‘हे’ हक्कसोडपत्र लिहून घेऊन साखर कारखाने शेतकऱ्यांची लुबाडणूक करतायत.

सध्या भारतात राजकीय गोष्टी सोडल्या तर कोरोना, अफगाणिस्तान आणि बरेचसे मुद्दे चर्चेत आहेत. महाराष्ट्रातही थोडी फार सारखीच परिस्थिती असताना, मागच्या दारानं शेतकऱ्यांना लुबाडण्याचा प्रकार सुरु असल्याचं समोर आलंय. आणि विशेष म्हणजे कुठल्याही…
Read More...

सेंद्रिय शेतीत राज्य अग्रेसर होण्यामागं एका ‘मिशन’चा हात आहे.

१९६० च्या दशकात जी हरित क्रांती झाली त्यात अन्नधान्यात देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, परंतु त्यात रासायनिक खते तसेच कीडनाशकांचा वापर किती करावा हे ज्ञान मात्र शेतकरी वर्गाला मिळालेले नाही. त्यामुळे यांचा बेसुमार वापर…
Read More...

जागतिक बाजारात साखरेचे दर वाढले की, केंद्राची निर्यात सबसिडी का घटते ?

साखर कारखाने, साखर उत्पादक, साखर निर्यातदार, आणि साखरेशी संबंधित विषय आला की, बऱ्याच लोकांना या गोष्टी समजायला प्रचंड क्लिष्ट वाटतात. साहजिकच वाटणार त्या, कारण त्या विषयासाठी वापरण्यात येणाऱ्या टर्म्स खर सांगायला गेलं तर असतात ही अवघड.…
Read More...

महाराष्ट्रातील पहिला कोरोनमुक्त जिल्हा होण्याचा बहुमान भंडाऱ्यानं मिळवलाय.

महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणूच्या व्हायरसचे नवीन प्रकार सापडत आहेत. अशातच देशभरात तिसऱ्या लाटेचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट घोंघावत असतानाच राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी मोठी बातमी आहे.…
Read More...

महाविकास आघाडी आणि फडणवीसांच्या वादात नायगाव पोलीस लाईनीचा प्रश्न लोंबकळत पडलाय?

सध्या मुंबईच्या नायगाव येथील नव्या पोलीस वसाहतीचा मुद्दा गाजतोय. इथं राहणाऱ्या पोलिसांना  अवघ्या १० दिवसांतच घरे खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कारण आहे, की त्या इमारती राहण्यास धोकायदायक आहेत. अर्थात या इमारती आहेत…
Read More...

४ वेळा आमदार राहिलेल्याची बायको अखेरपर्यंत पत्र्याच्या खोलीतच राहिली…

हल्ली आमदार, खासदार, मंत्र्यांच्या बायकांचा थाट बघितला तर एखाद्याला महाराणीला लाजवेल असा असतो. म्हणजे दिमतीला सगळं कसं हजर असतं. खाण्यापिण्याची, सोन्यानाण्याची, कपड्यालत्त्याची कशाकशाची कमतरता नसते यांना. पण कोल्हापुरात एक असं…
Read More...

पावसाचा जोर कमी झाला खरं कोल्हापूरचा पूर ओसरायला वेळ का लागतोय ?

कोल्हापूरच्या पावसाचा जोर कालपासून ओसरला आहे. त्यामुळं सहाजिकच कोल्हापूर बाहेर राहणाऱ्या किंबहुना कोल्हापूर आणि आसपासच्या जिल्ह्यात राहणाऱ्या लोकांच्या मते पुराचं पाणी ओसरायला पाहिजे. म्हणजे बघा ना, अलमट्टी धरणावर फुगवटा नाही, राजापूर…
Read More...

खासदार संभाजीराजे मराठा आरक्षण प्रश्नातून पॉलिटिकल स्पेस तयार करतायत का?

मराठा आरक्षणा संदर्भात ओबीसीमध्ये आरक्षण द्या. हा प्रश्न सत्तेतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विचारा, मागच्या मुख्यमंत्र्यांनाही हाच प्रश्न विचारा. पालकमंत्र्यांनाही हा प्रश्न विचारायचा. आणि जर हा प्रश्न तुम्हाला मला विचारायचा असेल,…
Read More...

या १२ राज्यात भाजपच्याच घरात आग लागलीय !

विरोधक म्हणतात दुसऱ्यांची घरं जाळत सुटलेल्या भाजपचं आता स्वतःच घरं जळायची वेळ आलीय. अमित शहा म्हणे सामदामदंड भेद वापरून पक्ष फोडत सुटले होते. ज्या मशालीने दुसऱ्यांची घरं पेटवली होती, त्याची ठिणगी चुकून यांच्याच घरात पडली आणि आता मोठा जाळ…
Read More...

उदात्त हेतूने आशा सेविका योजना सुरु केलेली, मात्र आता त्याच सरकारवर फसवणुकीचा आरोप करतायत

गेले वर्षभर करोनाकाळात काम करून घेऊन राज्य सरकारने आम्हाला पैसे दिले नाहीत. त्यामुळे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या घोषणेऐवजी आम्हा आशा सेविकांकडून ‘आशांची फसवणूक, सरकार जबाबदार’ अशी अभिनव घोषणा देण्यात येणार आहे.  जवळपास ७० हजार आशा या…
Read More...