बॉम्बने उडवलं तरी काहीच होणार नाही अशा गाड्या टाटाने भारतीय सैन्याला दिल्यायेत
भारतीय सैन्य हा मुद्दा जितका अभिमानाचा आहे तितकाच तो भावनेचा देखील आहे. एकाही सैनिकाला अपघात झाल्याची किंवा मृत्यू झाल्याची घटना ऐकली की रडवेलं होतं आणि सोबतच शत्रूबद्दल मनात प्रचंड राग निर्माण होतो.
२०१९ सालचा पुलवामाचा भ्याड हल्ला…
Read More...
Read More...