्या पिढीचं एक भारी आहे. त्यांनी पत्रं, टेलिफोन, नोकिया मोबाईल फोन आणि आत्ताचा स्मार्टफोन हि सगळी फेज अनुभवली. म्हणजे काय कोरोनाकाळातली बाळं जेवताना सुद्धा मोबाईल लावून बसतात हे बघताना आपल्याला साधा फोन लावता यायचा…

कुस्तीच्या मैदानात मोहिते पाटील विरुद्ध पवार असा तुफान सामना रंगला होता.

महाराष्ट्रातील राजकारणाच्या रिंगणात अनेक मातब्बर घराणी आहेत. यातलीच दोन घराणी म्हणजे बारामतीचे पवार आणि अकलूजचे मोहिते पाटील. सध्या मोहिते पाटील घराणे भाजपमध्ये गेलं असलं तरी अनेक वर्षे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.…

भारतीय महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकल्या ते कराडच्या प्रेमलाकाकी चव्हाण यांच्यामुळं ..

क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पार पडणाऱ्या अंडर-19 महिला T20 विश्वचषक स्पर्धेत फायनलच्या सामन्यात भारतानं सात विकेट्सच्या फरकानं इंग्लंडला मात देत विश्वचषक जिंकला आहे. एकेकाळी चूल आणि मूल या संसाराच्या गाड्यात अडकलेल्या भारतीय नारीच्या…

कोल्हापुरात कामगार म्हणून आलेल्या केरळी बंधूंनी जगात गाजलेला कारखाना उभारला, “मेनन…

रांगड्या कोल्हापूरची ओळख कुस्ती, तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी चप्पल, अंबाबाईच मंदिर, रंकाळा तलाव, ऊस साखर गुळापर्यंत मर्यादित नाही. राजर्षी शाहू महाराजांचा सर्वोत्कृष्टतेचा ध्यास ठेवणाऱ्या या करवीर नगरीने प्रत्येक क्षेत्रात आपल नाव…

पाकिस्तानातून आलेल्या सिंधी लोकांमुळ कोल्हापूरची एक ग्रामपंचायत कोट्यवधींची उलाढाल करते

दिलावर राज्य करणार गाव म्हणजे कोल्लापूर. इथल्या लोकांचं काम आबन्ड असतंय. आता इतर भागातल्या लोकांना आबन्ड म्हणजे काय हे कळणार नाही. आबन्ड म्हणजे अफाट. म्हणजे नाद करावा तर कोल्हापूरकरांनी. इथली कुस्ती, इथला ऊस, इथला तांबडा पांढरा, इथली चप्पल,…

यांच्यामुळे विदर्भातला मराठा समाज दाखल्यावर कुणबी लिहू लागला आणि त्यांना आरक्षण मिळालं

स्वातंत्र्याच्या वेळची गोष्ट. देशाच्या संसदेत संविधान बनवण्याचं काम सुरु होतं. संविधान सभेमध्ये घटनेच्या कलमांवर खडाजंगी चर्चा सुरु होती. देशाचं भविष्य लिहिलं जात होतं. या संविधान सभेमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून निवडलेले असनेक सदस्य होते.…

७२ च्या दुष्काळात मफतलालच्या सुखडीने अख्ख्या महाराष्ट्राला जगवलं…

सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. औषधांपासून हॉस्पिटलमधल्या बेडचा तुटवडा जाणवतोय. ऑक्सिजन अभावी लोक हात पाय आपटून मरत आहेत. सरकारने देखील हात टेकावेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मदतीचा ओघ सुरु झाला आहे, मात्र नेमकी मदत कशी करायची आणि…

कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्याला मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार जैनांसाठी विशेष का आहे ?

परभणी असो जर्मनी, जगभरात राजकारण म्हणजे अडाण्यांचे नंदनवन समजले जाते. अगदी जगाच्या महासत्तेचा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची विधाने बघून कळतं की अमेरिकेत देखील हेच खरं आहे. आपली भाषणे स्वतः लिहू न शकणारे हे पुढारी लोक देशाचा…

एम-८० जेव्हा लॉन्च झाली तेव्हा पहिल्याच दिवशी तब्बल १२ लाख गाड्या बुक झाल्या होत्या

बजाज म्हणजे थेट गांधीजींचा आशीर्वाद असणारी फॅमिली.  जमनालाल बजाज यांना तर म्हणे गांधीजी आपला पाचवा मुलगा मानायचे. गांधीवादी मुल्यांना जपत त्यांनी भारतात ऑटो इंडस्ट्री आणली आणि रुजवली. मूळचे वर्ध्याचे असणाऱ्या बजाज यांनी कर्मभूमी मानलं…

पेशव्यांच्या १४ वर्षांच्या मुलीला इंग्रजांनी झाडाला बांधून जाळून ठार केलं…

१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या धामधुमीचा काळ. बंडाचा वणवा देशभरात पेटला होता. ब्रिटिश सत्तेला हादरे देण्याचे काम या बंडकर्त्यानी केलं होतं. या उठावाचं नेतृत्व मात्र मराठी व्यक्ती करत होते. यात प्रामुख्याने नाव येत झाशीची राणी लक्ष्मीबाई,…