१२ गावे पाकिस्तानला दिली तेव्हाच भगतसिंग यांचं अंत्यसंस्कार झालेलं गाव भारताला मिळालं.

1947 ला दोन मोठ्या घटना घडल्या. ब्रिटिशांनी भारत सोडून जाण्याचा निर्णय घेतला. भारत स्वतंत्र झाला. पण, या प्रचंड देशाची फाळणी झाली. पाकिस्तान नावाचा एक नवीन देश जगाच्या नकाशावर उदयास आला. भारताच्या इतिहासात कधी झालं नव्हतं, एवढं मोठं…
Read More...

फक्त एका फोटोच्या बदल्यात त्याने चंद्रशेखर आझाद यांची पिस्तूल भारतात परत पाठवली…

चंद्रशेखर आझाद म्हणजे जबरदस्त क्रांतिकारी नेता. भारदस्त तब्येत, मिशांना पिळ देणारा रुबाबदार बलदंड तरुण. आझादांच्या नुसत्या पुतळ्याकडे पाहील्यावर रक्त सळसळते. एवढी प्रचंड ऊर्जा असणारा 'पैलवानी' बाजाचा आणि 'विद्वान' बुद्धीचा हा क्रांतिकारक.…
Read More...

आपल्या लाडक्या कुत्र्याची समाधी बांधणारे छत्रपती

थोरल्या शाहू छत्रपतींना प्राण्यांचा विशेष लळा होता. त्यांच्याकडे भारतात आढळणारे जवळ जवळ सर्वच प्रकारचे प्राणी आणि पक्षी होते. लिंब गावाजवळ शाहू महाराजांनी आपली खाजगी बाग तयार केली आणि त्यामध्ये जगात आढळणारे सर्व प्रकारचे आंबे लावले..…
Read More...

संत तुकाराम महाराजांच्या पहिल्या चरित्रग्रंथाची गोष्ट..

तो काळ फार वैभवशाली होता, जेव्हा बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या राजश्रयाखाली मराठी भाषेत अनेक ग्रंथांची निर्मिती होत होती. स्वतः सयाजीरावांनी जगप्रसिद्ध 12 ग्रंथांचे भाषांतर करायचे ठरवले. याकामी अनेक महान इतिहासकार, लेखक आणि…
Read More...

मराठ्यांच्या भितीने महाराष्ट्रापासून २,००० किलोमीटर दूरवर बांधण्यात आलेला मराठा डीच

अठराव्या शतकात संपूर्ण भारतभर मराठ्यांची घोडी उधळत होती. दक्षिणेस फत्तेसिंहबाबा भोसले, सरदार रास्ते, पटवर्धन तर उत्तरेस बाजीराव पेशवे, पिलाजीराव जाधव, खंडेराव दाभाडे, मल्हारबा होळकर, राणोजी शिंदे सरदार यांच्या तलवारी पराक्रम गाजवत होत्या..…
Read More...

महाराष्ट्राचा १४०० वर्ष जुना उल्लेख असलेलं कर्नाटकातलं मंदिर

ऐहोळे म्हणजे चालुक्यांचे वैभवशाली साम्राज्य दाखवणारी नगरी.मलप्रभेच्या किनाऱ्यावर जागतिक दर्जाच्या स्मारकांची निर्मिती करणाऱ्या चालुक्य वंशातील महापराक्रमी राजा 'पुलकेशी दुसरा' याचे आयुष्य एका शिलालेखात बंद करून ठेवले आहे. मेगुति मंदिराच्या…
Read More...

छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार लंडनला कशी गेली ?

छत्रपती शिवरायांकडे नेमक्या किती तलवार होत्या, याविषयी कोणतेही ठोस पुरावे समोर आले नाहीत. तरीही छत्रपती घराण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार तसेच कागदोपत्री मिळणाऱ्या नोंदीमधून शिवाजी महाराजांच्या 'तीन तलवारी' ज्ञात आहेत. यातील…
Read More...

शिवरायांना ‘गुरू’ मानून स्वतंत्र राज्य स्थापन करणारे श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे सासरे

"शिवाजी पिछे हुआ बुंदेला बलवान प्राणनाथ का शिष्य यह छत्रसाल महान" ही वाक्य कोरली आहेत बुंदेलखंड नरेश महाबली छत्रसाल बुंदेला यांच्या समाधीवर. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू कोण यावरून आजच्या काळात प्रचंड वाद सुरू आहेत. पण शिवरायांना…
Read More...

स्वकर्तृत्वावर निर्माण झालेली ही मराठ्यांची श्रीमंती….

साऱ्या भारतभर आपली सत्ता प्रस्थापित करणाऱ्या मराठ्यांनी 19 व्या शतकात अतिशय भव्य अशा वास्तूंची निर्मिती केली. त्यांचे भव्यपण एवढे भावणारे होते की त्यासमोर लाल किल्लासुद्धा फिका पडला. उत्तरेतील मराठा साम्राज्याचे बुरुज म्हणजे शिंदे, होळकर,…
Read More...

शंभू महाराजांच्या मृत्यूचा बदला घेऊन दिल्लीवर सत्ता प्रस्थापित करणारे छत्रपती शाहू महाराज

अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत साम्राज्याचा विस्तार करणारे थोरले शाहू महाराज म्हणजे मराठ्यांचे सर्वात ताकदवान छत्रपती. इसवी सन 1719 मध्ये मराठ्यांच्या छत्रपतींनी दिल्लीवर स्वारी करायचे ठरवले. मुघलांच्या कैदेत असलेल्या आपल्या मातोश्रींना,…
Read More...