दर रविवारी कोल्हापूरचे आयुक्त झाडू घेवून रस्त्यांवर उतरतात…

ते आले तेव्हा त्यांच्या उपस्थितीचा गाजावाजा झाला नाही. त्यांच्या मागे पुढे नॅपकिन, पाण्याची बाटली घेवून शिपाई नव्हते. स्वच्छ भारत अभियान राबवताना त्यांनी कधी हातात खराटा घेवून पोज दिली नाही. मात्र ते दर रविवारी हातात खराटा घेवून कोल्हापूरचे…

शिवरायांनी पुरंदरचा तह केला त्यामागेही शेतकऱ्यांसाठीचा विचार होता.

बळीराजानंतर दुसरा शेतकऱ्यांच्या बाजूने असलेला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. रयत सुखी, राजा सुखी, शेतकरी सुखी तर राजा सुखी हे छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांच्या राज्यकारभाराचे प्रधान सूत्र होते. हे स्वराज्य रयतेच्या,  शेतकऱ्यांच्या…

कोल्हापूरात छत्रपती शिवरायांना वंदन करुन हे दोघं सायकलवरून थेट दिल्लीत पोहचले.

कुठं थांबायचं, काय खायचं, रहायचं कसं याची कसलीच चिंता न करता पाठीला एक बॅग घेऊन ते दोघेही निघाले. आकाश बोकमुरकर आणि अनिकेत वाळवेकर दोघेही कोल्हापूरचे. शिवाजी विद्यापीठातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला नमस्कार करून…

गुळाला दर मिळाला नाही म्हणून तात्यासाहेब कोरेंनी ऊस पेटवून दिला होता.

तात्यासाहेब कोरे हे नाव पश्चिम महाराष्ट्रातील यशस्वी सहकार चालवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते. वारणा खोऱ्यातील शेतकऱ्याच्यात खऱ्या अर्थाने सोन पिकवनारे तात्याच आहेत. तात्यासाहेब कोरे यांचं गाव पन्हाळ्याजवळील कोडोली, तात्यासाहेब  प्रगतशील…

वाळवा तालुक्याला बापूंनी हातातून कुऱ्हाड टाकून पुस्तक घ्यायला लावली.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका हा एकेकाळी फक्त कुऱ्हाडीसाठी प्रसिद्ध होता . खून, मारामाऱ्या, आक्रमक आणि संतापी अशी या तालुक्याची ओळख होती. या तालुक्याच्या हातातली कुऱ्हाड टाकायला लावून स्कूलबोर्डाचे अध्यक्ष असताना १९५२ साली राजारामबापू…

पुण्यात ८ हजाराची नोकरी होती ती सोडली, गावात आलो. आज २ कोटींचा टर्नओव्हर आहे.

"पुण्यात नोकरी करतो" या शब्दाला खूप चांगल मार्केट आहे. मुलगा काय करतो तर पुण्यात जॉबला आहे. पुण्यात मुलाला महिना आठ ते दहा हजार मिळत असतात. त्यात तो मुलगा कॉटबेसीसवर रहायला तीन हजार घालवतो. महिन्याच्या मेसला तीन हजार घालवतो. कंपनीतून घरी…

या गावातल्या तरुणांनी देशभर “बझार” उभा करून दाखवलेत.

व्यवसाय म्हटलकी आपल्यासमोर फक्त मारवाडीच येतात. आजपर्यंत व्यवसायात मारवाडीच यशस्वी झाले आहेत असाच समज आपला समज आहे. पण सांगली जिल्ह्यातील देवर्डे या छोट्या गावातील लोकांचे महाराष्ट्रात ८० हून अधिक बझार आहेत. एकीकडे देशात आर्थिक मंदी आली…