श्रीनिवास पाटलांच्या आतल्या गोष्टी.

काही वर्षांपुर्वीची गोष्ट. श्रीनिवास पाटील सिक्कीमचे राज्यपाल झाले होते. ते पुण्याच्या SP कॉलेजचे विद्यार्थी. आपला विद्यार्थी राज्यपाल झाला, त्यात कॉलेजचा कार्यक्रम देखील होता. SP कॉलेजमार्फत प्रमुख पाहूणे म्हणून श्रीनिवास पाटलांना…
Read More...

म्हणून चितळेकडं काम करणाऱ्या पोराला लग्नासाठी पोरगी मिळते. 

काय सांगता दुपारी १ ते ३ जे झोपा काढतात त्यांच पण आत्ता बोलभिडूवाले कौतुक करणार का? हे आठ म्हणजे आठलाच बंद करतात. इथून ते थेट ते कट्टर ब्राह्मण आहेत हो. कशाला कौतुक करयात त्यांच इथपर्यन्तच्या प्रतिक्रिया चितळे आडनाव ऐकताच येवू शकतात.  पण…
Read More...

महाराष्ट्राचा खली उमेश पाटीलला आज तुमच्या मदतीची गरज आहे…

काल रात्री मनसेच्या वसंत मोरेंनी उमेश पाटील यांना मदत हवी आहे म्हणून फेसबुक पोस्ट टाकली. या फेसबुक पोस्टनंतर मोठ्या प्रमाणात त्यांना मदत मिळू लागली आहे. त्यांच ऑपरेशन आहे व त्यासाठी त्यांना मदत करावी लागणार आहे असं वसंत मोरेंनी सांगितलं…
Read More...

तो माग दिसतोय तो माझा बंगला, आणि मी उभा राहिलोय तिथं बोट पलटी झाली…

माझं नाव विनोदकुमार साळुंखे. मी माध्यमिक शिक्षक आहे. तो फोटोत मागं दिसतोय तो माझा बंगला. आणि मी जिथं उभा राहलोय तिथ बोट पलटी झाली. बोटीत ३५ जण होते. त्यावेळी हे NDRF वाले नव्हते. सगळं आमचं आम्हीच करत होतो. पाणी वाढतं होतं, माणसं भिलेली…
Read More...

मागच्या पूरात त्या तिघांनी माणूसच काय तर साधं जनावर पण मरून दिलं नव्हतं… 

सांगलीत ऐतिहासिक पूर आलाय. आज आयर्विन पुलावर कृष्णा नदीची पातळी ५७ फुटांवर होती. असाच पूर २००५ साली आला होता. शेतात पाणी घुसलं होतं, गावच्या गाव पूरात अडकली होती. आजही तसच आहे, त्याहूनही भयानक परिस्थिती आजची आहे. माणसांना वेळेवर बोटी…
Read More...

तेव्हा घोडावत यांच्याकडं एकवीस नख्याचं कासव आहे अशी गावात चर्चा होती….

मारूतीने नव्याने स्विफ्ट गाडीत कलर आणले होते. तेव्हा घोडावतांचा मॅनेंजर पुण्या मुंबईच्या शोरुम मध्ये जावून कलर बघायला गेला. शोरूम मधूनच त्यांनी फोन संजय घोडावतांना फोन लावला. साहेब दहा बारा कलर आहेत, कुठला घेवू?  साहेबांनी मॅनेंजरला सोबत…
Read More...

अण्वस्त्रांच्या फ्यूजा खिश्यात घेवून फिरायचं ॲटिट्यूट फक्त एकाच माणसाकडे होतं…

ब्रिगेडियर सुर्यदेव सिंह, पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या फ्यूजा खिश्यात घेवून फिरणारा माणूस. अमरिश पुरीला परवानगी घेवून आत येत ये म्हणून आत आल्यावर परत बाहेर हाकलून लावणारा माणूस. हा जेव्हा कलेक्टर असायचा तेव्हा ठाकूर इज्जतीत रहायचा. हा…
Read More...

मराठी माणसाने १८९० साली सर्कस काढली होती….

एकेकाळी सर्कशीत प्राणी नसायचे. असले तरी शुल्लक गोतावळा असायचा. वाघ, सिंह पाळणं हे खर्चिक होतं आणि त्याहून अधिक धाडसाचं देखील होतं. मुळात सर्कशीत वाघ, सिंह असतात असा विचार देखील कोणी केला नव्हता. भारतातल्या सर्कशीची सुरवात नेमकी कधी झाली…
Read More...

UPSC वाला शेवटी तलाठी होतो इतक खरं “नेमाडे” सांगतात. 

भालचंद्र नेमाडे यांची शेवटची कादंबरी आली होती १९७९ साली. त्यानंतर हिंदू येणार येणार म्हणून नुसत्या चर्चा झडत. पण हिंदू काही येत नव्हती. नेमाडेंच नक्की काय चाललय ते पण कळत नव्हतं. माणसं म्हणायची खूप मोठ्ठा पट मांडणारायत. आम्हा पोरांना…
Read More...

सरदार पटेलांनी गोडसेचा उल्लेख “पागल” आणि “शैतान” असा केला होता. 

नथुराम गोडसेच भूत पुन्हा एकदा वर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. साध्वी प्रज्ञासिंग यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर आत्ता कट्टर हिंदूत्वाचे राजकारण होणार यात कोणतीच शंका नव्हती. कट्टर हिंदूत्त्वाच्या लाईनमध्ये ज्याप्रमाणे राम मंदिरचा समावेश…
Read More...