त्यांनी किल्लारीची ५२ गावं पुन्हा उभा करून दाखवली…

किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा जिल्हाधिकारी होते प्रविणसिंह परदेशी. सांगली-कोल्हापूरमध्ये महापूर आल्यानंतर सांगली पुन्हा पहिल्याप्रमाणे उभा करण्याची जबाबदारी प्रविणसिंह परदेशी यांच्याकडे देण्यात आली होती, याचं कारण काय, तर त्यांनी…

असंख्य चांगल्या कामांमुळे भगवान बाबांना दैवत्व प्राप्त झालं.

संत भगवान बाबा हे विसाव्या शतकात बीड जिल्हयात होऊन गेलेले एक मोठे संत आहेत. आयुष्यभर त्यांनी अंधश्रद्धा, जातीयता, व्यसन आणि अज्ञानाच्या विरोधात लढा दिला आणि समाजाला जागं करून विकासाच्या प्रवाहात आणलं पण तरीही बाबांच्या व्यक्तिमत्वाला आज…

एमबीबीएस डॉक्टर, पण आदिवासींसाठी मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी तुडवतोय रानवाटा !

अमरावती जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल धारणी तालुक्यातलं उपजिल्हा रुग्णालय. कुपोषित मुलांनी खचाखच भरलेलं. आपल्या कुपोषित मुलांना घेऊन आई वडील जागा दिसेल तिथे पसरलेले. इथला प्रत्येक कर्मचारी आज दुप्पट क्षमतेने काम करतोय, कारण ५० बेडची क्षमता…

राजा हरिश्चंद्र आणि महाराष्ट्राचं काय होतं नातं ? वाचा हरिश्चंद्र गडाची कहाणी.

हरिश्चंद्रगड..! उत्तुंग कडे, भीषण दऱ्यांनी वेढलेला परिसर.. नव्हे नव्हे तर निसर्गाला पडलेलं एक रांगडं स्वप्नच... किल्ला म्हणावं अस इथं काहीच शिल्लक नाही पण तरीही या ठिकाणचं नाव हरिश्चंद्रगड का पडलं हे मात्र इतिहासाला आज आठवत नाही. पण…