Browsing Category

News

विधेयक फाडण्यापासून ते कॉलर पकडण्यापर्यंत; असा आहे महिला आरक्षणाचा इतिहास..

अनेक वर्षापासुन चर्चेत असलेल्या महिला आरक्षणाच्या मुद्यावर केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेत महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याचं विधेयक मांडलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा महिला…
Read More...

नेहमीच चर्चेत राहणाऱ्या गोपीचंद पडळकरांचा असा आहे इतिहास..

गोपीचंद पडळकर महाराष्ट्राच्या राजकारणातील असं नाव ज्यांनी एखादं वक्तव्य केलं आणि महाराष्ट्रात वाद सुरू झाला नाही, असं क्वचितच घडलं आसावं. त्यातल्या त्यात गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंबियाचा वाद महाराष्ट्राला काही नवा नाही. पडळकरांनी पवार…
Read More...

कोरोना ते निपाह कोणत्याही रोगाचा भारतातील पहिला रूग्न केरळातच का आढळतो?

देवाचा स्वतःचा देश म्हणून प्रसिद्ध असलेलं केरळ आपल्या नैसर्गिक सौंदर्याने सर्वांना मोहून टाकतं. नारळ आणि खजुराचे झाडं, घनदाट जंगल, भातशेती आणि उंच डोंगर यासाठी केरळला ओळखलं जातं. निसर्गदेवतेचा वरदहस्त लाभलेलं केरळ हे इथल्या निसर्गासोबतच…
Read More...

आरएसएसच्या माजी प्रचारकांनी स्थापन केलेला पक्ष, भाजपची डोकेदुखी वाढवणार आहे.

काही राज्यातल्या विधानसभा निवडणूका अगदी काही दिवसांवर आल्या आहेत. त्यामुळे देशाच्या राजकारणात सतत घडामोडी घडताना दिसत आहेत. मध्यप्रदेशातही निवडणूका होणार आहेत. भाजपनेतर त्याठिकाणच्या उमेदवारांची यादीही जाहीर केलीय आणि भाजपचे केंद्रातील…
Read More...

गिरीश महाजन नेहमी फडणवीसांचे संकटमोचक म्हणून कसे पुढे येतात?

जेंव्हा जेंव्हा एखादी संवेदनशील घटना हाताळायची असते तेंव्हा भाजपकडून एक नाव आवर्जून समोर केलं जात ते म्हणजे गिरीश महाजन यांचं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुड बुक मध्ये नेहमीच महाजन असतात त्यामुळे ज्या ठिकाणी इतर कोणीही जाण्याचं…
Read More...

ट्रॅव्हल एजेन्सी ते विमान कंपनीचे मालक असं स्वप्न पूर्ण केलं मात्र ते टिकवता आलंच नाही…

आपण अनेकांच्या शुन्यातून विश्व निर्माण केल्याच्या स्टोरीज ऐकल्या असतील. आपल्या डोळ्यासमोर अनेक उदाहरणही आले असतील. संघर्ष करत अगदी मेहनतून नाव लौकीक मिळवण्यासाठी अनेक वर्ष लागतात.पण, ते नाव पडद्या आड जाण्यासाठी अगदी काही दिवस. असचं काहीस…
Read More...

म्हणून नारळी पौर्णिमेचं महत्व खूप मोठंय…..

श्रावण महिन्यातला एक महत्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन आणि याच दिवशी असणारी नारळी पौर्णिमा. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. नारळी पौर्णिमा म्हंटल कि, आपल्याला दिसतं ते समुद्राची पूजा करणारे कोळी बांधव. श्रावणातील ही पौर्णिमा ही…
Read More...

चांद्रयान-३ यशस्वी, आता इस्रोची पुढची झेप असेल सूर्याकडे…

इस्रोने मंगलयान चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवली आणि चांद्रयान ३ ने सुद्धा यशस्वी लँडिंग केलं. आता इस्रोचं पुढचं लक्ष्य आहे सूर्य. होय, इस्रो आता सूर्याशी संबंधित रहस्य शोधण्यासाठी सज्ज आहे. 'आदित्य-L1' नावाच्या या मोहिमेद्वारे,…
Read More...

गोव्याचा तो कायदा, ज्याचं राज ठाकरेंनीही कौतुक केलं

गोवा म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, तो तिथला अथांग असा समुद्र. वेगवेगळे बीच, हिरवागार निसर्ग आणि मित्रांची सोबत. वर्षातला असा एक तरी दिवस येतो जेव्हा गोव्याला जायचा प्लॅन ठरतो. मग कधी तो सक्सेस होतो तर कधी होत नाही. मित्रांचं…
Read More...

या ६ गावांमध्ये स्वातंत्र्याच्या तब्बल ७७ वर्षांनी पहिल्यांदा तिरंगा फडकला आहे…

नक्षलवाद्यांचा पगडा असलेल्या छत्तीसगडच्या बस्तर भागातल्या सुकमा आणि विजापूर जिल्ह्यातल्या सहा दुर्गम खेड्यांमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रध्वज फडकवला गेला. विजापूर जिल्ह्यातल्या चिन्नागेलूर, टाइमनार आणि हिरोली गावात आणि सुकमा…
Read More...