मराठा मोर्चाचा औरंगाबादमध्ये असणारा केंद्रबिंदू कोल्हापूरकडे कसा सरकला?

आज कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यात राज्यभरातील मराठा मोर्चाचे समन्वयक सहभागी झाले होते. सोबतचं कोल्हापूर जिल्हयातील लोकप्रतिनिधी देखील या आंदोलनात सहभागी…
Read More...

केंद्रानं ५२०० कोटी दिलेत पण राज्याच्या उदासीनतेमुळे ग्रामपंचायतींच्या खात्यावर पडून आहेत…

मध्यंतरी राज्य सरकारनं सातत्यानं जीएसटी आणि १४ व्या वित्त आयोगातील पैसे मिळण्यासंदर्भांत केंद्राकडे तगादा लावला होता. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदींकडे हे सगळे पैसे मिळावे म्हणून निवदेन पण…
Read More...

म्हणून मेळघाटच्या ४ गावांमध्ये लसीकरण पूर्ण झालं तरी त्याचं देश पातळीवर कौतुक करावं लागतं

नुकतंच राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील एका लसीकरण मोहिमेचं तोंड भरून कौतुक केलेलं बघायला मिळालं. ही लसीकरण मोहीम होती आदिवासी पाड्यातील मेळघाटमधील. त्यानंतर हा लसीकरणाचा मेळघाट पॅटर्न सगळ्या राज्यात चर्चेला आला आहे. या पॅटर्नमधून सध्या…
Read More...

मुंबईत पाणी साचू नये म्हणून चितळेंनी १५ वर्षापूर्वी योजना दिली, पालिकेनं अजून पूर्ण केली नाही

यावर्षीच्या मान्सूनचा पहिला पाऊस आज मुंबईत दाखल झाला. तसं दरवर्षीचं गणित बघितलं तर तो १० जूनला दाखल होतं असतो. पण यंदा एक दिवस आधीच आगमन झालं. बरं पण एक दिवस आधी आला म्हणून मुंबईच्या परिस्थितीमध्ये मात्र काहीही बदल झालेलं नाही. यंदा देखील…
Read More...

निमित्त मराठा आरक्षणाचं, पण या भेटीमागून वेगळंच काही शिजतंय का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर हा प्रश्न केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळेचं…
Read More...

या सव्वा लाख मतांनी दाखवून दिलयं ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’ अजून संपलेली नाही….

२०१८ च्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागला होता. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष त्यावेळी बेळगावमधील जागांकडे होतं. कारण इथून हमखास महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निवडून येत असतं. पण त्या निवडणुकीत समितीचा एक हि उमेदवार निवडून येऊ…
Read More...

गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री घरात बसून राहिले तर फडणवीसांनी महाराष्ट्र पिंजून काढला..

काळ कठीण असला, संकटाचा असला तर अशा संकटाच्या काळात अशा कठीण परिस्थितीत जो खंबीरपणे लोकांच्या पाठीमागे उभा राहतो तोच नेतृत्व करण्यास सक्षम असतो. राज्याचे नेतृत्व सध्या उद्धव ठाकरे करत आहेत तर विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस जबाबदारी…
Read More...

केंद्र आणि राज्याच्या राड्यात गडकरी हिरो ठरलेत..

महाराष्ट्राच्या वाट्याला कमी लसी आल्या आहेत, केंद्रानं लसीचा पुरवठा नीट करावा. केंद्र सरकारनं ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करावा. केंद्रानं राज्याच्या रेमडीसीवीर इंजेक्शनचा प्रश्न सोडवावा. हि सगळी स्टेटमेन्ट आहेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश…
Read More...

महाराष्ट्राच्या बाहेर अशी एक निवडणूक चालू आहे, जिथं मराठी माणूस महत्वाचा ठरतोय…

देशात सध्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा माहोल आहे. भारतीय सवयीप्रमाणे काश्मीर पासून, कन्याकुमारी पर्यंतच्या सगळ्या राज्यांनी यात इंट्रेस्ट घेतला आहे. जो तो कट्टयावर बसून याबद्दल अंदाज बांधत आहेत. पण शेवटी किती झालं तरी ही निवडणूक या…
Read More...

बांग्लादेश मुक्ती संग्रामात मोदी, संघाची भूमिका काय होती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. बांगलादेश स्वातंत्र्याच्या ५० वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी ते तिथं गेले आहेत. या दरम्यान मोदींनी बोलताना एक अतिशय भावनात्मक आठवण सांगितली ती म्हणजे, बांगलादेशच्या…
Read More...