औरंगजेब महाराष्ट्रात गुंतला होता आणि छत्रपती दिल्लीवर भगवा फडकवण्याच्या तयारीला लागले होते..

राजाराम महाराज.. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र.. महत्वकांक्षी आणि राजनीतीधुरंधर छत्रपती.. एकीकडे औरंगजेब खासा दख्खनेत उतरला होता. छत्रपती संभाजी महाराजांचा कुटुंबकबिला, महाराणी येसूबाई राणीसाहेब, शाहू छत्रपती औरंगजेबाच्या कैदेत होते.…
Read More...

औरंगजेबाने आपल्या सख्ख्या भावाचं मुंडकं कापून भाल्यावर नाचवलं होतं.

औरंगजेब म्हणजे महाधूर्त, बेरकी राजकारणी आणि अतिशय क्रूर कृत्ये केलेला शासक. सतराव्या शतकात होऊन गेलेल्या काही बलाढ्य बादशाहपैकी एक. औरंगजेब जेव्हा मुघल सम्राट होता, तेव्हा त्याचे साम्राज्य काबुल कंदहार पासून ते बंगालपर्यंत आणि उत्तरेत…
Read More...

शिवराज्याभिषेक सोहळ्यातील काही अपरिचित नोंदी

शिवरायांचा राज्याभिषेक ही युगप्रवर्तक घटना होती. या प्रसंगी अशा अनेक गोष्टी झाल्या ज्यांची नोंद इतिहासाने घेतली पण आजही सर्वसामान्य जनता या वैभवापासून अनभिज्ञ आहे. त्यांना एकत्रितरीत्या मांडण्याचा हा प्रयत्न.. शिवरायांनी…
Read More...

मऱ्हाटा पातशाह एवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट सामान्य झाली नाही…

शिवाजीराजे यांनी चार पातशाही दाबविल्या आणि पाऊण लाख घोडा, लष्कर, गड, कोट असें असता त्यांस तख्त नाही. याकरिता मऱ्हाटा राजा छत्रपती व्हावा असें चित्तांत आणिलें. अवघे मातबर लोक बोलावून आणून विचार करिता सर्वांसे मनास आले की तक्ती बसावें."…
Read More...

शिवराज्याभिषेक सोहळ्याची भव्यता लिखाणातून आपल्यापुढे आणण्याचं काम केलं ते हेन्री ओक्झेंडनने

शिवराज्याभिषेक सोहळा. अगणित डोळ्यांनी हा नयनरम्य, इतिहासाला कलाटणी देणारा सोहळा पाहीला. साडेतीनशे वर्षांपूर्वी आपलं स्वतःच, हक्काचं राज्य उभा राहताना प्रत्येकजण आनंदाने न्हाऊन निघाला होता. आपण कमनशिबी, आपल्या वाटेला तो सोहळा अनुभवण्याचे…
Read More...

कशी होती शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाची पूर्वतयारी ?

शिवराज्याभिषेक सोहळा. महाराष्ट्राचा इतिहास बदलवून टाकणारी घटना. एका छत्रपतीचा राज्याभिषेक रायगडावर घडला. या राज्याभिषेकाने कितीतरी स्थित्यंतरे घडवली. अवघ्या भारतभरातून शिवरायांना भेटण्यासाठी रांगा लागल्या. 'जहागीरदार पुत्र ते स्वतंत्र…
Read More...

तीन लाख लोकांची कत्तल करणारा इराणचा सम्राट जेव्हा थोरल्या छत्रपतींचे नाव ऐकताच पळून गेला..

इराण चा शाह आणि अफशारीद साम्राज्याचा संस्थापक तहमस कुलीखान उर्फ नादिरशहा हा हिंदुस्थान वर १७३८ साली चालून आला. पूर्वेकडील ऑट्टोमन साम्राज्य इतर युद्धात गुंतलेले होते. हिंदुस्थान मधील मोगल सत्ता औरंगजेबाच्या अधिपत्याखालील मोगल…
Read More...

लेखणी स्वातंत्र्याच्या नावाखाली छत्रपतींची बदनामी करण्याचे हे कुठले धाडस..?

गिरीश कुबेर. एका प्रस्थापित वृत्तपत्राचे संपादक. अनेक आंतरराष्ट्रीय विषयांवर पुस्तकाचे लिखाण करणारे सुप्रसिद्ध लेखक आणि विचारवंत. ओळख एवढी स्पष्ट आणि वजनदार असेल तर त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपसूकच 'अभ्यासू व्यक्ती' बनून जातो. पण…
Read More...

अशी ही कहाणी.. एका जुलमी, जाचक सत्तेविरुद्ध मराठ्यांनी दिलेल्या लढ्याची..

पोर्तुगीज. भारतात व्यापाराच्या दृष्टीने आलेल्या अनेक परकीय देशांपैकी एक. गोव्यासारख्या ठिकाणी राहून या पोर्तुगीजांनी जो काही धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय छळ केला, त्याच्या खाणाखुणा आजही आपल्याला पाहायला मिळतात. पण या पोर्तुगीजांना…
Read More...

शाहिस्तेखानाची बोटे कापल्यावर शिवरायांनी मुघलांना लिहिलेलं खरमरीत पत्र

छत्रपती शिवाजी महाराज. शून्यातून विश्व निर्माण करणारा युगद्रष्टा राष्ट्रपुरुष. शिवाजी महाराजांनी अनेक शत्रूंविरोधात लढा दिला. काही काही वेळेस तर शिवरायांना आश्चर्यकारक विजयाची प्राप्ती झाली. स्वराज्याची घौडदौड सुसाट सुरू होती. मराठ्यांनी…
Read More...