मायानगरी मुंबईत वासनेचे डोह शांत करणारं ठिकाण म्हणजे कामाठीपुरा.
गोड किंवा खारट
विषाची चव घेण्यास जुंपल्यात इथं रांगा.
कामाठीपुरा
सर्व मौसमांना बगलेत मारून
तू फतकलास चिखलात
या छिनाल सुखदु:खाच्या पलीकडे जाऊन
मी पाहतो वाट तुझी कमळ होण्याची....
कामाठीपुरा या शब्दाची ओळख झाली ती महाकवी नामदेव साळूबाई…
Read More...
Read More...