५-६ हजार रुपयांवर राबणारे शिक्षक १ महिन्यापासून आझाद मैदानावर तळ ठोकून बसलेत

एखाद्या माणसाला महिन्याचा पगार ७ तारखेला नाही मिळाला तरी तो ८ तारखेला जाऊन साहेबांशी भांडण काढून येतो. यानंतर कमीत कमी त्याला त्याचा पगार तरी मिळतो. पण महाराष्ट्रात जवळपास ४० हजार शिक्षक असे आहेत जे मागच्या २० वर्षांपासून बिनपगारी काम करत…
Read More...

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात “जातपंचायत” ही न्यायव्यवस्थेपेक्षा मोठ्ठी ठरत आहे का?

७ फेब्रुवारी २०२१. मूळची बीड जिल्ह्यातील परळीमधील रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण या २२ वर्षीय मुलीने पुण्यातील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. फेसबुक, इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असलेली पूजा १ महिन्यापूर्वी स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी…
Read More...

गेल्या ५ महिन्यात १० लाख मुलांपर्यन्त दर्जेदार ऑनलाईन शिक्षण घेवून जाणारी ही तरुणाई आहे..

कोरोनामुळे शिक्षणाचा कसा बट्ट्याबोळ झाला हे सगळ्या जगानं पाहिलं, शाळा बंद असल्यामुळे मुलांचं शिक्षण थांबायला नको म्हणून त्यावर ऑनलाईन शिक्षण हा उपाय सुचवला गेला. शासनानं पण तो उपाय वापरण्याचं ठरवलं. मग सुरु झालं ऑनलाईन शिक्षणाचं एक नवं…
Read More...

देशातील पहिलं आणि एकमेव स्वातंत्रसैनिकांच अधिवेशन भरवणारे नेते म्हणजे विलासकाका

यशवंतराव चव्हाण तेव्हा केंद्रात मंत्री होती. याचवेळी सातारा जिल्ह्यात कॉंग्रेसचा पाया रचण्यात त्यांचा अग्रकम होता. सातारा जिल्ह्यातून कॉंग्रेसी नेत्यांना ताकद देणे, त्यांच्यापाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याचं काम यशवंतराव चव्हाण करत होते.…
Read More...

न्यायालयाचा अवमान म्हणजे काय आणि नक्की शिक्षा होते ती काय असते ?

स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याला काल न्यायालयीन अवमानतेची नोटिस देण्यात आली. त्यानंतर न्यायालयीन अवमानतेचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले. मागील दोन महिन्यांपुर्वीच जेष्ठ वकिल प्रशांत भुषण यांच्यामुळे आणि त्याआधी सीबीआयचे अंतरिम संचालक…
Read More...

मतदान करण्यासाठी पदवीधरच पाहीजे पण उमेदवार अंगठाछाप असला तरी चालतं..

महाराष्ट्रात सध्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात आता १ डिसेंबरला मतदान होऊन ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. आणि त्यानंतर पदवीधारकांना आणि शिक्षकांना त्यांचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी…
Read More...

तुटपुंजी मदत नको तर थेट ओला दुष्काळ जाहीर करा !

जून, जुलै महिन्यांमध्ये सुरु असलेला मॉन्सून साधारण ऑगस्टच्या मध्यावर गायब झाला होता. पण त्या दोन-अडीच महिन्यांमध्ये पीकाची आणि पिण्याच्या पाण्याची गरज भागवली. त्यानंतर या आठवड्यात पुन्हा सुरु झालेल्या परतीच्या पाऊसामुळे मात्र राज्यातील…
Read More...

वाजपेयी – अडवाणींनी जमवलेले मित्रपक्ष मोदी-शहांना का टिकवता आले नाहीत?

१९८९ चा जून महिना. भाजपमध्ये राष्ट्रीय पातळीवर अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी या नेत्यांचा काळ. हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक बैठक पार पडली. या बैठकीत भाजपने दोन महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब…
Read More...

शंभरी पुर्ण केलेल्या अकाली दलाने भाजपाची २२ वर्षांची दोस्ती तोडली.

केस, कंघा, कडा, कृपाण आणि कच्छा. शीख समुदायाचे दहावे आणि शेवटचे गुरु गोविंदसिंग यांनी दिलेल्या या पाच पवित्र गोष्टी. आणि त्यांना निष्ठेने मानणारा पंजाबी माणूस. धाड-धिप्पाड दिसणारा आणि "वाहे गुरु जी का ख़ालसा, वाहे गुरु जी की फतेह' म्हणत…
Read More...

मराठवाड्यातलं पहिलं वाचनालय शंकरराव चव्हाणांमुळे सुरू झालं

मराठवाडा विभाग हा स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबाद संस्थानाचा भाग होता. तेथे जवळपास २२४ वर्ष निजामाची राजवट होती. जरी इंग्रजांच्या मदतीने तो तिथला कारभार चालवत होता तरीही ब्रिटीशांकडे थोड्याफार प्रमाणात असलेले शैक्षणिक, औद्योगिक यापैकी…
Read More...