दिग्विजय सिंगांनी गोव्यात ५ वर्षांपूर्वी घातलेल्या घोळाची फळ काँग्रेस आज सुद्धा भोगतीय…

गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी काँग्रेस पक्षाला राम-राम केलायं. सोबतच त्यांनी आमदारकीचा पण राजीनामा देऊ केलाय. यानंतर आज त्यांनी थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून एक पत्र लिहिलंय. यात त्यांनी काँग्रेसवर…
Read More...

आमदारकीचं तिकीट अवघ्या ३ दिवसांत कापलं पण शरद रणपिसेंनी काँग्रेस सोडली नाही…

अलीकडील प्रॅक्टिकल राजकारणाच्या काळात पक्षाकडून एखाद्या उमेदवाराला जर तिकीट दिले नाही, तर संबंधित उमेदवार लगेचच दुसरा विचार करतात. आपल्या मतदारसंघाचं राजकारण, कार्यकर्ते या सगळ्याचा विचार करून उमेदवार निर्णय घेत असतात. मात्र याला काँग्रेसचे…
Read More...

भाजपच्या या चेहऱ्यांनी महाविकास आघाडीचा एक दिवस देखील सुखाने जाऊ दिलेला नाही…

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप अत्यंत आक्रमक विरोधी पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे. सरकारला सातत्यानं अडचणीत आणण्यामध्ये भाजप एक विरोधी पक्ष म्हणून कोणतीही कसर ठेवत नाही असं म्हंटल्यास ती अतिशयोक्ती नक्कीच ठरणार नाही. यात…
Read More...

मुलींच्या सैनिकी शाळांची सुरुवात महाराष्ट्रात १९९७ सालीच झाली आहे…

आज भारताचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन. संपूर्ण देशात हा दिवस अत्यंत उत्साही आणि साकारातमक वातावरणात साजरा केला जात आहे. याच सोबत आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून धवजरोहण करून देशाला संबोधित देखील केले. या भाषणात…
Read More...

निसर्ग, तौक्ते ते महापूर मदतीच्या बाबतीत कोकणाकडे दुर्लक्ष करण्यात येतय का..? 

कोकणात मागच्या दिड वर्षाच्या काळात नैसर्गिक संकटांनी ३ वेळा आघात केले आहेत. यात ३ जून २०२० रोजी 'निसर्ग चक्रीवादळ' त्यानंतर १५ आणि १६ मे २०२१ रोजी आलेलं 'तोक्ते चक्रीवादळ आणि अलीकडेच आलेला महापूर आणि भुस्खलन. या सगळ्या आघातांमुळे कोकण…
Read More...

आबांमुळे MPSC एका वर्षात पीएसआय भरती करून त्यांना नोकरीवर रुजू करायची…

काल पीएसआयची परिक्षा देत असलेल्या मुलाने प्रातिनिधिक स्वरूपात दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणजेचं आबांना एक पत्र लिहीलं. यात २०१९ पासून पीएसआयचं ग्राउंड न झाल्यामुळे त्या मुलाने आबांना एक विनंती केली आहे. ही विनंती काय? तर आता…
Read More...

ज्यांनी नारायण राणेंसोबत शिवसेना सोडली त्या नेत्यांचं पुढे काय झालं?

नारायण तातू राणे...!! एकेकाळचे कडवट शिवसैनिक आणि आता भाजपची धडाडती तोफ अशी ओळख असलेले राणे आता केंद्रात मंत्री झाले आहेत. आधी शिवसेना, नंतर काँग्रेस, पुढे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष आणि भाजप असं वळणावळणाचं राजकारण राहिलेले आणि त्यातून…
Read More...

२३ गावांच्या जोरावर पुणे महानगरपालिकेचं मैदान मारण्याचा राष्ट्रवादीचा प्लॅन आहे…

पुणे महानगरपालिका हद्दीत काल २३ गावांचा नव्यानं समावेश झाला. त्याबाबतचा जीआर अर्थात  शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे. त्यामुळे आता पुणे हि आता राज्यातील सर्वात मोठ क्षेत्रफळ असणारी महापालिका ठरली आहे. अगदी मुंबईला देखील मागं टाकलं आहे.…
Read More...

अतिक्रमण काढण्याचे नेमके नियम काय असतात?

आज सकाळी पुण्यात आंबील ओढा परिसरातील अतिक्रमण हटवण्यावरुन जोरदार राडा झाला. हे अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासन आणि पोलिस तिथं पोहोचले तेव्हा स्थानिकांकडून या कारवाईला विरोध करण्यात आला. इतकंच नाही तर काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन…
Read More...

अन् गरब्यासाठी फेमस असलेले सोमय्या घोटाळे बाहेर काढू लागले…

सातत्यानं नवं-नवीन घोटाळे बाहेर काढणं आणि ते माध्यमांधून लावून धरणं यासाठी किरीट सोमय्या हे राज्यभरात ओळखले जातात. कचरा घोटाळा, एसआरए घोटाळा किंवा भूखंड घोटाळा  त्यांनी आजपर्यंत अनेक आरोप केले आहेत. पण त्यातील पुढे किती सिद्ध होतात…
Read More...