इतर क्रांतिकारक नेहमी म्हणायचे, “राजगुरू नेमबाजीसाठी ‘अर्जुन’ आणि झोपेसाठी…

शिवराम हरी राजगुरू म्हणजे क्रांतिशिरोमणी. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अवघ्या तेविसाव्या वर्षी आपले सर्वस्व अर्पण करणारा अवलिया तरुण.. राजगुरूंच्या आयुष्यात घडून गेलेले अनेक प्रसंग अतिशय रोचक आहेत. त्यांच्या झोपेचे किस्से तर प्रसिद्ध आहेत.…
Read More...

शिवाजी महाराज आग्र्यामधून निसटल्यानंतर औरंगजेब नमाज पढायला देखील घाबरू लागला होता

शिवाजी महाराजांना जादू येत होती, हे नक्की. औरंगजेबाचा भर दरबारात अपमान केल्यावर 'बेमुवर्तखोर वर्तन करणाऱ्या शिवाला मारा' अशी तुतारी सतत औरंगजेबाच्या कानात वाजवणारे बेगम जहानआरा, जाफरखान, मुहम्मद अमीन खान पुढच्या 20-22 दिवसांमध्येच…
Read More...

अवघ्या १० मिनिटात त्यांनी सर्वशक्तिशाली ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडलं..

संध्याकाळची वेळ. सर्वकाही शांततेत सुरू आहे असं वाटत असतानाच सेकंड क्लास डब्यातून कोणीतरी साखळी ओढली. काकोरी स्टेशन पासून मैल-दीड मैल लांब आलेली '8 Down ट्रेन' जागेवरच थांबली. तेवढ्यात तीन क्रांतिकारक डब्यातून उतरले आणि काकोरी स्टेशनवर आमचं…
Read More...

औरंगजेबाच्या दरबारात राहून त्याने आपल्या ग्रंथात मराठ्यांच कौतुक केलं होतं

मिर्झा मुहंमद.. विचित्र इसम.. कुणाला कशाचा छंद असेल काही सांगता येत नाही. कोण वस्तू गोळा करत असेल, कोण पत्र.. तर कोण शस्त्र.. कोण पोस्टकार्ड.. कुणाला गाड्या जमा करायला आवडत असतील तर कुणाला पुस्तक.. छंद कोणत्याही गोष्टीचा असू शकतो. भारताच्या…
Read More...

आदर्श पिता म्हणून, पती म्हणून, बंधू म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तेवढेच महान होते…

छत्रपती शिवराय म्हंटले की पराक्रम, युद्ध, लढाया, रायगड-राजगड यांसारखे बलाढ्य किल्ले, भवानी तलवार अशा कितीतरी गोष्टी झटकन नजरेसमोर उभ्या राहतात. पण शिवरायांचे कुटुंब, त्यांच्या अर्धांगिनी, त्यांचे महापराक्रमी पुत्र आणि राजकन्या यांची फार कमी…
Read More...

अब्दालीचा मुलगा मराठ्यांच्या भीतीने लाहोरचा किल्ला सोडून पळून गेला

'अटकेपार भगवा फडकला', 'अटक ते कटक मराठ्यांची सत्ता होती, किंवा 'अहद तंजावर, तहद पेशावर अवघा मुलुख आपला' हे वाक्य आपल्या कानावर सतत पडत असतात. मराठ्यांनी आजच्या पाकिस्तान मध्ये असणाऱ्या अटकेच्या किल्ल्यावर भगवा फडकवला होता. फक्त अटक…
Read More...

एवढ्या बलाढ्य बादशाहच्या दरबारात घुसून त्याचा अपमान करणारे पिता-पुत्र याच भारतात होऊन गेले.

'अबुल मुजफ्फर मुईनुद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर पातशाह गाझी'.. जेवढं लांबलचक नाव तेवढेच सामर्थ्यशाली साम्राज्य असलेला मुघलांचा बादशाह औरंगजेब. अर्ध्याहून जास्त दक्षिण आशिया खंडावर राज्य प्रस्थापित करणारा राजा. आपल्या ताकदीची जाणीव त्याला…
Read More...

उलट्या काळजाच्या अब्दालीचा त्याच्याहून क्रूर असलेला गुरु..

ज्याच्या आक्रमणाला रोखण्यासाठी मराठ्यांची संपूर्ण एक पिढी देशरक्षणार्थ खर्ची पडली, त्या अहमदशाह अब्दालीचा गुरू, भारतावर स्वाऱ्या करून तीन लाखांपेक्षा जास्त निष्पाप लोकांची कत्तल करणारा अतिशय क्रूर शासक, इराण चा शाह आणि अफशारीद साम्राज्याचा…
Read More...

महाभारताच्या काळानंतर ‘राजर्षी’ पद बहाल केलेला एकमेव राजा ‘शाहू छत्रपती’..

राजर्षी.. राजयोगी.. शिक्षणक्षेत्रात राजर्षी शाहू महाराजांनी जे काही अफाट कार्य केले, त्याला स्मरणार्थ ठेवून जनतेने शाहू महाराजांना ही मानाची पदवी बहाल केली.. कोल्हापूर संस्थानात शेतकरी, कष्टकरी, कामगारांची संख्या प्रचंड. राज्यात…
Read More...

३५० वर्षांपूर्वी मराठ्यांचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकावर आंतरराष्ट्रीय खटला भरला होता

छत्रपती शिवाजी महाराज, मराठ्यांचे स्वराज्य आणि त्यांच्या समकालीन नोंदी यांचा मागील शंभर-दीडशे वर्षांपासून भारतभर अभ्यास सुरू आहे. कित्येक संशोधकांनी-अभ्यासकांनी अनेक साधनांचा अभ्यास करून अपरिचित माहिती उजेडात आणली, मराठ्यांच्या इतिहासाची…
Read More...