अंडरपँटचा खप कमी झाला की ओळखायचं “मंदी आली आहे.”

तुम्ही रोज कामाला जाताय, घरचे हप्ते भरताय अन आठवड्याच्या शेवटी बाहेर हॉटेलात जेवायला जाताय. एवढे जरी करत असाल तर तर तुमचे नीट चालले आहे असं  समजायला काहीच हरकत नाही. परंतू तुमचा मालक पगार वाढवत नाही, तो तुम्हाला अनेक कारणे देऊन आहे त्या…

ऐंशी हजार कोटींची अब्रू !!!

देशाच्या इतिहासात कधी नाही ते इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय लोक, भारतीय माध्यमांविषयी बोलू लागली आहेत. माध्यमांची विश्वसार्हता, लोकशाही शासनव्यवस्थेतील त्याचं स्थान आणि एकूणच लोकमताच्या निर्मितीमधील माध्यमांच्या भूमिकेविषयी गेल्या ४ वर्षात…

उत्तरेच्या दक्षिणायनास प्रारंभ…!!!

२७ एप्रिल २०१८  हा दिवस यापुढे आंतरराष्ट्रीय राजकारणात एक अतिशय महत्वाचा दिवस म्हणून गणला जाईल. उत्तर  कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून-जेई-इन यांची भेट घेतली. ही भेट अनेक अर्थाने ऐतिहासिक…

‘मोदी-जिनपिंग’ यांच्या एकत्रित बसण्याने काय होणार ?

काही प्रश्नांचा गुंता अतिशय गंभीर चर्च्यांच्या अनेक फेऱ्यानंतरही सुटत नाही परंतू तोच प्रश्न एकत्र ‘बसल्या’वर सुटल्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेलच. आंतरराष्ट्रीय राजकारण देखील याला अपवाद नाही. हा दाखला अशासाठी दिला कारण…

टाटांची एकच कंपनी पाकिस्तानचं संपूर्ण शेअरमार्केट विकत घेऊ शकते.

गोष्ट आहे दोन वर्षांपूर्वीची. टाटा समूहाच्या गळ्यातील ताईत असलेली ‘टाटा कंसल्टन्सी सर्विसेस’ अर्थात टीसीएस या कंपनीने ऐतिहासिक कामगिरी बजावत १०० अब्ज डॉलर एवढं भांडवली मुल्य असणारी पहिली भारतीय कंपनी होण्याचा मान मिळवला. जगभरात १००…

भारतातल्या या राज्याची निर्मिती चक्क उंदरांमुळे करण्यात आली.

राज्याची स्थापना करायची म्हणल्यानंतर किती खस्ता खाव्या लागतात. एकतर आपल्या भाषेची अस्मिता पेटवां मग लोकांना संघटित करा त्यानंतर केंद्रशासनाकडे आपल्या स्वतंत्र राज्याचा मुद्दा उचलून धरा. एवढं सगळ करुन डाव लागलाच तर हातात तेलंगणा मिळतो आणि…

चाबहार बंदरावरील भारताची पकड निसटण्याची भीती….!!!

आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहमीच स्वतःच्या राष्ट्राचा फायदा आणि हितसंबंधांची जपणूक या बाबींना अतिशय महत्व असतं. गेल्या महिन्यात पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रेटेजिक स्टडीज’ मध्ये व्याख्यान देताना इराणचे परराष्ट्रमंत्री…

भारत नेपाळ संबध : भाकरी फिरवण्याची गरज

नुकताच नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान के.पी.ओली यांनी भारताचा दौरा केला. २०१५  नंतर भारत-नेपाळ यांच्यातील संबंधात बरीचशी कटुता आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर उभय देशांच्या दृष्टीकोनातून या दौऱ्याला वेगळं महत्व होतं.  ‘बुढि गंडकी’ या  वादग्रस्त…

अमेरिका Vs चीन : भावकीच्या भांडणात कोण कुणाचं देणंकरी…

"अमेरिका फर्स्ट"चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी बोले तैसा चाले या उक्तीची प्रचिती देत मागच्या महिन्यात चीनकडून होणाऱ्या आयातीवर 25% शुल्क लावून अमेरिका अन् चीन यामधील व्यापारी तूट ५० अब्ज अमेरिकन डॉलरने कमी करण्याचा…

खासदारांनी मिळून मोदींना पाडलं तोंडावर – अनाथ ग्राम योजना.

“खासदार आदर्श ग्राम योजना” भारतीय जनता पक्षाच्या चकचकीत योजनांपैकीच एक. या योजनेचा देखील आसेतू हिमाचल डंका पिटण्यात आला होता. मागच्या सरकारपेक्षा आमच्याकडे जास्त क्रियेटिव्हिटी आहोत हे दाखवण्याच्या नादात प्रधानसेवक नरेंद्र मोदींनी लाल…