राकेश मारियांनी कानफटात दिली आणि संजय दत्त पोपटासारखा बोलू लागला…

बॉलिवुड आणि अंडरवर्ल्ड यांचं कनेक्शन जगाला काही नवीन नाही. बॉलिवुडचे सिनेमे अंडरवर्ल्ड प्रोड्युस करू लागलं होतं आणि सेलिब्रिटी लोकांच्या जीवाला धोकाही निर्माण झाला होता. यात संजय दत्त टार्गेटवर आला आणि बॉलिवूडचे धाबे दणाणले. आजचा किस्सा…
Read More...

तर ७० टक्के भारतीय जवानांचे प्राण वाचले असते

भारतीय सैन्य युद्धात लढून दशकभरापेक्षा जास्त काळ लोटला असला, तरी दहशतवादी हल्ले, चकमकी आणि आपत्कालीन प्रसंगामध्ये अनेक जवानांना आपल्या प्राणांना मुकावं लागतं. गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळं युद्धाची पद्धत सातत्यानं बदलत…
Read More...

बॉलिवूडला घाम फोडणारी एनसीबी नेमकी आहे तरी काय…

आर्यन खानसह इतर काहींना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अर्थात एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर  छापा टाकून अटक केली होती. या सर्व प्रकारानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एक-एक करत एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न…
Read More...

समलैंगिकतेवरून दंगा करणाऱ्यांनो आपल्या संस्कृतीत याचा उल्लेख खूप जुनाय

2018 साली सुप्रीम कोर्टाने LGBT समुदायासाठी ऐतिहासिक निर्णय दिला होता. त्याआधी समलैंगिक संबंध असणे हा गुन्हा होता. पण सुप्रीम कोर्टाने सांगितले की यापुढे समलैंगिक संबंध असणे हे कायदेशीरदृष्ट्या गुन्हा ठरणार नाही.आणि त्याच्याच दोन वर्षानंतर,…
Read More...

आठवले म्हणतायत, मलिकांच्या पिक्चरमध्ये अजून माझा रोल बाकी आहे

राज्यात सध्या ड्रग्ज प्रकरण चांगलंच गाजतंय. क्रूझ पार्टीत उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी ड्रग्ज घेतले का नाही हे अजून स्पष्ट झालं नसलं, तरी ड्रग्ज प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बरेच नवे पिक्चर सुरू झाले. त्यातलाच एक म्हणजे नवाब मलिक आणि समीर…
Read More...

पुण्यात अत्रेंवर हल्ला झाला तेव्हा तळवलकरांनी हॉकी स्टिक्सने गुंडांना पळवून लावलं….

मराठी रंगभूमीवर अनेक जबरदस्त कलाकार होऊन गेले जे प्रेक्षकांच्या मनात कायमचे अजरामर झाले. नाट्यसृष्टी आणि सिनेसृष्टीवर आणि एकंदरीत मराठी मनावर त्यांनी कैक वर्षे गारुड निर्माण केलं होतं. त्यात अनेक कलाकार हे आजही आपल्याला आपल्या घरातले वाटतात…
Read More...

हा केटलब्रो भिडू अंपायर असला की, भारत खरंच हरतोय का?

आमच्या मंडळात एक कार्यकर्ता आहे, त्याचं टोपण नावाय 'पनौती.' या भिडूला आम्ही 'गोवा प्लॅन' ग्रुपमध्ये ॲड करतो आणि आमचा प्लॅन दरवेळी कॅन्सल होतो. हा कार्यकर्ता क्रिकेट खेळायला आला की, पाऊस पडतो. थोडक्यात हा जिथं असंल तिथं आमची रम्मी काय लागत…
Read More...

जेव्हा माईक टायसन म्हणाला होता की मी धारावीच्या मुलांना भेटायला आलोय,सलमानला नाही…

माईक टायसन हे नाव न ऐकलेले फार कमी लोकं सापडतील. स्पोर्ट्स जॉनरच्या लोकांना माहितीच असेल की माईक टायसन काय चीज आहे ते. भले भले बहाद्दर एका ठोश्यात गारद करणारा बॉक्सर म्हणजे माईक टायसन. जगातला टॉप रँकिंगचा माईक टायसन एकदा मुंबईत आला होता आणि…
Read More...

स्टॅलिन सरकार म्हणतंय, एकट्या, घटस्फोटित महिलाही आमच्यासाठी फॅमिलीच

आतापर्यंत तमिळनाडूमध्ये अविवाहित महिला आपल्या पालकांसोबत राहतात असं मानून त्या रेशनकार्डसाठी अर्ज करण्यास अपात्र होत्या. विवाहित महिलेला रेशनकार्डसाठी अर्ज करण्यासाठी घटस्फोट देणं बंधनकारक होतं. आता मात्र स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीनं…
Read More...

इंदिरा गांधींनी दूरदृष्टीने उभारलेल्या संस्थेमुळे खेड्यापाड्यात वीज पोहचली..

आज देशभरात मेट्रोचं जाळं पसरतयं. इंटरनेट आणि नवीन तंत्रज्ञानामुळे जवळपास सगळ्याच गोष्टी सहज आणि सोप्या झाल्यात. आणि महत्त्वाचं म्हणजे हे फक्त शहरापुरते मर्यादित न राहता अगदी खेड्यापाड्यात जाऊन पोहोचलं आहे. खेडोपाडी पोहचलेल्या या विजेमुळे…
Read More...