विधेयक फाडण्यापासून ते कॉलर पकडण्यापर्यंत; असा आहे महिला आरक्षणाचा इतिहास..

अनेक वर्षापासुन चर्चेत असलेल्या महिला आरक्षणाच्या मुद्यावर केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेत महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याचं विधेयक मांडलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा महिला…
Read More...

नेहमीच चर्चेत राहणाऱ्या गोपीचंद पडळकरांचा असा आहे इतिहास..

गोपीचंद पडळकर महाराष्ट्राच्या राजकारणातील असं नाव ज्यांनी एखादं वक्तव्य केलं आणि महाराष्ट्रात वाद सुरू झाला नाही, असं क्वचितच घडलं आसावं. त्यातल्या त्यात गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंबियाचा वाद महाराष्ट्राला काही नवा नाही. पडळकरांनी पवार…
Read More...

देशाचं सविधान ते कलम ३७० ; भारताच्या पहिल्या संसदेचा असा आहे इतिहास..

आज देशाच्या जुन्या संसद भवनातील कामकाजाचा शेवटचा दिवस. देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर देशाचं संविधान याच जुन्या संसद भवनातून लागू करण्यात आलं होतं. देशातील आत्तापर्यंतचे अनेक ऐतिहासिक आणि महत्वाचे निर्णय या संसद भवनातून मार्गी लागलेले आहेत.…
Read More...

२०१६ च्या मराठवाडा बैठकीतल्या किती योजना मार्गी लागल्या?

आज मराठवाड्यात होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीची जोरदार चर्चा सुरू आहे.  मराठवाड्यातील कमी पाऊस आणि त्यासाठीच्या उपायोजना काय असतील यावर आधिक प्रणाणात चर्चा होण्याची शक्यता आहे. तब्बल सात वर्षानंतर ही बैठक मराठवाड्यात होत आहे. मराठवाड्याचा…
Read More...

कोरोना ते निपाह कोणत्याही रोगाचा भारतातील पहिला रूग्न केरळातच का आढळतो?

देवाचा स्वतःचा देश म्हणून प्रसिद्ध असलेलं केरळ आपल्या नैसर्गिक सौंदर्याने सर्वांना मोहून टाकतं. नारळ आणि खजुराचे झाडं, घनदाट जंगल, भातशेती आणि उंच डोंगर यासाठी केरळला ओळखलं जातं. निसर्गदेवतेचा वरदहस्त लाभलेलं केरळ हे इथल्या निसर्गासोबतच…
Read More...

कंत्राटी भरतीपाठोपाठ राज्यातल्या सरकारी शाळा आता खासगी कंपन्या चालवणार का ?

गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय कि शिक्षण क्षेत्रात खासगीकरणाचा शिरकाव होत आहे. यामुळे अनेक समस्या उभ्या राहताना दिसत आहेत. महाराष्ट्र सराकरने खासगीकरणचा जणू काही सपाटाच लावल्याचं चित्र आपल्याला पहायला मिळत आहे. कंत्राटी पध्दतीने नोकर…
Read More...

आरएसएसच्या माजी प्रचारकांनी स्थापन केलेला पक्ष, भाजपची डोकेदुखी वाढवणार आहे.

काही राज्यातल्या विधानसभा निवडणूका अगदी काही दिवसांवर आल्या आहेत. त्यामुळे देशाच्या राजकारणात सतत घडामोडी घडताना दिसत आहेत. मध्यप्रदेशातही निवडणूका होणार आहेत. भाजपनेतर त्याठिकाणच्या उमेदवारांची यादीही जाहीर केलीय आणि भाजपचे केंद्रातील…
Read More...

काय आहे २०२४ ला भारतात होणारी क्वाड परिषद?

गेल्या अनेक दिवसांपासुन भारतात जी-२० शिखर परिषदेची चर्चा सुरू होती. अखेर जी-२० परिषद यशस्वीरित्या संपन्न झाली आहे. भारताकडे अध्यक्षपद असल्या कारणाने संपुर्ण देशात या परिषदेची चर्चा चांगलीच सुरू होती. ४५ पेक्षा अधिक देशांचे राष्ट्राचे…
Read More...

मराठा आरक्षणाचं आंदोलन पुन्हा जिवंत करणारे मनोज जरांगे पाटील कोण आहेत?

मराठा आरक्षण राज्यात नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या वतीने आरक्षणा सहीत अन्य काही मागण्यावर आंदोलन केली जात आहेत. काल पुन्हा एकदा या आंदोलनाचा उद्रेक झालेला पहायला मिळाला. जालना जिल्हयातील आंबड…
Read More...

ट्रॅव्हल एजेन्सी ते विमान कंपनीचे मालक असं स्वप्न पूर्ण केलं मात्र ते टिकवता आलंच नाही…

आपण अनेकांच्या शुन्यातून विश्व निर्माण केल्याच्या स्टोरीज ऐकल्या असतील. आपल्या डोळ्यासमोर अनेक उदाहरणही आले असतील. संघर्ष करत अगदी मेहनतून नाव लौकीक मिळवण्यासाठी अनेक वर्ष लागतात.पण, ते नाव पडद्या आड जाण्यासाठी अगदी काही दिवस. असचं काहीस…
Read More...