इंदिरा गांधींनी जशी अटकेची खेळी उलटवली होती तसं सोनिया, राहूल गांधींना जमेल का..?

राहूल गांधींच्या पाठापाठ सोनिया गांधींची देखील ईडी मार्फत चौकशी सुरू आहे. त्याविरोधात देशभरात कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. पण मुद्दा आहे तो या चौकशीला आणि या गोष्टीचा सोनिया गांधी आणि राहूल गांधींना राजकीय फायदा घेता येवू…
Read More...

देख रहा है ना बिनोद, इंजिनिअरिंग सोडून एनएसडीमध्ये गेलेला माणूस आज मोठा स्टार झालाय…

पंचायतचा दुसरा सिझन येऊन तीन महिने होत आले; पण अजूनही सिरीजबद्दल भरभरून बोलण्यात येतंय. त्यातल्या सचिवजींचा रोल करणारा अभिषेक त्रिपाठी, प्रधानजी, प्रल्हाद जोशी, मंजू जोशी यांची तर चर्चा झालीच, पण त्याच बरोबर 'देख रहा है ना बिनोद' असं…
Read More...

बहुमत असताना NTR सरकार उधळवलं, साहेब थेट 181 आमदारांना घेवून दिल्लीत ठाम मांडून बसले..

कॉंग्रेसी नेत्यांकडून होणार असणारा अपमान, दक्षिणेतील लोकांना उत्तरेतल्या राजकारण्यांकडून होणारा त्रास, तेलगु अस्मिता हे मुद्दे घेत आंध्रप्रदेश मध्ये देलगु देशम पक्षाची स्थापना झाली. तेलगु फिल्म इंडस्ट्रीतले नावाजलेले अभिनेते नंदमूरी तारक…
Read More...

धर्मवीर सिनेमात या तीन नेत्यांना चांगलच प्रोमोट करण्यात आलं होतं, आज त्यांच्या भूमिका..

धर्मवीर सिनेमा या बंडासाठीच रिलीज करण्यात आला होता का? असा प्रश्न सोशल मिडीयावर विचारला जात आहे. कारण एकनाथ शिंदे यांच बंड आणि सिनेमा रिलीज करण्याचं टायमिंग. सिनेमा थिएटरमध्ये आला, लोकांच्यात रुजला, अगदी शेवटच्या ठिकाणापर्यन्त पोहचला…
Read More...

गडकरी जे बोलतात ते खरच शक्य आहे की उगी आपल्या बाजारगप्पा असतात…? 

मी जे बोलतो ते करतो, पाण्यातून हायड्रोजन वेगळं करून त्यावर विमान, रेल्वे चालवणार.. काल गडकरींनी अहमदनगरच्या एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं. सहज फेरफटका मारावा म्हणून कमेंट बॉक्स चाळला तर भयंकर ट्रोलिंग. काय तर म्हणजे गडकरी उगी आपल्या…
Read More...

राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांच नाव चर्चेत आलं.. पण कुठून आणि कसं..?

शरद पवारांना जर राष्ट्रपती पदाचा उमेदवार घोषीत केलं तर कॉंग्रेसचा पाठींबा असेल अस वक्तव्य कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलय.  साहजिक यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांच नाव चर्चेत आलं आहे. 2014 साली केंद्रात…
Read More...

आंतरधर्मीय लग्नाचा आधार असणारे आर्य समाज लग्न मान्य केलं जाणार नाही : सुप्रीम कोर्ट

आंतरधर्मीय लग्न विशेषत: हिंदू-मुस्लीम लग्नाची चर्चा ही भारताच्या स्वातंत्रपूर्वीपासूनच होत आली आहे. विशेष म्हणजे जर मुलगा मुस्लीम व मुलगी हिंदू असेल तर या लग्नाची मोठ्ठी चर्चा होत असते. साधारण हिंदू-मुस्लीम लग्नात धर्मांतर करून मुस्लीम…
Read More...

अहमदनगरची स्थापना करणारा मलिक अहमदशॉ बहिरी कोण होता..?

आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्याची मागणी केली आहे. हे नामांतर पुर्ण करावं यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहलं आहे. या पत्रात ते म्हणतात, "हिंदूराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे…
Read More...

पुणे कितीही स्मार्ट झालं तरी रेनकोटसाठी आजही “रमेश डाईंग” हाच ब्रॅण्ड आहे

ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट, पाट्यांच शहर, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असणाऱ्या पुण्याचे आणखी एक ओळख म्हणजे इथले ब्रँड ज्यांनी त्यांची ओळख जगभर निर्माण झाली. त्यात भारत फोर्ज, बजाज सारख्या मोठे ब्रँड तर आहेत त्याच बरोबर लिज्जत, चितळे, अमृततुल्य…
Read More...

कापूस खरेदीपासून सुरुवात करत माणूस किती मोठा होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे बिर्ला

भारतात अनेक मोठे उद्योजक आहेत ज्यांनी जागतिक स्थरावर आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी स्वातंत्र्यानंतर आपल्या कंपन्या जगातील कानाकोपऱ्यात पोहचवील्या. बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. यात टाटा आणि इतर कंपन्या बरोबर एक…
Read More...