कोल्हापुरात जिलेबी खाण्याचा माहोल प्रजासत्ताक दिनी अन् स्वातंत्र्यदिनी का सुरु होतो ?
स्वातंत्र्य दिन,प्रजासत्ताक दिन असला की जणू मोठा उत्सवच.शाळेत झेंडा वंदन झालं की कवायत अन् मग सगळी भाषणं.प्रमुख पाहुणे म्हणुन आलेल्या गावातल्याच पुढाऱ्याचं ते रटाळ भाषण अन् आपल्याच मित्रांचा अध्यक्ष महाशय पुज्य गुरुजन वर्ग असा पाढा. हे सगळं…
Read More...
Read More...