अरारारारा खतरनाक !! वयाच्या ९६ व्या वर्षी हे आजोबा ‘बाप’ बनले आहेत.

मुल व्हावं म्हणून कोण कोण नवस करत असतेत, कोण कुठल्या देवाचा आशीर्वाद घेतेत, कुठल्यातर बुवा गुरुजीचा फळ खातेत पण देव सगळ्यानाच प्रसन्न होतो असे नाही. पण हरयाणातल्या रमजीत राघव नावाच्या आजोबांवर देव वयाचं ९४ वं वर्ष गाठल्यावर प्रसन्न झालाय .…

११ वेळा आमदार होवून पण “आमदारकी” डोक्यात न गेल्यानं हे शक्य झालं..

आबा गेल्या वर्षी रिटायर झाले. आबा कोण? तर १९६२ पासून महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून येणारे सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख. दोन अपवाद सोडले तर ते कधी पडले नाहीत. अगदी मोदी लाटेत देखील ते निवडून आले. १९६२ पासून ते दोन अपवाद सोडले तर कधीच…

ऐंशीच्या दशकात अजित पवारांनी टॉमेटोचं एकरी 80 हजाराचं उत्पन्न घेवून विक्रम केलेला.

महाराष्ट्राच्या राजकारणात दोन प्रकारचे नेते आहेत. एक पुण्यामुंबईसारख्या शहरातले नेते आणि दुसरे खेडोपाड्यातून वर आलेले ग्रामीण नेते. सहसा गावाकडचे नेते मुंबईत आले की दबून असतात. आपल्या रांगडी भाषेतले एखादे वक्तव्य कधी आपलं राजकारण संपवेल…

“तुने मेरे जाना” गाणं बनवणाऱ्यानं बिल्डींगवरून उडी मारून जीव दिला होता?

ते साल होतं २०१० साली दहावी पास होऊन जिल्ह्याच्या ठिकाणी जुनियर  कॉलेज मध्ये आलो होतो. नवीन कॉलेज नवीन वातावरण मेसचं जेवण घर सोडून पहिल्यांदाच राहत होतो जरा दबकूनच असायचो.होस्टेल खूपच मोठे होते ग्रॅज्युएशन करणारी पोरं धाक दाखवायची त्यांच्या…

उंची मोजली राधानाथ सिकदर यांनी पण नाव झालं जार्ज एव्हरेस्टचं..

जगातलं सर्वोच्च शिखर म्हणजे माउंट एव्हरेस्ट हे तर आपल्याला तोंड पाठ असतंय. एडमंड हिलरी तेनसिंग नोर्गेनी पहिल्यांदा हा शिखर सर केला वगैरे आपण शाळेत असताना शिकलो पण एव्हरेस्टचं नाव एका ब्रिटीश अधिकाऱ्यामुळे पडलं हे तुम्हाला माहिती आहे का? सर…

शेतमजूर आईची मूले : एकजण करोडपती तर दुसरा कॅबीनेट मंत्री !

भिडूनों तासगाव तालुक्यातील पेडगावातल्या अशोकची ही गोष्ट आहे. चर्मकार समाजात जन्माला आलेला अशोकने लहानपणापासून  घरात हलाखीची गरीबी पाहिली . वडील गावकी करायचे म्हणजे गावातल्या लोकांच्या चपला शिवायचे.  त्या बदल्यात वर्षातून एखद पायलीभर धान्य…

दरवर्षी महाराष्ट्र विधानभवनातील पुस्तकं हजार मैलांची सफर करतात !!

१९६० पूर्वी राजकीय नेत्यांमधील एका अनौपचारिक कराराने नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी बनली. त्यात एक अधिवेशन विदर्भात झाले पाहिजे असे नमूद करण्यात आले. ज्यात विदर्भाच्या विकासाच्या मुद्यांवर चर्चा व्हावी  ही तरतूद आहे. त्यानुसारच हिवाळी…

नेहरू ते मोदी: भारताची इस्रायलविषयीची भूमिका कशी बदलली?

जगाचा नकाशा जरी एखाद्याचा हातात दिला तरी त्याला इस्रायल हा देश अचूकपणे टिपता येणार नाही. त्याचे कारण हा देश मुळात आहेच इतका लहान. हे जरी खरं असलं तरी सामान्य भारतीयांना इस्रायल माहीत आहे. शेतकर्‍यांना तर नक्कीच माहिती आहे. त्याचं कारण या…