संप कोणताही असुदे सरकार पाहिलं मेस्मा कायद्याचं हत्यार का उगारतं ?

राज्यात सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप पेटला आहे. राज्यात जवळपास १७ लाख कर्मचाऱ्यांचा या संपाला पाठिंबा आहे. संपामुळे सरकारी दवाखाने आणि इतर सुविधा देखील कोलमडून पडल्या आहेत. इतरही सरकारी कामात अडथळा निर्माण होत आहे. सरकारने देखील एका…
Read More...

हाफिज सईदची मुलाखत असो वा त्यांची पीएचडी असो…ते संसदेपर्यंत गाजणारे पत्रकार होते

ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक...आपल्यात राहिले नाहीत.... वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राहत्या घरी बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्यानं वैदिक यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि…
Read More...

शिंदे -ठाकरे गटातटात आणखी एक कुटुंब फुटलं…

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून उद्धव ठाकरेंच्या अनेक निष्ठावंतांनी शिंदेंकडे  साथ देण्याचा निर्णय घेतला. अनेक मंत्री, आमदार, खासदार,पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य नसल्याचं सांगत शिंदेंच्या…
Read More...

गुरव,लिंगायत वडार समाजासाठी महामंडळं, धनगर समाजाला वाढीव निधी फडणवीस माधव 2.0 च्या तयारीत आहेत

१९८० चं दशक होतं. जनसंघाचा आता भारतीय जनता पार्टी हा पक्ष झाला होता. जनसंघाचे जुने नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते यांचा पक्ष हीच भाजपाची ओळख होती. त्यामुळे भाजपाची भटजी शेटजींचा पक्ष अशी ओळख असणं स्वाभाविकच होतं. पक्षाच्या…
Read More...

भारताला शुभमन गिल युवराज सिंगमुळं मिळाला…

२००० सालचा अंडर-१९ वर्ल्डकप, २००७ चा टी२० वर्ल्डकप आणि २०११ चा वनडे वर्ल्डकप. या तिन्हीमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे, तो म्हणजे मॅचविनर युवराज सिंग. भर मैदानात रक्ताच्या उलट्या होऊनही युवराज कायम लढत राहिला, त्याच्याविषयी ना वादाच्या बातम्या…
Read More...

गेट वे ऑफ इंडियाची वास्तू नक्की कोणत्या कारणासाठी उभारण्यात आली होती?

गेट वे ऑफ इंडिया... मुंबईची शान आणि मुंबईचा ताजमहाल असा उल्लेख या गेट वे ऑफ इंडियाच्या ऐतिहासिक वास्तूचा नेहमी केला जातो आणि २०२४ मध्ये तर या वास्तूला १०० वर्ष पूर्ण होतायत. पण आज हा विषय चर्चेत येण्याचं कारण म्हणजे या ऐतिहासिक वास्तूला आता…
Read More...

रघुराम राजन यांनी ज्याची भीती वर्तवली, तो ‘हिंदू वृद्धी दर’ काय आहे..?

आपल्या देशात शहरांची नामांतरं, मंदिरांचं बांधकाम या गोष्टींवरुन अनेकदा देशाचं हिंदुत्वीकरण होत असल्याचे आरोप किंवा चर्चा घडत असतात. फक्त नामांतर आणि बांधकाम हेच मुद्दे नाहीत, तर देशातल्या इतर बाबींमध्येही हा विषय चर्चेत असतोय. सध्या…
Read More...