२०१४ पुर्वी रामदेवबाबा महागाईवर लय बोलायचे, आत्ता सपशेल यु टर्न मारलाय..!

योगगुरु रामदेव बाबांनी आपल्याला एक स्वप्न दाखवलेलं.... 'भारतात काळा पैसा आला तर, पेट्रोल ३० रूपये, एलपीजी सिलेंडर ३०० रुपये होणार.' आता लग्गेच रामदेवबाबांचं जुनं ट्विट हुडकायला जाऊ नका, बाबांनी ते ट्विट कधीच डिलीट केलंय. पण पत्रकार…
Read More...

म्हणून सरकारी अधिकाऱ्यांना सोशल मीडिया वापरताना भान राखावं लागतं

द काश्मीर फाईल्स सिनेमाने २०० कोटींचा टप्पा ओलांडला पण या पिक्चर वरून सुरु असलेला वाद अजूनही थांबत नाहीये. या वादाच्या चर्चेत आता भोपाळच्या IAS ऑफिसर नियाज खान यांचंही नाव आलं आहे.  एकीकडे या चित्रपटाचं कौतुक होतंय तर दुसरीकडे त्यावर…
Read More...

एकेकाळी शिवसेनेने मुस्लीम लीग सोबत युती केली होती

नुकताच MIM पक्षाकडून आघाडी सरकारला युतीची ऑफर काय आली अन राज्याच्या राजकारणात युतीचे नवे समीकरणं अस्तित्वात येणार का याच्या चर्चा चालू झाल्या.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोमणा मारला कि, “हिंदुह्रदयसम्राट ऐवजी…
Read More...

भारतातील एक अशी पायऱ्यांची विहिर ज्यात एक सिक्रेट बोगदाही आहे

आपल्या ग्रामीण भागात आजही बऱ्याच वाड्यात आड- विहिरी असतात. पूर्वीच्या काळात घरो-घरी जसं लोकं आप-आपल्या परीने आड-विहीर बांधत असत. त्याचप्रमाणे पाण्याची कमतरता भासू नये म्हणून जुन्या काळी राजा-महाराजा आपल्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी…
Read More...

पत्त्यांच्या डावात मुलायमसिंह यांनी सायकल जिंकली अन निवडणुकीचं चिन्ह सायकलच ठरली

निवडणुका आल्या म्हणलं कि, मोठ मोठे राजकीय नेत्यांचे एकमेकांवरचे आरोप -प्रत्यारोप फार आश्चर्याची गोष्ट नाहीये. पण या आरोपांमुळे चर्चेला नवीन नवीन मुद्दे मिळत जातात आणि या निमित्ताने या विषयांचा इतिहास देखील काढलाच जातो. आता आम्ही एवढं घुमवून…
Read More...

मुलगी गेल्याच्या दुःखात त्यांनी रचलेली रचना हि साहित्यातली पहिली ‘शोकरचना’ ठरली

वह तोड़ती पत्थर; देखा मैंने उसे इलाहाबाद के पथ पर- वह तोड़ती पत्थर। ही रचना तुम्ही वाचली असेलच...कुणाची आहे ? हिंदी साहित्यातील महान कवी 'निराला' सूर्यकांत त्रीपाठी यांची... निराला काय मुळमुळीत असणारे साहित्यिक नव्हते ना फक्त…
Read More...

सरकारनं आत्मनिर्भर भारताची कन्सेप्ट आणली अनं या मित्रांनी थेट ट्विटरला टक्कर दिली

सोशल मीडिया आजकाल आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक बनलयं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कित्येक वेळा आपण सोशल मीडिया चाळतचं असतो. कधी व्हाट्सअपवर कधी फेसबुक तर कधी इंस्टाग्रामवर. पण जेव्हा कधी आपण सोशल मीडिया चाळत असतो, तेव्हा…
Read More...

छत्रपतींच्या १३व्या वंशज वृषालीराजेंच्या एंट्रीने उदयनराजेंना आव्हान निर्माण होईल का?

छत्रपती शिवराय यांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याची चौथी व अखेरची राजधानी म्हणजे शाहूनगरी.. अर्थात आजचा सातारा. हे शहर उभारताना दिवाणी स्वरूपाच्या न्यायदानासाठी संभाजी पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी वास्तु बांधली 'अदालत वाडा'. आणि…
Read More...

ब्रिटिश वकिलाच्या ‘एका’ चुकीमुळे कर्तारपूर साहिब पाकिस्तानात गेलं

निवडणूक जवळ आल्या कि काहींना काही जुने मुडदे उकरून काढले जातात. जस उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत जिन्ना हा टॉपिक निघतोच निघतो तसा पंजाब मध्ये खलिस्तानचा मुद्दा उकरून काढला जातो. पण पंजाबच्या राजकीय वर्तुळात असाच एक जुनाच मुद्दा नव्याने छेडला…
Read More...

नाव- उमेश गोपिनाथ जाधव, काम- शहीद जवानांच्या घरची माती जमा करणे

देशाच्या सीमांवर जवान जीव धोक्यात घालून दिवसरात्र पहारा देतात म्हणून आपण करोडो देशवासी बिनघोर आयुष्य जगू शकतोय हे शाश्वत सत्य आहे. आणि जेव्हा कधी एकदा सैनिक भारत मातेची सेवा करताना शहीद होतो तेव्हा करोडो भारतीय त्यांच्या दुःखात सहभागी…
Read More...