पुलंनी हात ठेवलां की माणसाचं सोनं व्हायचं, पण रानकवीचं सोनं करण पुलंना देखील जमलं नाही.
वस्त्रहऱण या नाटकाला जेमतेम माणसं असायची. काही दिवसात नाटक बंद होईल याचा अंदाज सर्वांनाच आला होता. पण झालं अस की, पुलंनी वस्त्रहरण नाटकांच कौतुक केलं पुढे वस्त्रहरण नाटकाने गर्दिचा उच्चांक मोडला. आजही हे नाटक त्याचा जोमात चालू असत. पुलंच्या…
Read More...
Read More...