१९६० च्या दशकात पहिली देशीवादी हाक ‘जय महाराष्ट्र’ शिवसेनेने फेमस केली.

श्री. भालचंद्र नेमाडे यांची कोसला कादंबरी आली १९६३ मध्ये. शिवसेना स्थापन झाली १९ जून १९६६ रोजी, म्हणजे अंदाजे ३ वर्षे काळ मध्ये लोटल्या नंतर. म्हणजे कोसला शिवसेनेला तीन वर्षे थोरली आहे. कोसला व नेमाडेंचे मराठी साहित्य विश्वावर…

बलुतं हा नेहमी दीपस्तंभ म्हणून समोर उभा असेल.

हा देश नावाचा समाजपुरुष म्हणजे मोठ्या जगड्व्याळ भूमिकांची जंत्री आहे. येथे परंपरा आणि आधुनिकतेचा संघर्ष हजारो वर्षे जुना आहे. त्यात धर्माने जातींवर वर्चस्व सिद्ध करण्याचा व जातीव्यवस्थेने माणसावर अधिराज्य गाजवण्याचा, साधन संपत्तीवरील…