‘मिस्टर परफेक्शनिस्ट’आमिर खानला फिल्मफेयर पुरस्काराने आठ वर्ष हुलकावणी दिली होती

हिंदी सिनेमा च्या दुनियेत ज्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखले जाते त्या आमिर खान यांनी आजवर अनेक पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली आहे. पण गंमत म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार, ‘ज्याला आपण भारताचे ऑस्कर म्हणतो’ त्या फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट…
Read More...

शेवटच्या क्षणी शूटिंगला येणास नकार देऊन बेगम अख्तरने दिग्दर्शकाला अडचणीत आणले होते

हिंदी सिनेमातील समांतर चित्रपटांच्या यादीत १९७४ साली प्रदर्शित झालेल्या एम एस सत्थू यांच्या ‘गर्म हवा’ या सिनेमाचे नाव अग्रक्रमात येते. भारत पाकिस्तान फाळणीच्या विषयावर बनलेला हा चित्रपट त्याकाळी मोठा वादग्रस्त देखील झाला होता. एका उत्तर…
Read More...

या स्वराचा यथायोग्य वापर संगीतकारांकडून कधीच झाला नाही…

’शाम रंगीन हुयी हैं तेरे आंचल की तरह, सुरमई रंग सजा है तेरे काजल की तरह’ कैफी आजमी ची ही अप्रतिम गजल सी. अर्जुनने स्वरबध्द केली होती. ऐंशीच्या दशकात जेंव्हा अ‍ॅक्शन मारधाड सिनेमांनी हाईट गाठली होती, त्यावेळी कधीतरी 'कानून और मुजरीम' हा…
Read More...

प्रेक्षकांना डोळ्यांतून प्रेमाची भाषा शिकवलेला सुपरस्टार म्हणून राज कपूर आजही लक्षात आहे…

आपल्यातून जावून पस्तीस वर्षाचा कालावधी उलटला असला तरी राज कपूरच्या लोकप्रियतेत जागतिक पातळीवर तसूभरही घट झालेली दिसत नाही. राज प्रामुख्याने ओळखला जातो त्याच्या स्वत:च्या आर के बॅनरमुळे. वयाच्या २४ व्या वर्षी त्याने १९४८ साली 'आग’ हा …
Read More...

हिट गाणी देऊनही वडिलांना ओळख नव्हती तरीही समीर गीतकार झाला आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं

तब्बल ३०० हिंदी चित्रपट आणि पंधराशेहून अधिक गाणी लिहिणारे गीतकार अंजान हे नावाप्रमाणेच ‘अंजान’ राहिले का? खरंतर त्यांनी अतिशय लोकप्रिय अशी गाणी दिली. विशेषत: अमिताभ बच्चन यांच्या भरभरीटीच्या काळामध्ये ते त्यांच्या चित्रपटांची गाणी लिहीत…
Read More...

प्रेक्षकांची टेस्ट बदलत असतानाही दिलीप कुमारांनी ५ दशकं सिनेसृष्टी गाजवली…

आज ११ डिसेंबर. अभिनय सम्राट दिलीप कुमार यांचा जन्मदिन. आज जर ते हयात असते तर शंभर वर्षाचे झाले असते. त्यांच्या शताब्दी ची आज सांगता होते आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या अभिनय कारकिर्दीची छोटीशी झलक. अभिनय सम्राट ,अभिनयाचे…
Read More...

राज कपूरची बोलणी ऐकूनही शम्मी कपूर पान मसाल्याच्या ॲडमध्ये काम करून खुश होता

एकाच कालखंडात रुपेरी पडद्यावर कार्यरत असताना दोन कलावंत एकत्र काम करू शकत नाही अशी अनेक उदाहरणे आहेत नायक नायकांची आहेत तसेच दोन नायिकांची देखील आहेत. शम्मी कपूर आणि अशोक कुमार हे आयुष्यात कधीच एकत्र एका सिनेमात आले नाहीत. खरं तर शम्मी कपूर…
Read More...

या एका घटनेनंतर नूतननं संजीव कुमारसोबत कधीच काम केलं नाही…

हिंदी सिनेमाचे इतिहासात काही घटना वर्षानुवर्षे चर्चिल्या जातात. जर या घटना स्पायसी असतील तर त्याचे वारंवार पारायण देखील होते. अशीच एक खळबळजनक घटना घडली होती. पन्नास वर्षांपूर्वी. ज्यावेळी एका सिनेमाच्या सेटवर अभिनेत्री नूतन हिने अभिनेता…
Read More...

रागाच्या भरात मोहम्मद रफी गाणं अर्धवट सोडून गेले होते..

हा किस्सा आहे सत्तरच्या दशकाच्या अखेरचा. दिग्दर्शक चेतन आनंद त्या वेळी ‘कुदरत’ हा सिनेमा बनवत होते. राजेश खन्ना, विनोद खन्ना, हेमा मालिनी, प्रिया राजवंश आणि राजकुमार अशी तगडी यात स्टार कास्ट होती. चित्रपटाची गाणी मजरूह सुलतानपुरी आणि कतील…
Read More...

कलकत्तात अनेक दिवस ओम पुरींनी रिक्षा चालवली पण ते कोणाच्याही लक्षात आले नाही…

आपल्याकडे हिंदी सिनेमा मध्ये नैसर्गिक अभिनय करणारे तसे कमी कलावंत आहे. सहज सुलभ आणि उत्स्फूर्त अभिनय करणारे कलावंत रसिकांच्या मनात घर करतात. अभिनेते बलराज सहानी, मोतीलाल, संजीव कुमार या ‘गोल्डन इरा’ मधील कलावंतांच्या सोबतच एक नाव…
Read More...