पेगासस प्रकरणाची तुलना वॉटरगेट प्रकरणासोबत केली जातेय, काय होतं वॉटरगेट..?

पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील ३०० हून अधिक मोबाईल नंबरवर पाळत ठेवण्यात आली आहे. यामध्ये ४० हून अधिक लोक हे पत्रकार, विरोधी पक्षाचे नेते, सरकारी अधिकारी, संविधानिक पदावर असणारे लोक आहेत. फ्रान्सच्या Forbidden Stories आणि…

ट्रम्प तात्यांच्या विरोधी उमेदवाराचं चिन्ह गाढव का यामागे पण एक किस्सा आहे !

जगातली सगळ्यात जुनी पण आधुनिक अशी लोकशाही म्हणजे अमेरिका, जिने मागची किमान सव्वा दोनशे वर्ष सलग लोकशाही तत्वाशी न ढळता काम केले आहे. आज या लोकशाहीची मतमोजणी सुरू आहे डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन…

विट्याच्या खडकाळ माळावर साहित्याचा मळा फुलवला

एखादा माणूस अगदी व्रतस्थ असतो, आयुष्यभर तो आपल्या उद्दिष्टापासून तो तसूभर देखील ढळत नाही. अशी माणसं क्वचित सापडतात. ती एकतर इतिहासात असतात किंवा आपल्या पासून खूप लांब असतात.  अशी माणसं आपल्या भोवती जरी असली तरी कधी कधी आपल्याला दिसत नाहीत.…

हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांमुळे प्रतिसरकारच्या नागनाथअण्णांना अटक झाली होती.

१९४२ च्या ८ ऑगस्ट ला गांधीजींनी मुंबईच्या गवालिया टॅंक मैदानावर एक मंत्र दिला ' करा किंवा मरा'! सरकारने दुसऱ्याच दिवशी गांधी-नेहरू-पटेल-आझाद अशा बड्या काँग्रेस नेत्यांना अटक करून त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला पण संपूर्ण देश मात्र आता पेटला…

आजच्याच दिवशी मार्टिन ल्युथर किंग म्हणाला होता, I have a Dream…..

प्रेमाने जग जिंकता येतं असं म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्ष त्यावर श्रद्धा ठेवून वागणं वेगळं. सत्य, अहिंसा ही तत्वज्ञान बोलायला सर्वात अवघड. याच कारणासाठी गांधीजी आपल्या सत्याग्रहीची निवड स्वतः करायचे. अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांच्या समतेच्या…

अन् नाना पाटलांनी म्हसोबाचे डोळेच चोरले..

ब्रिटिशांनी पाच पाचशे पोलीस आणि सैनिक घेऊन कुंडलवर धाड टाकावी, प्रत्येक घर धुंडाळावे आणि त्या पोलिसांना समजावे कि नाना पाटील पारेगाव ला केव्हाच निसटले. तशीच तडकाफडकी धाड मग पाऱ्यावर पडावी पण नाना पाटील तोपर्यंत आपल्या सहकाऱ्यांसह आटपाडीत…

बंदुकीच्या शोधात सुरू झालेला प्रवास ५००० सैनिकांची तुफान सेना उभारून शांत झाला

नागनाथ नायकवडी आणि जी.डी. बापू लाड हे दोघे म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांचे दोन सेनापतीच. देशासाठी प्राणांची बाजी लावण्यास तयार असलेल्या शेकडो तरुणांच्या फौजेच्या माध्यमातून त्यांनी जनांदोलनाची उभारणी केली. तासगावच्या मामलेदार कचेरीवर ८…

तर भारताला गोव्यावरचा आपला अधिकार कायमचा गमवावा लागला असता.

त्यांच्याजागी हे पंतप्रधान असते तर किंवा त्यांच्याजागी ते पंतप्रधान असते तर किंवा या सगळ्यांच्या जागी मीच पंतप्रधान असतो तर, अशी जर-तर ची चर्चा आजकाल आपल्या देशात जोरात चालू आहे. या देशाच्या प्रत्येक पंतप्रधानांचे स्थान हे एकमेवाद्वितीय…

ब्रिटीश पोलिसांना छळणारे क्रांतीसिंहांचे संताजी-धनाजी

औरंगजेबाच्या सैन्याला सगळीकडे संताजी आणि धनाजी दिसायचे इतके या जोडीने औरंगजेबाला आणि त्याच्या सैन्याला पछाडले होते. आधुनिक काळात एक अशीच संताजी धनाजीची जोडी या देशात होऊन गेली जिने ब्रिटीश पोलिसांना असेच पछाडले होते. ४२च्या लढ्यात या…

केनेडी यांचा एक निर्णय, आणि जग तिसऱ्या महायुद्धापासून वाचलं..

काळ कधीकधी एखाद्या नेत्याची अशी परिक्षा घेतो की त्याच्या एका निर्णयावर एक सबंध देशाच्या लाखो करोडो निष्पाप जिवांचे भवितव्य अवलंबुन असते. जो नेता अशा संकटसमयी त्या विरुद्ध पाय रोवून उभा राहतो, डोळ्यात डोळे घालून त्याचा सामना करतो आणि विजयी…