ट्विटर आणि केंद्र सरकारचं रिलेशनशिप स्टेट्स म्हणजे इट्स कॉम्प्लिकेटेड !

एखादं भांडण किती टोकाला जावं याचा काही नेम नसतो.. असंच झालंय सध्या ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये !  एकवेळेस नळावरचं भांडण थांबेल पण सरकार आणि ट्विटर यांच्यातल्या भानगडी थांबायच्या नावच घेईना. थोडक्यात याचं रिलेशन स्टेट्स म्हणजे इट्स…
Read More...

तब्बल ७३ वर्षांनी अमेरिकेने खुलासा केला कि, जपानी पंतप्रधानांच्या मृतदेहासोबत काय घडले होते.

आज आपण एका अशा पंतप्रधानांविषयी बोलणार आहोत ज्यांनी स्वतःच्याच देशाला उद्धस्त केले होते. त्याचं नाव आहे हिदेकी तोजो. तोजोचे करियर सुरु झाले ते इम्पीरियल जपानी लष्करात एक सामान्य सैनिक म्हणून, तर तो थेट त्याच देशाचा पंतप्रधान झाला. त्याने…
Read More...

तामिळनाडू आत्ता चर्चा करतायेत पण पंढरपुरच्या मंदिरात २०१४ पासूनच महिला पुजारी नेमल्या आहेत

अलीकडेच तामिळनाडू सरकारने एक ऐतिहासिक निर्णय जाहीर केला कि, पुढील १०० दिवसांमध्ये इच्छुक महिलांना मंदिरांमध्ये पुजारी म्हणून नियुक्त केले जाईल. या महिलांना धर्मादाय सहाय्य विभागातर्फे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आता हा मुद्दा वेगळा कि,…
Read More...

पंडित नेहरू यांच्या अस्थीकलशाच्या तांब्याचे बिल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले होते.

पंडित जवाहरलाल नेहरू ! भारतातील जनतेचं प्रेम यांच्याएवढं इतर कुठल्याच पंतप्रधानांना मिळालं नसेल हे नक्की.. २७ मे १९६४ रोजी पंडितजींचे निधन झाले आणि संपूर्ण देशच दुःखात बुडाला. साहजिकच होतं, त्यांच्या निधनाने भारताचे खूप मोठे भरून न…
Read More...

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी एक ‘मिरॅकल’ घडलं आणि आजही लोकं त्याच्या प्रेमात आहेत.

आपल्याकडे न्याहरी हा एक प्रकार असतो, म्हणजेच सक्काळचा नाष्टा हो .. गरम-गरम चपाती चहासोबत खायला कित्येक लोकांना आवडतं, कुणाला पोहे तर कुणाला उपमा आवडतो तर कुणाला फोडणीचा भात किंवा सुशीला. हाच आपल्या पिढीचा सकाळचा नाश्ता असायचा. आपल्या…
Read More...

चूक सरकारची होती पण राष्ट्रपती अब्दुल कलाम राजीनामा द्यायला निघाले होते

२००४ साली युपीए सरकार सत्तेत आले आणि आता या सरकार चे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. तेव्हा ए.पी.जे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती पदावर नियुक्त होते त्यांना वाटत होतं की, काँग्रेस (आय) च्या अध्यक्षा सोनिया गांधीच सरकार…
Read More...

एका पीरिअड लीव्ह ची किंमत तुला काय कळणार भिडू ?

पीरियड्स आले म्हणजे झालं ...महिन्यातले ते ५ दिवस आपण पुरते कामातून जातो... त्यातल्या त्यात पहिले ३ दिवस म्हणजे जीव गेल्यात जमा..यात ना कुठे बाहेर निघायची हिंमत होते ना काम करण्याची. मग झालं आपण ऑफिस ला मेसेज करून सांगतो 'मला बरं नाहीये'…
Read More...

शेतकरी आंदोलनात धक्काबुक्की झाली आणि टीकैतांच्या स्टेजवरून शरद जोशींना खाली पाडले.

गेल्या आठ महिन्यांपासून सुरु असलेल्या दिल्लीतल्या किसान आंदोलनाची धग साऱ्या देशात पोहचली. आपल्या भारताचा इतिहास जणू चळवळींनी भरलेला आहे त्यात स्वातंत्र्य चळवळीनंतर सर्वात मोठं आंदोलन ठरलं ते म्हणजे शेतकरी आंदोलन. आणि  शेतकरी चळवळ…
Read More...

५० वर्षांपेक्षा जुन्या झाडांना वाचवायला कायदा करावा लागतो; ही चांगली व तितकीच वाईट गोष्ट आहे

आजकाल नाही तर खूप आधीपासूनचच राजकारण्यांचे एक नाटक चालते ते म्हणजे वृक्षारोपणाचे ! उठसुठ कोणाच्याही वाढदिवसाला वृक्षारोपण करत सुटतात हा ट्रेंड च आहे.  लावलेल्या झाडाला कुणी नंतर ढुंकूनही पाहत नाही ते जगतंय का मरतंय... सोशल मीडियावर अनेकदा…
Read More...

या भेटीचा एकच अर्थ; किंगमेकर तिसऱ्या आघाडीच्या तयारीला लागलेत.

इथून पुढे मोदी नकोत रे बाबा, असं जर कुणी म्हणलंच तर त्यावर एक प्रतीप्रश्न ठरलेलाच असतो तो म्हणजे, मोदींना पर्याय कोण ? तर याला एकमेव असा कुणी चेहरा जरी नसला तरीही तरी सर्व पक्षांची एकजूट म्हणजेच मोदींना पर्याय असं आपण सध्याच्या राजकीय…
Read More...