कोणतेही आसन न वापरता बाबा रामदेवांच तोंड बंद करणारे डॉ. लेले कोण आहेत..?

तुम्ही कधी कलर्स चॅनल वरचा बिग बॉस रिऍलिटी शो पाहिला का? नावालाच रिऍलिटी शो असला तरी त्यातला एक सीन मात्र स्क्रिप्टेड अजिबात वाटत नाही. तो म्हणजे एखाद्या एपिसोड मध्ये बिगबॉस हाऊस मधल्या एखाद्या मेंबर्सने जर काही वादग्रस्त वक्तव्य केलं…
Read More...

प्रिन्सेस डायनाच्या लग्नाला कोण जाणार म्हणून पंतप्रधान व राष्ट्रपतींमध्ये वाद झाला होता

देशातली आणिबाणी संपली आणि जनता पार्टीचं सरकार अस्तित्वात आलं. इंदिरा गांधींच्या सुडाच्या भावनेपोटी केलेल्या राजकारणाला लोकं कंटाळले होते. त्यांना वाटतं होतं आत्ता द्वेषाचं, सुडाचं राजकारण संपेल. पण तस काहीच झालं नाही, नव्याने आलेले…
Read More...

राजकारणातले भक्त हुकूमशाहीला जन्म देतात असा इशारा आंबेडकर कधीच देऊन गेले होते…

चाळीस वर्ष भारताच्या राजकीय व सामाजिक जीवनात अमूल्य योगदान व विचार देणाऱ्या आंबेडकरांचा अस्त झाला आणि त्यांच्या मृत्यूने एक युग च समाप्त झाले!  डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राजकारणी होते पण त्यांच्या राजकारणाला विद्वत्तेची झालर होती.…
Read More...

आजही राजनाथ सिंह यांना भाजप मध्ये प्लॅन बी वाला पंतप्रधान म्हणून ओळखलं जातं.

१९७६ च्या आणीबाणीच्या काळातला उत्तर प्रदेश मधील एक तुरुंग. सरकारने आपल्या विरोधात बोलणाऱ्या मोठमोठ्या नेत्यांना याच तुरुंगात डांबलं होतं. इंदिरा गांधींचे हुकूम शाही कधी संपणार याची वाट बघत हे राजबंदी आपले दिवस काढत होते. शिळोप्याच्या वेळेत…
Read More...

अप्पासाहेबांनी कोल्हापूरच्या उजाड माळावर विद्यानगरी उभी केली : शिवाजी विद्यापीठ

'ज्ञानमेवामृतम्’ हे ब्रीद घेऊन दक्षिण महाराष्ट्राच्या तळागाळातील, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणाची गरज भागविण्यासाठी सुमारे 50 वर्षांपूर्वी दि. 18 नोव्हेंबर 1962 रोजी शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. शिक्षणाची गंगा प्रवाहित…
Read More...

मूठभर जोधपूर जिंकण्याच्या नादात शेरशहाने दिल्लीचं सुलतानपद गमावलं असतं..

१५४० ते १५४५ या काळात दिल्ली सल्तनतमधील अफगाण शेरशाह सूरी हा काही चमत्कारापेक्षा कमी नव्हता. त्याचे वडील हरियाणातील नारनौल या छोट्या गावाचे जहागीरदार होते. लहानपणी त्याचे फरीद खान हे नाव होते. एका शिकारीदरम्यान बिहारचे मोगल राज्यपाल बहार…
Read More...

कधीकाळी ब्रिटिशांनी गांधीजींना हरवण्यासाठी सिनेमांची मदत घेतली होती.

तीसच दशक. भारतात स्वातंत्र्यलढ्याची चळवळ ऐन भरात होती. गांधीजींचा सविनय कायदेभंग मिठाचा सत्याग्रह समुद्रापार पोहचला होता. अगदी इंग्लंडमध्ये जेव्हा गोलमेज परिषदेसाठी गांधीजी पोहचले तेव्हा त्यांचं अभूतपूर्व असं स्वागत झालं होतं. भारतात तर…
Read More...

जगातील सर्वात भयानक मिलिट्री ऑपरेशन, ज्यात इस्त्रायलच्या पंतप्रधानांचा भाऊ शहीद झाला होता.

तो दिवस होता, ४ जुलै १९७६ चा. अमेरिका आपला २००वा वाढदिवस साजरा करत होती. स्थळ मॅसेच्युसेट्समधलं फेमस केंब्रिज विद्यापीठ.  त्यादिवशी विद्यापीठाला सुट्टीही होती. तिथे एक ज्यू मुलगा शिकत होता, २० वर्षाचा. लोकं त्याला बेन नीते म्हणतात. हा…
Read More...

राजीव गांधींवर गोळीबार सुरु झाला. पंतप्रधानांसोबत राष्ट्रपतींचेही प्राण पणाला लागले होते..

काय होईल जेंव्हा, संसदीय लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान या दोघांवरही एकाच वेळी जीवघेणा हल्ला झाला तर? काही बरंवाईट झालं तर? मग या देशाच्या शासन व्यवस्थेचे काय होईल? याची कल्पना करणे ही किती भयंकर वाटते. पण अशाच…
Read More...

एकच डोळा असलेला इस्त्रायलचा सेनापती ज्याच्या नावानं अख्खं अरब जगत थरथरायचं

तिसरे अरब- इस्त्रायल युद्ध. या युद्धात इस्त्रायलच्या विरोधात इजिप्त, जॉर्डन आणि सिरीया होते. युद्धाच्या पूर्वी हे तिन्ही देश इस्त्रायला उखडून टाकतील अशी चिन्ह होती. इस्त्रायलला समुद्रात बुडवणार हे फिक्स झालेलं होतं. तीन देश विरुद्ध…
Read More...