गर्भपाताला कायदेशीररीत्या मान्यता दिली पण ‘गर्भपात’ या शब्दाला मान्यता दिली नव्हती.

तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की भारतातला गर्भपात करण्याविषयीचा कायदा म्हणजेच, मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नेंसी विधेयक मध्ये ‘गर्भपात’ हा शब्द का वापरला नसेल? कायदा निर्मात्यांनी मान्यता प्राप्त असलेल्या ‘गर्भपात’ या शब्दाच्या ऐवजी…
Read More...

भारतीय सैन्यामधील टिम्मी साहेब हे सायप्रस आणि कोरिया देशातले हिरो होते.

जेव्हा कोणतीही व्यक्ती प्रामाणिकपणाने त्यांच्या क्षेत्रात कार्य करीत असते तेंव्हा त्या क्षेत्राचा इतिहासात त्यांचं नाव नेहेमीसाठीच कोरलं जातं ! असंच एक नाव कोरलं गेलं ते आपले भारतीय जनरल थिमय्या.  “जनरल थिमय्या हे प्रत्येक पिढीमध्ये…
Read More...

बडोद्याच्या महाराणींनी लॉकडाऊन मध्ये खेडोपाडीच्या शेकडो विणकाम कारागिरांना ब्रँड बनवलं

भारताचा इतिहासच एवढा रॉयल आहे कि, आपण नेहेमीच याबाबत मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने सांगत असतो. आपल्या इतिहासात अनेक महाराजा, महारानी आणि राजवाडे होऊन गेले आहेत. स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे विलीनीकरण झाले आणि राजघराण्यांचे सरकारी तनखे बंद…
Read More...

आजही सदगुरुंवर त्यांच्या पत्नीचा खून केल्याचे आरोप होत असतात.

भारताला संताची भूमी असं म्हटलं जातं. गेली हजारो वर्षे जगाला अध्यात्मिक ज्ञान देण्याचं काम या देशाने केलं आहे. मात्र गेल्या काही काळात काही बाबांच्या मुळे या अध्यात्मिक परंपरेला मोठा तडा गेल्याच पाहायला मिळतं. राम रहीम, आसाराम, नित्यानंद…
Read More...

आणि ‘ब्रा’ महिलांच्या अत्याचाराचं प्रतिक ठरलं..

तुम्हाला आठवतंय का?  कोरोनाकाळात ट्विटर, फेसबुकवर एक हॅशटॅग #No_Bra ट्रेंडिंग होता..! या ट्रेंड मध्ये हॉलीवूडच्या जेनिफर लोपेज, रिहाना, केंडल जेनर, सेलेना गोमेज, बेला हदीद पासून ते बॉलीवूड पर्यंतच्या सेलेब्रेटी सुद्धा सहभागी होत्या.…
Read More...

५० वर्षांपासून जामखेडमध्ये सुरू आहे, गोरगरिबांच्या मोफत आरोग्यसेवेचा आरोळे पॅटर्न

नगरच्या अमेरिकन मिशन बॉय्ज स्कूलमध्ये एक मुलगा शिकत होता, त्यादरम्यान प्लेगची साथ आलेली, तेंव्हा त्या मुलाचे दोन वर्गमित्र औषधे न मिळाल्यामुळे त्या साथीमध्ये बळी पडले. हा प्रसंग पाहून त्या संवेदनशील मुलाने मनाशी निर्धार पक्का केला आणि पुढे…
Read More...

योजना मोदी सरकारने आणली पण कोरोना काळात सर्वाधिक फायदा दक्षिणेच्या राज्यांनी उठवलाय.

जगाबरोबरच देशावर कोरोनाचं संकट आलं आणि प्रत्येकाला आप-आपल्या आरोग्य यंत्रणाबद्दलची सत्य परिस्थिती पाहता लक्षात आलं कि, कोण किती पाण्यात आहे. अनेक राज्यांमध्ये बेड,ऑक्सिजन, इंजक्शन यांच्या अभावाने अनेक कोविड रुग्णांचा मृत्यू झाला हे…
Read More...

नामग्याल यांनी करुन दाखवलं. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर १९ गावात वीज पोहचली.

जामयांग तसेरिंग नामग्याल... नाम तो सुनाही होगा ? अहो तेच ते भाजप चे युवा खासदार ज्यांनी संसदेत ६ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० वर दिलेल्या एका भाषणामुळे रातोरात सोशल मिडिया स्टार झाले होते. त्यांच्या मतदार संघातून जितकी मतं मिळाली त्याच्या…
Read More...

महोगनी शेतीतून खरंच लाखोंचा फायदा होवू शकतो, कुंदन पाटील यांच मॉडेल पहाच…

शेतकरी आणि स्किमा.. आम्ही लहान होतो तेव्हा इमू पालनाचा फॅड आलेलं, शेवगा असो की कडकनाथ कोंबडी. अशा स्किमा येतात. शेतकऱ्यांना अवाजवी पैशांच आमिष दाखवतात आणि पुढे गायब होवून जातात. अशा स्किमांमधून शेतकरी एक गोष्ट शिकला तो म्हणजे आत्ता अशा…
Read More...

आत्ता पेट्रोल दरवाढीमुळे परंतू 2002 मध्ये पेट्रोल पंप घोटाळ्यामुळे भाजप अडचणीत आले होते.

आजकाल पेट्रोल पंपावर गेलं कि, तोंडात शिव्याच येतायेत राव...मीच नाही तर तुम्हीसुद्धा सरकारला शिव्या घालत असणार ना? काय करणार पेट्रोलचे भावच इतके वाढलेत कि, पाकिटातून पैसे बाहेर निघायच्या आधी तोंडातून शिव्या बाहेर येत आहेत...असो !…
Read More...