Author
भिडू धनंजय कुलकर्णी 106 posts 0 comments
ऐनवेळी किशोर कुमार आला नाही, पण मेहमूदनं त्याचा विश्वास सार्थ ठरवला…
विनोदी अभिनेता महमूद साठ आणि सत्तरच्या दशकामध्ये हिंदी सिनेमामध्ये नायकांच्या बरोबरीने मानधन घेत असे. मेहमूद जर सिनेमात असेल तर पिक्चर हिट होणारच हा यशाचा फॉर्म्युला त्यावेळेला ठरला होता. मेहमूदच्या चित्रपटातील अस्तित्वाची भीती मोठे मोठे…
Read More...
Read More...
‘जय संतोषी माँ’ पिक्चरला जाताना लोक मंदिरात जावं अश्या श्रद्धेने हार, फुले, उदबत्ती घेऊन…
अनपेक्षितरित्या दणकून चाललेले चित्रपट हा एक प्रकार सिनेमाच्या दुनियेत दिसून येतो. काहीही अपेक्षा नसताना एखादा चित्रपट निर्मिला जातो; यशाची अजिबात खात्री नसते. सिनेमाचा खर्च देखील बेतास बात असतो. सिनेमात कोणतीही बडी स्टार कास्ट नसते. गीतकार,…
Read More...
Read More...
हिट गाणी देऊनही वडिलांना ओळख नव्हती तरीही समीर गीतकार झाला आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
तब्बल ३०० हिंदी चित्रपट आणि पंधराशेहून अधिक गाणी लिहिणारे गीतकार अंजान हे नावाप्रमाणेच ‘अंजान’ राहिले का? खरंतर त्यांनी अतिशय लोकप्रिय अशी गाणी दिली. विशेषत: अमिताभ बच्चन यांच्या भरभरीटीच्या काळामध्ये ते त्यांच्या चित्रपटांची गाणी लिहीत…
Read More...
Read More...
प्रेक्षकांची टेस्ट बदलत असतानाही दिलीप कुमारांनी ५ दशकं सिनेसृष्टी गाजवली…
आज ११ डिसेंबर. अभिनय सम्राट दिलीप कुमार यांचा जन्मदिन. आज जर ते हयात असते तर शंभर वर्षाचे झाले असते. त्यांच्या शताब्दी ची आज सांगता होते आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या अभिनय कारकिर्दीची छोटीशी झलक.
अभिनय सम्राट ,अभिनयाचे…
Read More...
Read More...
या कारणामुळे अमिताभ बच्चनला चारचौघात थोबाडीत खावी लागली होती…
भारतीय सिनेमाचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्या अभिनय कारकिर्दीतकडे आणि एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे संपूर्ण जगभरात मोठ्या आदराने आणि कौतुकाने पाहिले जाते. संपूर्ण दुनियेतील चित्रपट शौकिनांमध्ये हे त्यांच्या सिनेमाबद्दल मोठे कुतूहल…
Read More...
Read More...
रेल्वेमध्ये भेटलेल्या क्रशसोबत लग्न करायला शत्रुघ्न सिन्हा तब्बल १४ वर्ष थांबला होता…
‘गोल्डन इरा’मधल्या कलावंतांची जेव्हा आत्मचरित्र येऊ लागली तेव्हा त्या काळातील अनेक मजेदार आणि गमतीशीर गोष्टींचा खुलासा होऊ लागला. सत्तरच्या दशकात आधी खलनायक आणि नंतर नायक म्हणून प्रदीर्घ काल रुपेरी पडद्यावर वावरलेले शत्रुघन सिन्हा यांचे…
Read More...
Read More...
कधीही दारू न पिणाऱ्या मोहम्मद रफीनं दारूवरचं गाणं अजरामर केलं
दिग्दर्शक राम माहेश्वरी साठच्या दशकामध्ये एका चित्रपटाची निर्मिती करत होते. या सिनेमाची कथा ख्यातनाम आणि लोकप्रिय लेखक कथाकार गुलशन नंदा यांच्या ‘माधवी’ या कादंबरीवर आधारित होती. या चित्रपटात मीनाकुमारी, धर्मेंद्र, राजकुमार, पद्मिनी यांच्या…
Read More...
Read More...
पहिला ब्रेक थ्रू देऊन सुद्धा आर डी बर्मन गुरुदत्त सोबत काम करायला तयार नव्हते
आर के कॅम्पस मध्ये जोवर जयकिशन हयात होते तोवर इतर संगीतकारांना प्रवेश हा जवळपास बंद होता. बरसात (१९४९) ते कल आज और कल (१९७१) हा संपूर्ण कालखंड आर के मध्ये शंकर जयकिशन यांचा होता. (अपवाद फक्त जागते राहो, अब दिल्ली दूर नही आणि बूट पॉलिश या…
Read More...
Read More...
जगभरात भरतनाट्यम पोहचवणाऱ्या सितारादेवी एका शापामुळं चर्चेत आल्या होत्या
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ज्या अभिनेत्रीला नृत्य सम्राज्ञी अशी पदवी देऊन गौरवले होते ती अभिनेत्री म्हणजे सितारा देवी. या सितारादेवीने कथक आणि भरतनाट्यम या दोन्ही नृत्य प्रकारात आपल्या देशाचे नाव जगभर गाजवले. तिच्या अनेक नृत्याच्या…
Read More...
Read More...