कोरोनाला घाबरून गावी यायचं म्हणून भरती झालो नव्हतो, अगदी शेवटपर्यन्त लढणार..

पोलिस भरती होताना शपथ घेतलीये.. मग आत्ता कोरोनाला घाबरुन सुट्टी काढुन घरी गावाला का जायचं. घाबरुन गावीच यायचं होतं तर मग मी भरती का झालो? उलट हीच वेळय. लढायचं..ते ही शेवटपर्यंत फोनवरील PSI किरण पिसाळ यांचा हा संवाद ऐकुन मी क्षणभर स्तब्ध…

इंडियाला खऱ्या भारताची ओळख करुन देणारे – देऊळ, गावाकडच्या गोष्टी आणि गावकथा.

अस्सल ग्रामीण भाव–भावनांना, खेड्यातील लोकांना, त्यांच्या चढ उतारात अडकलेल्या हरेक भावनांच्या तीव्रतेला, त्या प्रखरतेला, विनोदाला, मार्मिकतेला, ज्वलंत वास्तवाला, असंख्य अनुत्तरित प्रश्नांना, प्रश्नचिन्ह असलेल्या उत्तरांना, तर कधी सहन न…