माणसं स्वत:साठी घर बांधतात पण पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ. बाबासाहेब एकमेव होते 

महाराष्ट्रात एक घर आहे. या घरात सुमारे ५०,००० हून अधिक पुस्तकं आहेत. त्यामध्ये राजकारणावर ३ हजार, कायद्यावर ५ हजार, अर्थशास्त्रावर १ हजार, तत्वज्ञानावर ६ हजार, युद्धशास्त्रावर ३ हजार, धर्मशास्त्रावर २ हजार अशी बरीच संख्या आहे. तुम्हाला या…
Read More...

शिवसेना भवनावर दगडफेक होत होती तेव्हा “विदर्भाचा शेर” मदतीला धावून आला होता..

गोष्ट आहे सत्तरच्या दशकातली. भारतावर लादलेली आणीबाणी नुकतीच संपुष्टात आली होती. अनुशासन पर्व असं कौतुक करत सुरु झालेल्या आणीबाणीचे रूपांतर कधी हुकूमशाहीत झालं हे कोणाला कळलंच   नव्हतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला गेला, माध्यमांवर…
Read More...

संपादकांना नागडं करून चौकात मारलं तर अत्रेंवर चप्पलफेक : शिवसैनिकांचे ४ प्रसिद्ध राडे

राणा दांपत्याने दिलेले आव्हान अन् त्याला शिवसैनिकांनी दिलेले प्रतिआव्हान सध्या राज्याच्या राजकारणात गाजतय. Enough is Enough आत्ता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी अस म्हणत संजय राऊत यांनी मोठ्या राड्याची पुर्वकल्पना देवून टाकली आहे. या…
Read More...

पोर्तुगीजांनी लिहून ठेवलय, “रोमला लाजवेल अस विजयनगरचे साम्राज्य होतं”

पर्शियन राजदूत अब्दुल रझाक लिहितो, ‘‘माझ्या नेत्रांनी विजयानगर इतके अप्रतिम साम्राज्य कुठेही पाहिलेले नाही किंवा त्याच्या तोडीचे दुसऱ्या कोणत्याही नाव ऐकलेले नाही" हरिहर आणि बुक्क या दोन महा-पराक्रमी भावांनी १३३६ -१३३७ मध्ये तुंगभद्रा…
Read More...

श्रीमंत बाप कर्जबाजारी होवून रस्त्यावर आला, पोरानं बापासाठी “पॅनासोनिक” उभारली… 

काळ होता १८९४ चा. जपानचा वाकायामा प्रांत. त्या काळात या भागात एक जमीनदार होता. आपली बायको आणि लहान पोरं आणि आपल्याकडे असणारी संपत्ती. शेतीवाडी असणारा टिपीकल जमीनदार…  पण या माणसाला एक नाद होता. तो नाद म्हणजे रिस्क घ्यायचा. खिश्यात…
Read More...

गुजराती व्यापारी नेहरूंना भेटल्यानेच टनाने ऊस ओढणारा हिंदूस्थानचा ट्रॅक्टर तयार होवू शकला

गोष्ट आहे स्वातंत्र्यापूर्वीची. इंग्रज येण्यापूर्वी भारताला सोने की चिडीया म्हणून ओळखलं जायचं. इथं तयार होणारी उत्पादने जगभरात निर्यात व्हायची. भारतीय कारागिरांच्या कौशल्याला जगभरात तोड नव्हती. समृद्ध भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. सुपीक…
Read More...

फिडल कॅस्ट्रो म्हणाले, “सुरजित ब्रेड” मुळे क्यूबा जिवंत राहू शकला…!!!

जेव्हा युद्धांना सुरवात होते तेव्हा वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे गट पडतात. त्यानंतर एक गट दूसऱ्या गटाची नाकेबंदी करतो. आत्ता काहीसा असाच प्रकार रशिया-युक्रेन युद्धावरून रशियाच्या बाबतीत होत असल्याचं दिसत आहे. पाश्चिमात्य देशांनी रशियावर…
Read More...

हे आजचं नाही, १९८९ पासून सेनेचं बाहेरच्या राज्यात डिपॉझिट जप्त होत आलय..

२०२४ मध्ये आपण दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारच  : आदित्य ठाकरे (२७ फेब्रुवारी २०२२) २०२४ पर्यंत शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यत पोहचली असेल आणि बरेच लोक बेरोजगार झाले असतील : संजय राउत (१६  फेब्रुवारी २०२२) यात खंत अशी होती की,…
Read More...

महात्मा फुलेंच्या प्रेरणेतूनच सयाजीरावांनी बडोद्यात मोफत प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली

महात्मा फुलेंना 63 वर्षांचं आयुष्य लाभले सयाजीराव गायकवाड यांना 75 वर्षांचे आयुष्य मिळाले सयाजीराव बडोद्याच्या गादीवर 1875 मध्ये म्हणजे वयाच्या 12 वर्षी विराजमान झाले आणि 1981 मध्ये बडोदा संस्थानाच्या राज्यकारभार पाहू लागले तेव्हा त्यांचा…
Read More...

हिंदी फिल्म इंडस्ट्रीला मराठी पोरींचा तिखटजाळ अवतार दाखवून दिला तो रंगीला मधल्या उर्मिलाने…!

मुंबईचा वादळी पाऊस. सत्या खिडकीतून पाहत उभा आहे. त्याच्या थंडगार डोळ्यात भविष्याची चिंता आहे. आयुष्याच्या एका वळणावर तो वेटरचा अंडरवर्ल्डचा गुंड झालाय. आपण कुठे आलोय काय करतोय त्याला कळत नाहीय. पावसाचा जोर वाढतो आणि लाईट जाते. सत्या तसाच…
Read More...