Browsing Category
Featured
Featured posts
एका माजी पाकिस्तानी सैनिकाला भारताने पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलंय.
भारत आणि पाकिस्तान.... एकतर वॉर नाहीतर क्रिकेट वॉर..
पण आजची गोष्ट एक अवलीयाची आहे. पाकिस्तानी अवलिया सैनिक. ज्याला भारताचा मानाचा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
ही गोष्ट आहे १९७१ सालातली. जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध सुरू होत. जीनांच…
Read More...
Read More...
दिवाळीच्या खरेदीसाठी प्रसिद्ध असणारा दिल्लीचा हा बझार मराठ्यांमुळे निर्माण झाला..
दिलोंपे राज करनेवाली दिल्ली. या दिल्लीवर अनेकांनी राज्य केले, अनेकांनी हल्ले केले, अनेकांनी लुटलं. देशोदेशीवरून घुसखोर दिल्ली लुटायला यायचे. अनेक वेळा दिल्ली राखेतून पुन्हा उभी राहिली. महाभारतातल्या कौरवपांडवांच्या युद्धापासून ते मुघल…
Read More...
Read More...
अमेरिका केवळ अफगाणिस्तान मध्येचं नाही तर वेळोवेळी तोंडावर पडली आहे
अफगाणिस्तानला युद्धजन्य परिस्थितीत सोडल्याने अमेरिकेवर सर्व स्थरातून टीका होत आहे. मात्र अशा प्रकारे एखाद्या देशाला संकटात सोडून अंग काढून घेण्याची अमेरिकेची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी अमेरिकेने काही देशांमधून पळ काढला आहे.…
Read More...
Read More...
महाराष्ट्रासारखीच परिस्थिती, पण हे राज्य ऑक्सिजनसाठी धडपडत नाही तर निर्यात करत आहे….
देशात ऑक्सिजन आभावी जीव गेल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. राज्यांचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना हात जोडून ऑक्सिजन पुरवण्यासाठी विनंती करतात, तर न्यायालय केंद्र सरकारला ऑक्सिजनसाठी दरोडा टाका, किंवा भीक मागा असं सांगत फटकारत. रेल्वे आणि…
Read More...
Read More...
माजी सैनिकांच्या ताब्यात असलेली देशातील पहिली आणि एकमेव ग्रामपंचायत
गावातील अनेक जण सैन्यांत आहे, आजी माजी सैनिक जास्त आहेत म्हणून देशातील बऱ्याच गावांना मिलिट्रीवाल्यांचा गाव, सैनिकांचं गाव असं ओळखलं जात. यात उदाहण बघायचं झालं तर साताऱ्यातील मिलिटरी अपशिंगे, कोल्हापूरमधील सैनिक टाकळी, उत्तरप्रदेशमधील…
Read More...
Read More...
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात “जातपंचायत” ही न्यायव्यवस्थेपेक्षा मोठ्ठी ठरत आहे का?
७ फेब्रुवारी २०२१. मूळची बीड जिल्ह्यातील परळीमधील रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण या २२ वर्षीय मुलीने पुण्यातील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. फेसबुक, इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असलेली पूजा १ महिन्यापूर्वी स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी…
Read More...
Read More...
३३५ जणांनी वापरलेल्या ऍपने ५ लाख भारतीयांचा फेसबुक डाटा कसा चोरला त्याची ही गोष्ट
२१ मार्च, २०१८. भारताचे तत्कालीन कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी एक अत्यंत खळबळजनक गोष्ट जाहीरपणे सांगितली. ते म्हणाले, आम्हाला गरज वाटली तर फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना भारतात चौकशीसाठी बोलू शकतो.
फेसबूकचे मालक असलेले झुकरबर्ग…
Read More...
Read More...
राम मंदीराच्या नावाने तुमची फसवणूक तर होत नाही ना.? जाणून घ्या वर्गणी कोणाला द्यावी..?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर देशभरात राम मंदिर उभारण्यासाठी विविध पातळींवर काम सुरु झाले. मागच्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचा भूमिपूजन समारंभ देखील पार पडला. त्यानंतर आता मंदिराच्या प्रत्यक्ष…
Read More...
Read More...
टीव्हीवर शेअर मार्केटचे सल्ले देत या भिडूने स्वतःचा पण डाव साधला
हर्षद मेहताची सिरीज येवून गेल्यापासून शेअर मार्केटला चांगलं मार्केट आलं. नवीन - नवीन पोरं तिकडं वळायला लागली. त्यातूनच शेअर मार्केट बद्दल सल्ले ऐकण्यासाठी दिवसभर टीव्हीपुढं बसायला लागली. यात प्रसिद्ध सीएनबीसी चॅनेलचा एक 'शो' हमखास बघितला…
Read More...
Read More...
हे १७ जण ग्रामपंचायतीतून पुढे आले आणि राज्याचे नेते बनले
राज्यात झालेल्या सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच २७१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी लागला. त्यात १०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर भाजपा आणि शिंदे गटाचे पॅनेल निवडून आल्याचे सांगण्यात येत आहे.
२७१ पैकी…
Read More...
Read More...