आणि बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये निळू फुलेंना लोकांनी उभं राहून मानवंदना दिली..

भारतीय सिनेमा क्षेत्रात असे कलाकार होऊन गेले आहेत, जे कायम प्रसिध्दीच्या शिखरावर होते. ज्यांनी अमाप अशा लोकप्रियतेचा अनुभव घेतला. परंतु व्यक्तिगत जीवनात मात्र त्यांचं राहणीमान अगदी साधं होतं. आपण मोठे कलाकार आहोत, असा कोणताही गर्व अथवा…
Read More...

1983 सालच्या आयर्लंड महोत्सवात भारताला पहिलं पारितोषिक मिळालं ते विठ्ठल उमप यांच्यामुळे

महाराष्ट्राला शाहीरांची मोठी परंपरा आहे. शाहीर अमर शेख, शाहीर साबळे असे अनेक नामवंत शाहीर रत्न महाराष्ट्राच्या मातीत झळाळून उठले आहेत. यापैकी एक महत्वाचे शाहीर म्हणजे विठ्ठल उमप. विठ्ठल उमप यांचा आवाज महाराष्ट्रातील तमाम जनतेने ऐकला…
Read More...

दिलीपकुमारांनी ट्रोलिंगला तसच प्रेमानं उत्तर दिलं असतं जस त्या ॲसिडहल्ला करणाऱ्याला दिल होतं

दिलीप कुमार यांची तब्येत नाजूक त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असा आवाहन त्यांच्या पत्नी सायराबानो यांनी काही दिवसांपूर्वी केलं. अनेक माध्यमांनी ही बातमी लावली. पण जेव्हा बातमी आली तेव्हा प्रत्येक ठिकाणी कमेंटमध्ये एकच सुर निघाला तो म्हणजे…
Read More...

पहिल्याच प्रयोगाला नऊ वन्स मोअर मिळवत केश्याचा “संगीतसूर्य केशवराव भोसले” झाला

मराठी रंगभूमीचा एक सुवर्णकाळ सुरू होता. बालगंधर्वां सारखे कलाकार आणि राम गणेश गडकरी यांच्यासारखे नाटककार रसिक प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम नाटकं आणत होती. सध्या मनोरंजन क्षेत्रात जी जीवघेणी स्पर्धा असते, तशी स्पर्धा नव्हती. अनेक नाटक कंपनी…
Read More...

फिल्डमार्शल माणेकशॉ कलामांना म्हणाले, “राष्ट्रपतीजी माझी एक तक्रार आहे “

पैशाने माणसं श्रीमंत होतात आणि कर्तृत्वाने माणसं मोठी होतात. आपल्या देशात अशीच मोठी माणसं होऊन गेली आहेत. त्यांचं नाव जरी काढलं तरी मनात त्यांच्याविषयी अपार आदर निर्माण होतो. हा किस्सा अशाच दोन माणसांचा. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल…
Read More...

गेल्या ५४ वर्षात पुलाखालून बरचं पाणी गेलं पण ही पोरगी तशीच राहिली..

अमूल च्या जाहिरातींमध्ये एक चेहरा कॉमन असतो. हा चेहरा कोणा सेलिब्रिटींचा नव्हे, तर तो चेहरा आहे ठिपक्यांचा पोलका ड्रेस घातलेल्या एका मुलीचा. ही मुलगी कार्टून अवतारात असली तरीही या अमूल गर्ल ची ख्याती सर्वदूर आहे. गेली ५४ वर्ष ही अमूल…
Read More...

२१ वर्षे लागली पण उदित नारायण यांच्या दुसऱ्या लग्नाचा घोळ अखेर जगासमोर उघड झालाच

बदलत्या जमान्यात गाण्यांची धून बदलली. रिमिक्स वैगरे गाण्यांचे फॅड आले. पण आमच्यासारखी जी युवा पिढी आहे, ज्यांना अजूनही खरी मजा जुन्या गाण्यांमध्ये येते. मोहम्मद रफी, किशोर कुमार सारख्या महान गायकांची गाणी कधीही ऐकली तरी मन शांत होतं. आसपास…
Read More...

थेटरात केवळ एक प्रेक्षक होता तरी सुलोचनाबाईंनी गायला सुरवात केली अन्…

गोरापान चेहरा, उंची मध्यम, डोक्यावर पदर, तोंडात पान असावं असा भास निर्माण करणारे लालबुंद ओठ, कपाळावर भलं मोठं कुंकू आणि आवाज.. त्या केवळ बोलत असल्या तरीही ऐकत राहावसं वाटायचं. आणि जेव्हा त्या गायच्या तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर लावणीचा फड उभा…
Read More...

हिरो म्हणून सुपरफ्लॉप झाला पण आता सलमानचा जिजाजी बनून करोडो कमवतोय

अपयशाचे अनेक धक्के खाऊन यशाची गोडी चाखायला कधी मिळेल काही सांगता यायचं नाही. थोडा नशीबाचा सुद्धा भाग असतो म्हणा ! कारण ही कहाणी अशा एका माणसाची आहे, जो एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून फ्लॉप ठरला. परंतु तरीही त्याने सलमानच्या बहिणीला पटवलं.…
Read More...

एकदा बच्चनने बापाला विचारलं, “हमें पैदा क्यों किया ?”

स्वतःची दुःख गाणं गुणगुणत स्वीकार करणार कवी म्हणजे हरिवंशराय बच्चन. आज हरिवंशराय बच्चन यांचा जन्मदिन. हरिवंशराय राय यांचे सुपुत्र आज भारतीय सिनेसृष्टीचे शेहेनशाह आहेत. अनेक मुलाखतींमध्ये किंवा सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्याकडून वडील…
Read More...