लक्षात घ्या, महाराष्ट्रात पहिला सुशिक्षितांचा मोर्चा काढणारा नेता पदवीधर आमदार नव्हता..
एका बाजूला राजकारण आणि दूसऱ्या बाजूला बेरोजगारी. महाराष्ट्राच सध्याचं चित्र हेच आहे. रोज एक कंपनी बंद पडत असल्याची बातमी येते. राजकारणाने रंग भरल्यामुळे त्या बातम्या देखील छापून यायच्या कमी झाल्या.
राजकारणामुळे झेंडे उचलण्याचा नवा…