एस्टीच्या १५ पैशाच्या अधिभारातून महाराष्ट्रात रोजगार हमी योजना सुरू झाली….

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत म्हणाले होते, मनरेगा आपकी विफलतांओं का जिता जागतां स्मारक हैं. मनरेगा अर्थात रोजगार हमी योजना. या योजनेला विरोध म्हणून अनेकांनी टिका केल्या. मात्र सत्तेत आल्यानंतर या योजनेचं महत्व प्रत्येकाला पटलं.…

आज दिंडीचं जे नयनमनोहरी रूप दिसतं त्याचं श्रेय जात हैबतबाबांना.

वारी म्हणजे आपुलकीचा सोहळा वारी म्हणजे चैतन्याचा महामेळा, वारी म्हणजे विठुरायाच्या दर्शनाची ओढ, वारी म्हणजे अमाप उत्साह... आपल्यामध्ये असलेलं मीपण काढून टाकायचं असेल, तर वारीमध्ये जायलाच हवं असं म्हटलं जातं. पंढरीच्या वारीची परंपरा ही…

बाबरी मशीद पडत होती तेव्हा पंतप्रधान नरसिंह राव काय करत होते?

लालकृष्ण डवाणी भाजपा ला एवढे प्रामाणिक असूनही त्यांना पक्षाकडून अशी वागणूक का मिळाली अशी चर्चा मागील काही वर्षात रंगली मात्र असेच एक अडवाणी काँग्रेस मध्ये सुद्धा होऊन गेले ज्यांना मार्गदर्शकमंडळात सुध्दा ठेवण्याची गरज काँग्रेसला वाटली नाही.…

पाक अंपायरने मुद्दाम आउट दिलं पण त्यातूनही गावस्करने ब्रॅडमनचा विक्रम मोडला.

पाकिस्तान देशाच्या निर्मितीपासूनच भारत पाक संबंध कायम ताणले गेलेले.काश्मीर चा प्रश्न असो का कारगिल चा आणि त्यात क्रिकेट चा सामना म्हणल कि त्यालाही युद्ध असल्याप्रमाणे लोक पाहत असतात. आणि क्रिकेट प्लेअर म्हणजे सैनिक अस सामन्याच स्वरूप असत.…