मायानगरी मुंबईत वासनेचे डोह शांत करणारं ठिकाण म्हणजे कामाठीपुरा.

गोड किंवा खारट विषाची चव घेण्यास जुंपल्यात इथं  रांगा. कामाठीपुरा सर्व मौसमांना बगलेत मारून तू फतकलास चिखलात या छिनाल सुखदु:खाच्या पलीकडे जाऊन मी पाहतो वाट तुझी कमळ होण्याची.... कामाठीपुरा या शब्दाची ओळख झाली ती महाकवी नामदेव साळूबाई…
Read More...

सुलोचना चव्हाणांना कोरस द्यायला आलेल्या प्रल्हाद शिंदेंच्या आवाजाने दिमड्या फुटल्या होत्या….

पाठीमागे अंतरे कसेही असोत पण लावणीच्या मुखड्याची सुरवात ठसकेबाजच झाली पाहिजे असं खणखणीत मत होतं दमदार आवाजाच्या सुलोचना चव्हाण यांचं...! मुळ जमीन काळं सोनं त्यात नामांकित रुजलं बियाणं तुझा ऊस वाढला जोमानं घाटाघाटानं उभारी धरली…
Read More...

अजूनही उल्हासनगर रिंकू पाटील हत्याकांडाच्या कटू आठवणी विसरू शकत नाही..

३१ मार्च १९९० चा तो दिवस. जवळपास सगळ्याच पेपरच्या हेडलाईन या रिंकू पाटील या नावावर आधारित होत्या. उल्हासनगरात तीन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला होता. सगळीकडे एकदम चिडीचूप वातावरण होतं. आदल्या दिवशी उल्हासनगरात जे घडलं ते माणुसकीला काळिमा…
Read More...

फकिराच्या लुटीतून घुटी प्यायलेला माणूस म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…

स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन येत, त्याचं जगणं, त्याचा संघर्ष आणि व्यवस्था परिवर्तनाचा इतिहास घडवणारा परिवर्तनवादी दिलदार महानायक म्हणजे फकिरा... जोगणी लुटायला गेलेल्या वडिलांचा बदला फकिरा कशा पद्धतीने घेतो आणि इंग्रजी सत्तेचा अहंकार…
Read More...

भोजपुरी गाण्यांना पॉपचा तडका मिळाला आणि वासेपूरचा २७ गाण्यांचा अल्बम हिट झाला.

गँग्स ऑफ वासेपूर हा ज्यावेळी रिलीज झाला तेव्हा बेक्कार पडला होता, पण पहिला पार्ट पडला कमी होता कि काय थोड्याच दिवसांनी दुसरा पार्ट आला गँग्स ऑफ वासेपूर २ म्हणून तोही पहिल्यासारखाच बॉक्स ऑफिसवर पडला. पण नंतर काय जादू झाली असावी काय माहिती…
Read More...

जगाला मासे पुरवणाऱ्या मराठी कंपनीने प्लॅस्टिकपासून २८ रुपये लिटर डिझेलची निर्मिती केलीय

भारतात नॉन-व्हेजला डिमांड किती जास्त आहे हे काय सांगायला नको. त्यातही आपले लोकं हे आवडीनिवडीत जास्त माहीर. नॉन- व्हेज मध्ये मासे हा पदार्थ खासचं. सुरमई, पापलेट, बोंबील, कोळंबी असे कितीतरी प्रकार सांगता येतील जे रोजच्या रोज हॉटेलमध्ये खाद्य…
Read More...

वाईट हे आहे की भारुडाच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती करत असताना ते गेले…

बहुजनांत रूढ असलेलं भारूड सातासमुद्रापार पोहचवणारे भारुडरत्न, भारुडसम्राट निरंजन भाकरे काल आपल्यातून गेले. लोककलेचा वारसा कसा वाढवायचा आणि जोपासायचा याचं पुरेपूर भान आणि जाण असलेला एक खंदा शिलेदार महाराष्ट्र्ने गमावलाय. मातीशी प्रामाणिक…
Read More...

बेंजो पार्ट्यांनी सुपरहिट केलेल्या गाण्यामुळे पहिल्यांदाच भीमगीते टीव्हीवर झळकू लागली..

राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला.... प्रत्येक आंबेडकर जयंतीला हे गाणं मोठ्या जल्लोषात महाराष्ट्रातल्या गल्लोगल्लीत वाजतं. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाची महती सांगणारं हे…
Read More...