दुतोंड्या मारूतीसाठी संपुर्ण गाव एकत्र येतो अन्

महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात काहीना काही वेगळपण आहे. स्थानिक कथा, प्रथा, परंपरा.. अशा कित्येक गोष्टीतून आपली गाव समृद्ध होतात. बऱ्याचदा अशा प्रथांना का? कशासाठी? यावर उत्तरं नसतात. तशी उत्तर विचारायची देखील नसतात. कारण काय तर, गाव

लोकांना शिवशाही बसची भीती वाटते.

एस टी बस म्हणजे सर्वांच्या जिंव्हाळ्याचा विषय.ज्या गावात लाईट पोहोचली नाही त्या गावात एस टी सेवा देते. काळानुसार एस टी महामंडळ ने बसेस मध्ये बदल केले. मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरी च्या स्वरूपात पहिली वातानुकूलित बस सेवा सुरू झाली. पण ही सेवा…

कधीकाळी पुण्यातल्या रस्त्यावर पोस्टर विकणारा तो आज कोट्याधीश झालाय!

जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची इच्छा असेल तर जगातली कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी अवघड नाही. एकवेळेस कमी शिक्षण असेल तरी चालेल मात्र मेहनत करण्याची इच्छा हवी. ती असली की तुम्ही आकाशालाही गवसणी घालू शकता. काहीतरी वेगळं सुरू करण्याच्या…