पाकिस्तानचं पाणी बंद करायच्या थापा मारून आपलं सरकार आपल्यालाच फसवतय.

मा. नितीन गडकरींनी ट्विटरवर रावी नदीचे पाणी पाकिस्तानात जाऊ न देण्याची घोषणा केली आणि भारताने सिंधू जलकरार मोडल्याच्या बातम्या सगळीकडे झळकल्या. याचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिणाम काय होतील, यावर चर्चा झाडल्या. शासन-समर्थक माध्यमांनी…