भारताचे महान जादूगार ज्यांच्या जादूला लोकं लाईव्ह मर्डर समजून बसायचे

लहान असताना गावात जादूगार आला कि, लय भारी वाटायचं. एका रुमालातून वेगवेगळ्या रंगाच्या रुमालाची डायरेक्ट माळ काढणं, एकच तुरा पण हात फिरवला कि वेगवगेळे रंग बदलणं, त्या काळ्या पिशवीमधून नाही तर त्याच्या टोपीतून इतक्या गोष्टी बाहेर यायच्या कि,…
Read More...

कोल्हापूरकरांनी इंदिरा गांधी यांना स्वतःच्या रक्ताने निवदेन लिहिलं होतं

बेळगाव महाराष्ट्र सीमावाद. असा प्रश्न जो गेल्या कित्येक वर्षांपासून मार्गीच लागलेला नाही. या प्रश्नामुळे अनेक वाद झाले, हिंसक घटना घडल्या ज्या पार राज्यापासून दिल्लीपर्यंत गेल्या. प्रकरण अजूनही कोर्टात चालूये, अनके समित्या बसवल्या आहेत.  पण…
Read More...

उत्तराखंडमध्ये संध्याकाळ झाली कि, कार्यकर्ते प्रचार सोडून पळून का जातात?

देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका आहेत. ज्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यात. अश्यात मोठं-मोठ्या नेतेमंडळींपासून उमेदवार ते कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येक जण प्रचाराला लागलाय. उमेदवारांची कार्यालय खचाखच भरलेली आहेत, पक्षाचे झेंडे,…
Read More...

अमेझॉनने विकायला काढलेल्या तिरंग्याच्या पायपुसण्यांनी देशात वातावरण पेटवलेलं

गेल्या २ दिवसांपासून सोशल मीडियावर म्हणजे एक वॉर रूम तयार झालीये. वॉर इंडिया वर्सेस पाकिस्तानचा, आता हे चित्र काही नवीन नाही म्हणा, पण या भांडणांत आता इंटरनॅशनल कंपन्या सुद्धा पडल्यात. म्हणजे ६ फेब्रुवारीला  दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल कंपनी…
Read More...

सिद्धूऐवजी चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यामागे काँग्रेसचं नेमकं कारण काय?

पंजाबच्या विधानसभा निवडणुकीला १३ चं दिवस बाकी आहेत. अशात सगळ्या पक्षांचं जवळपास ९० टक्के काम पूर्ण झालंय म्हणजे उमेदवारांची लिस्ट फायनल झालीये, त्यांचा प्रचार सुद्धा जोरात सुरुये, संकल्प पत्राची लिस्ट फायनल झालीये. त्यात काही पक्षांनी आपला…
Read More...

भारतीय म्हणतायेत, ‘ह्युंदाईला आता टाटा म्हणायची वेळ आलीये’

माहितीची देवाणघेवाण आणि जगभरात एकप्रकारचे कनेक्शन तयार व्हावे यासाठी सोशल मीडिया सुरु करण्यात आला. पण आजकाल याचा वापर मूळ हेतूच्या लिमिट बाहेर जाऊन एक वॉर रूम बनलीये. म्हणजे रोज कुठल्या ना कुठल्या विषयावर चर्चा होते, कोणाला तरी ट्रोल केलं…
Read More...

ज्या पार्टीनं उत्तराखंड बनवलं ती निवडणुकीच्या रेसमध्ये मागे का राहिली?

देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजलंय. त्यामुळे सगळ्याचं पक्षांची नुसती धांदल उडालीये. सत्ताधारी पक्ष आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी धडपडतोय, तर विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांच्या चुका लक्षात आणून देत, आम्ही किती भारी हे…
Read More...

पंतप्रधानांनी ज्या स्टॅचूचं उदघाटन केलं, ते संत नेमके आहेत तरी कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संत रामानुजाचार्य यांच्या १००० व्या जयंतीनिमित्त 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी' चं उदघाटन केलं. हैदराबादमधला संत रामानुजाचार्य  यांचा हा स्टॅच्यू जगातला सगळ्यात मोठा सीटिंग स्टॅच्यू असल्याचं म्हटलं जातंय, ज्याची…
Read More...

बालेकिल्ला राखण्यासाठी काँग्रेस मुख्यमंत्रीपदाच्या ५०-५० फॉर्मुल्याची प्लॅनिंग करतंय

पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचं वादळ सुरुये. निवडणुकीला जेमतेम १५ चं दिवस उरलेत. अश्यात उमेदरवारी, रॅली, प्रचार, आश्वासनांची यादी, राजकारण असा सगळाच गोंधळ सुरुये. या दरम्यान जवळपास सांगल्याच पक्षांनी आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर…
Read More...

या लाजिरवाण्या पराभवानंतर अमरिंदर सिंग काँग्रेस मध्ये परतले होते

कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबच्या राजकारणातलं आणि घराणेशाहीतलं महत्वाचं नाव. माजी मुख्यमंत्री असलेले कॅप्टन एकेकाळी पंजाब काँग्रेसचा चेहरा मानले जायचे. त्यांनी दोन वेळा पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिलाय. काँग्रेस हायकमांडचा सगळ्यात…
Read More...