ट्विटर आता “X” होणार…

इलॉन मस्क यांनी जेव्हापासून ट्विटरचा कारभार हाती घेतला आहे तेव्हापासून ट्विटरमध्ये बरेच बदल झाले आहेत आणि आता मोठा बदल होणार आहे तो म्हणजे ट्विटरचा लोगो बदलला आहे. लवकरच ट्विटर च्या ब्ल्यू बर्डच्या जागी X दिसतोय .. याच्याही पलीकडे जाऊन…
Read More...

ज्ञानवापी मशिदीच्या पुरात्तवत खात्याच्या सर्वेक्षणात नेमकं काय होणार आहे?

वाराणसीतली ज्ञानवापी मशिद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काशी विश्वनाथ मंदीरासमोर असलेल्या ज्ञानवापी मशिदीत भारतीय पुरातत्व विभागाकडून (ASI) सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदु व मुस्लिम पक्षकार न्यायालयात आमने-सामने आले…
Read More...

जैन साधूंची हत्या करून तुकडे बोअरवेलमध्ये टाकले. नेमकं प्रकरण काय आहे?

१६ एप्रिल २०२० या दिवशी एक बातमी आली आणि त्या बातमीने संपुर्ण देश हादरून गेला. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात मुलं पळवण्याच्या संशयावरून दोन सांधूंची ठेचून हत्या करण्यात आली. मग तपास सुरू झाले त्यावरून राजकारणं पेटलं, चौकशा सुरू झाल्या. हे…
Read More...

इर्शाळवाडीच्या पुनर्वसनाचा प्लॅन असा असणार आहे

इरशाळवाडीत दरडकोसळीची हृदयद्रावक घटना घडून आता काही दिवस उलटले आहेत. दोन दिवस जोरदार झालेल्या पावसाचा दणका इरशाळवाडीतल्या ग्रामस्थांना भोगावा लागला. रायगडच्या महसूल विभागाने संपूर्ण जिल्ह्याची पाहणी करून सुद्धा इरशाळगाव यातून सुटलाच. पण आता…
Read More...

सचिन -सिमा, बार्बरा -शादाब विदेशातल्या महिलांशी कायद्यानं लग्न कसं करता येतं?

प्रेमाला कुठलीही सीमा, कुठलेही नियम, कुठलेही बंधन मान्य नसतात, जेंव्हा माणसाला खर प्रेम होतं, तेंव्हा तो आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठी किंवा भेटण्यासाठी काहीही करू शकतो. आणि तुम्ही बऱ्याच वेळा हिंदी सिनेमात एक डायलॉग ऐकलाही असेल की “प्यारी…
Read More...

माळीण ते इर्शाळवाडी-दरडप्रवण क्षेत्रासाठी सरकारच्या काय उपाययोजना आहेत?

१९ जुलैच्या रात्री साडे दहा-अकराच्या सुमाराला इर्शाळगडाच्या काही भागावरून दरड कोसळली. यात  इर्शाळगाव पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलं आहे. पावसाने एवढा हाहाकार माजवलाय की, पावसामुळे एकीकडे गावंच्या गावं पाण्यात बुडाली आहेत. तर दुसरीकडे…
Read More...

पावसाचा धोका वाढलाय जाणून घ्या रेड, ग्रीन, यलो अलर्टचा अर्थ काय असतो?

तुम्ही बातम्या ऐकताना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा देत अलर्ट जारी केला आहे असं ऐकलं असेल. पाऊस, अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो. परिस्थितीनुसार रेड,…
Read More...

पीडितीच्या त्या नग्न व्हिडिओनंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर हिंसाचारवर बोलले

मणिपूरमध्ये २०२३ च्या मे महिन्यापासून हिंसाचार सुरु आहे. मात्र हिंसाचाराच्या अनेक घटनांची फुटेज बाहेर येत असताना देखील सरकारकढून या संदर्भात महत्वाची पावलं उचलली जात नव्हती आणि हिंसाचार चालूच राहिला. आता या हिंसाचारचा माणुसकीला काळीमा…
Read More...

अक्खा गावंच ढिगाऱ्याखाली , इर्शाळवाडीत नेमकं काय घडलंय ?

कोकणात पावसामुळे हाहाकार उडालाय. अशातच रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी हे गाव झोपलेलं असताना अचानकपणे काल रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून 120 ते 130 लोक ढिगाऱ्याखाली…
Read More...

शार्क टँकमध्ये आश्वासन देण्यात आलेल्या ६०% स्टार्टअप्सना फंडिंगच मिळालेलं नाही

शार्क टँक इंडिया हा शो त्याच्या पहिल्या सिझनच्या वेळेसच खूप चर्चेत आला होता. कारण या शोचा फॉर्मेट खूप वेगळा होता. त्यामुळे लोकांनी त्याला कमी वेळातच पसंती दिली. लोकांच्या स्टार्टअपच्या नवीन नवीन आणि युनिक आयडियाज आणि शार्क टँकचे जज कोणत्या…
Read More...